Thursday 8 April 2021

भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या महिला

♻️


📌 फातिमा बीबी 

👉 कार्यकाळ : १९८९ ते १९९२


📌 सजाता मनोहर 

👉 कार्यकाळ : १९९४ ते १९९९


📌 रमा पाल 

👉 कार्यकाळ : २००० ते २००६ 


📌 जञानसुधा मिश्रा 

👉 कार्यकाळ : २०१० ते २०१४


📌 रजना देसाई 

👉 कार्यकाळ : २०११ ते २०१४


📌 आर भानुमथी 

👉 कार्यकाळ : २०१४ ते २०२०


📌 इदु मल्होत्रा 

👉 कार्यकाळ : २०१८ ते २०२१


📌 इदिरा बॅनर्जी 

👉 कार्यकाळ : २०१८ ते २०२२ पर्यंत .

.

चालू घडामोडी- 2020


#1 : ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 मध्ये भारताने कोणत्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे?

(अ) 74 वा

(ब) 94 वा✔️✔️

(क) 80 वा

(ड) 70 वा


#2  :आंतरराष्ट्रीय गरीबी उन्मूलन दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 15 ऑक्टोबर✔️✔️

(ब) 14 ऑक्टोबर

(क) 18 ऑक्टोबर

(ड) 17 ऑक्टोबर✔️✔️


#3  :कोणत्या देशातील वेगवान गोलंदाज उमर गुलने 16 ऑक्टोबर 2020 रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली?

(अ) पाकिस्तान✔️✔️

(ब) अफगाणिस्तान

(क) दक्षिण आफ्रिका

(ड) ऑस्ट्रेलिया


#4 :भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची कितवी जयंती 15 ऑक्टोबर 2020 रोजी साजरी केली गेली?

(अ) 80 वी

(ब) 89 वी✔️✔️

(क) 99 वी

(ड) 78 वी




#5  : आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 'थॅलेसीमिया बाल सेवा योजने'चा कोणता टप्पा सुरू केला?

(अ) 3 रा

(ब) 1 ला

(क) 5 वा

(ड) 2 रा✔️✔️


#6 : आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 12 ऑक्टोबर

(ब) 14 ऑक्टोबर

(क) 13 ऑक्टोबर

(ड) 15 ऑक्टोबर✔️✔️


#7  : काला घोडा कला महोत्सव (The Kala Ghoda Arts Festival ) खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहे?

(अ) दिल्ली

(ब) मुंबई✔️✔️

(क) हरियाणा

(ड) केरळ



#8 :कोणती भारतीय अकॅडमी नृत्य, नाटक आणि संगीत या कलांना प्रोत्साहित करत असते?

(अ) साहित्य अकादमी

(ब) ललित कला अकादमी

(क) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा

(ड) संगीत अकादमी✔️✔️




#9  : हनुख, प्रकाशाचा उत्सव( Hanukkh, the festival of light) खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे?

(अ) ज्यू✔️✔️

(ब) हिंदू

(क) ख्रिस्ती

(ड) जैन


#10 : पुंगी( Pungi) हा राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे?

(अ) पंजाब

(ब) हिमाचल प्रदेश✔️✔️

(क) हरियाणा

(ड) दिल्ली


Q : केंद्र शासनाच्या ___ या मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे?

अ) महिला व बालविकास

ब) समाजकल्याण विभाग

क) अर्थ मंत्रालय

ड) गृह मंत्रालय

 Answer : महिला व बालविकास




Q : मातृ वंदना योजनेविषयी योग्य असलेले पर्याय निवडा?

अ) मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे

ब) महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

क) या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.

ड) राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.

इ) वरील सर्व

 Answer : इ) वरील सर्व


Q : आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडू पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर आहेत?

(अ) विराट कोहली आणि रोहित शर्मा

(ब) कपिल देव आणि एमएस धोनी

(क) एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या

(ड) रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर


Anwser : A


Q : 126 व्या घटनादुरुस्तीने देशातील विधानसभांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीकरिता (ST) अनुक्रमे खालील प्रमाणे जागा राखीव आहेत?

अ) 614 , 554

ब) 514 , 554

क) 714 , 654

ड) 84 , 47

 Answer : A


Q : भारताचे पहिले सीडीएस (CDS) कोण आहेत?

A) नरेंद्र मोदी

B) राजनाथ सिंग

C) अमित शाह

D) बिपीन रावत

Answer : D


Q : कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 चा मशाल रिले लाँच केला?

A) ओडिशा

B) आसाम

C) मणिपूर

D) छत्तीसगड

 Answer : B


Q : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?

A) अशोकराव चव्हाण

B) राज ठाकरे

C) उद्धव ठाकरे

D) अजित पवार

Answer : D


Q : फॅनफोन चक्रीवादळामुळे कोणत्या देशाची वित्त व जीवित हानी झाली आहे ?

A) जपान

B) इंडोनेशिया

C) फिलिपाइन्स

D) श्रीलंका

Answer : C


Q : अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला क्रिस्टिना कोच कोणत्या देशाची अंतराळवीर आहे?

A) अमेरिका

B) जपान

C) चीन

D) रशिया

 Answer : A


Q.टिळक पत्रकारिता पुरस्कार-२०१९ कोणाला जाहीर झाला?

A) कुंदन व्यास

B) सिद्धार्थ वरदराजन

C) पंढरीनाथ सावंत

D) संजय गुप्ता

Answer : D


१) संपुर्ण सौरऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला ?

अ) चारगाव ( महाराष्ट्र )

ब) पुरूलिया गाव ( पश्चिम बंगाल ) ✅✅

क) लेंट ( दिल्ली )

ड) दांडी ( गुजरात )


२) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कोणी मांडला ?

अ) अजित पवार ✅✅

ब) उद्धव ठाकरे

क) दीपक केसरकर

ड) सुभाष देसाई


३) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कधी मांडला गेला ?

अ) ५ मार्च २०२०

ब) ७ मार्च २०२०

क) ६ मार्च २०२० ✅✅

ड) यापैकी नाही


४) भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी गिडी रडार प्रणालीची स्थापना केली ?

अ) महेंद्रगिरी

ब) तिरूपती ✅✅

क) श्रीहरिकोटा

ड) बद्रीनाथ


५) भारतीय नौदलात कोणती गस्ती नौका २८ फेब्रुवारी २०२० मध्ये सामील करण्यात आली ?

अ) INS विराट

ब) वरद ✅✅

क) निलगिरी

ड) सिंधुरक्षक

आयटक


◾️भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक

(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन कॉंग्रेस)ची


◾️ सथापना 31 ऑक्टोंबर 1920 साली झाली. 


◾️बरिटनच्या ट्रेड युनियन काँग्रेसच्या धर्तीवर स्थापन झालेल्या आयटकने ती उणीव भरून काढली


◾️पंजाबमधील नेते लाला लजपतराय हे आयटक चे पहिले अध्यक्ष होते.


 ◾️ही संघटना कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान देणार होती.


◾️ चित्तरंजन दास हे आईटक चे तिसरे आणि चवथे अध्यक्ष होते.


◾️आयटकचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.


◾️आयटक ट्रेड युनियन रेकॉर्ड नावाचे पाक्षिक प्रसिद्ध करते.


◾️1930 मध्ये संबंध बिघडले


◾️1947 नंतर ह्या संघटनेत साम्यवाद्यांखेरीज दुसरे कोणीही उरले नाही


◾️दशातील मध्यवर्ती कामगार संघटनांमध्ये इंटकनंतर आयटकचा दुसरा क्रमांक लागतो.


◾️महत्वाच्या व्यक्ति:- लाला लजपतराय, पं नेहरु, सुभाषचंद्र बोस, एस एम जोशी, टिळक, एन एम राय, चित्तरंजन दास, सरोजिनी नायडू इ.


फॉरवर्ड ब्लाॕक पक्ष


◾️सभाषचंद्र बोस यांनी 1939 च्या त्रिपुरा कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर 3 मे 1939 रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली .


◾️ फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 


◾️"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."


◾️या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


➡️ पक्षाचे उद्दीष्ट -


◾️कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


◾️बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवीशर त्याचे उपाध्यक्ष झाले.


◾️जनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 


◾️जलै 1930 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


◾️आध्र प्रदेश-अन्नपुर्ना

◾️मबई- सेनापती बापट, हरी विष्णू

◾️कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम

◾️बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


➡️मुखपत्र-फार्वड ब्लॉक


➡️"नागपुर-पहिली परिषद "


◾️20-22 जून 1940 रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.


◾️परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि 22 जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 


◾️बरिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.


पुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा



रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (६८) यांनी सोमवारी एका कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे त्यांचा २०३६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


रशियात गेल्या वर्षी झालेल्या मतदानानुसार रशियामध्ये घटनादुरुस्तीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यानुसार पुतिन यांना आणखी दोन वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होता येणार आहे. पुतिन गेल्या दोन दशकांपासून सत्तेवर आहेत. सध्याची अध्यक्षपदाची मुदत २०२४ मध्ये संपुष्टात येणार असून पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी व्हावयाचे की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे पुतिन यांनी म्हटले आहे.


नियमित कामकाजावर लक्ष ठेवण्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांना आपला वारसदार कोण, याकडे लक्ष देण्यापासून दूर ठेवण्यासाठी अध्यक्षपदाच्या मुदतीचा कालावधी वाढविणे गरजेचे होते, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी स्वाक्षरी केलेला कायदा सोमवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

आबोली (हिरण्यकेशी): महाराष्ट्रातील पाचवे जैविक विविधता स्थळ घोषित


महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्राला ‘जैविक विविधता वारसा स्थळ’चा दर्जा देण्यात आला आहे.


महाराष्ट्र सरकारच्या महसुल व वन विभागाकडून हा दर्जा देण्याविषयीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.


▪️ठळक बाबी


शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते. या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे.


शिस्टुरा हिरण्यकेशी हा एक रंगीबेरंगी लहान मासा आहे, जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असलेल्या पाण्यात वाढतो. ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी घेतला.


वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे वारसाचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे.


यापूर्वी राज्य सरकारने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे.

सरन्यायाधीशपदी रमणा यांची नियुक्ती.


सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश असलेले नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी मंगळवारी नेमणूक करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार न्या. रमणा हे देशाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून २४ एप्रिलला शपथ घेणार आहेत.


सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त होत असून ते निवृत्त होण्याच्या एक दिवस आधी रमणा यांचा शपथविधी होत आहे. रमणा हे २६ ऑगस्ट २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.


अधिसूचनेत म्हटले आहे की, अनुच्छेद १२४ मधील दुसऱ्या कलमानुसार राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांतर्गत न्या. नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी २४ एप्रिल २०२१ पासून नियुक्ती करण्यात येत आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा व कायदा मंत्रालयाचे सचिव बरुण मिश्रा यांनी राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले नियुक्तीपत्र रमणा यांना सकाळी दिले.


रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम येथे २७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला असून ते १० एप्रिल १९८३ रोजी वकिलीच्या क्षेत्रात आले. नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात २७ जानेवारी २०२० रोजी कायम न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. काही काळ ते आंध्र उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश होते.


२ सप्टेंबर २०१३ रोजी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. तर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.  रमणा यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली असून अनुच्छेद ३७० च्या घटनात्मक वैधतेवर नेमलेल्या पाच सदस्यांच्या  घटनापीठात त्यांचा समावेश होता. त्या वेळी हे प्रकरण सात सदस्यांच्या न्यायपीठाकडे देण्यास घटनापीठाने नकार दिला होता.

सोशल सर्विस लीग (१९११) :



इ.स. १९११ मध्ये या संघटनेची स्थापना झाली. या लीगमध्ये जॉबरची मात्र काहीही भूमिका नव्हती. तिने व्यावसायिक पूर्णवेळ असे कार्यकर्ते निर्माण केले होते. संघटनेचे सर्वात प्रमुख पुढारी ना.म. जोशी हे होते. ते एक उदारमतवादी ब्राम्हण कामगार पुढारी होते. कामगार प्रतिनिधी म्हणून अनेक परिषदांवर त्यांची नेमणूक झाली होती. चौकशी समित्यांसमोरील त्यांच्या साक्षी बहुधा अतिशय सखोल, अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक असत.


कामगारांनी निर्व्यसनी असावे, काटकसरीने राहावे अशी लीगची तळमळ असे. आरोग्य आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारही लीग करीत असे. लीगचे कार्यकर्ते वैचारिकदृष्ट्या रुढीप्रिय व सुधारणावादी होते आणि कामगारांची गान्हाणी मालक अथवा सरकार यांच्याकडे मांडणे असा त्यांचा प्रयत्न असे. संपाला ते सातत्याने विरोध करीत असत.

विष्णुशास्त्रा चिपळूणकर (१८५० - १८८२)


* जन्म : २० में १८५०

मृत्यू : १७ मार्च १८८२ पुणे 

महाराष्ट्र कार्यक्षेत्र : साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण


पूर्ण नाव : विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर नाडिलांचे नाव : कृष्णशास्त्री हरिपंत चिपळूणकर (नामवंत लेखक होते)


पत्नी नाव : काशीबाई भाषा : मराठी


+ साहित्य प्रकार : निबंध


चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा


प्रसिद्ध साहित्य : निबंधमाला


महाविद्यालयान शिक्षण : 

पुना कॉलेज (डेक्कन कॉलेज) येथे. १८५७- प्राथमिक शिक्षण इन्फंड स्कूल पुणे येथे.

१८६१- पुना हायस्कूलमध्ये इयत्ता ४ थी पर्यंत इंग्रजीत शिक्षण.

१८६५- मॅट्रिकचे शिक्षण पुणे येथे पूर्ण.

१८६६- महाविद्यालयीन शिक्षण सुरुवात डेक्कन कॉलेज (पुना कॉलेज) पुणे येथे. 

१८६८- वडिलांनी सुरु केलेल्या शालापत्रक या मासिकाचेसंपादक म्हणून काम सुरु केले.

जानेवारी १८७१- बाबा गोखले यांच्या शुक्रवार पेठ, पुणे येथील शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...