नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२४ एप्रिल २०२५
प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या
महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मबई
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर
क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मबई शहर
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 करळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 बरह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 यवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दरदर्शन मनोरा
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 दवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 गरीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 सटॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पसिफिक महासागर
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 वहेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :
भौगोलिक उपनाव - टोपणनाव
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
मध्ययुगीन भारताचा इतिहास
✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?
► कुतुबुद्दीन ऐबक
✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?
► कुतुबुद्दीन ऐबक
✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?
► कुतुबुद्दीन ऐबक
✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?
► बख्तियार खिलजी
✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?
► इल्तुतमिश
✺ मोर सिंहासन कोणी बांधले?
► शहाजहान
✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?
► बादलखान
✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?
► खुर्रम
✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज
✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?
► ताज बीबी बिल्कीस माकानी
✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?
► अर्जुमंदबानो
✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?
► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.
✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?
► असफ खान
✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?
► कंदहार
✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?
► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)
✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?
► शहाजहान
✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?
► आग्रा
✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?
► ताजमहाल
✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे
✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?
► १६३२ मध्ये
✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?
► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.
✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?
► मकराना (राजस्थान)
✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?
► शहाजहान
✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?
► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर
✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?
► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित
✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?
► रसगंगाधर आणि गंगालहरी
✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?
► दारा शिकोह
✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?
► सर-ए-अकबर!
✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?
► बलबन
✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?
► घियासुद्दीन तुघलक
सामान्य ज्ञान
1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात.
Ans:- संप्लवन
2. निसर्गात ………… इतकी मुलद्रव्ये आढळतात.
Ans:- 92
3. ……… या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण, अॅनोड किरण, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांचा शोध लावला.
Ans:- सर जे.जे. थॉमसन
4. अणुशक्तिचे जनक ……….. यांना म्हटले जाते.
Ans:- रुदरफोर्ड
5. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे……..
Ans:- अणुअंक
6. अणुमधील ‘न्यूट्रॉन’ या कणांचा शोध ……… यांनी लावला.
Ans:- जॉन चॅडविक
7. ………… यांनी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचविली.
Ans:- सर जे.जे. थॉमसन
8. प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या एकूण संख्येला……… असे म्हणतात.
Ans:- अणु वस्तुमानांक
9. भोवरा, पंखा, पवनचक्की इत्यादींचे फिरणे ….. गतीची उदाहरणे आहेत.
Ans:- परिवलन
10. लंबकाच्या घडयाळातील लंबकाची गती किंवा शिवणयंत्रातील सुईची गती यांना…… म्हणतात.
Ans:- कंपनगती
11. अग्नीबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या …………. नियमावर आधारित आहे.
Ans:- तिसऱ्या
12. संवेग, बल, वेग, विस्थापन, त्वरण इत्यादी भौतिक राशी …….. आहेत.
Ans:- सदिश
13. गुरूत्व त्वरणचे सर्वात जास्त मुल्य ध्रुवावर असते तर सर्वात कमी मुल्य …….. असते.
Ans:- विषुववृत्तावर
14. गुरूत्व त्वरणाचे सरासरी मुल्य ………….. मापले जाते.
Ans:- 9.8
15. गतिमान पदार्थाच्या गती ला विरोध करणाऱ्या बलास ………… म्हणतात.
Ans:- घर्षण बल
16. आपली मुळ अवस्था कायम ठेवण्याच्या वस्तुच्या प्रवृत्तीला…..असे म्हणतात.
Ans:- जडत्व
17. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकारास ….. म्हणतात.
Ans:- संवेग
18. एक अश्वशक्ती (Hourse Power) म्हणजे …….
Ans:- 746 वॅट
19. ध्वनीचा वायू, द्रव, व स्थायू या माध्यमापैकी …… या माध्यमात सर्वाधिक वेग असतो.
Ans:- स्थायू
20. नॅचरल गॅस मध्ये मुख्यतः ……….. वायु असाते.
Ans:- मिथेन
21. शृंखला अभिक्रियेचे निंयत्रण करण्यासाठी बोरॉन स्टील किंवा ……….. कांड्यांचा वापर केला जातो.
Ans:- कॅडमिअम
22. ………… यांस ‘रसायनाचा राजा’ असे म्हटले जाते.
Ans:- सल्फ्यूरिक अॅसिड
23. …………. या वायूला ‘हसविणारा वायु’
Ans:- नायट्रस ऑक्साईड (N2O)
24. ………… किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगाएवढा असतो.
Ans:- गॅमा
25. ……….. या वायुचा सडक्या अंडयासारखा वास असतो.
Ans:- हायड्रोजन सल्फाईट
26. ………… या वायुला ठसका आणणारा वास असतो.
Ans:- सल्फर डायऑक्साईड
27. पारा आणि गॅलिअम हे द्रवरूप धातू असून….. हा एकमेव द्रवरूप अधातू आहे.
Ans:- ब्रोमीन
28. अधातुंना चकाकी नसते तसेच ते विद्युत दुर्वाहक असतात. परंतु चकाकी असणारा व विद्युत वाहकही असणारा एकमेव अधातू…..
Ans:-ग्रॅफाईट
29. सोडियम – बाय – कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा होय तर सोडीयम कार्बोनेट म्हणजेच ……. .. होय.
Ans:- धुण्याचा सोडा
30. बंदुकीच्या दारुत ……… या अधातूचा वापर होतो.
Ans:- सल्फर
31. गोबरगॅस सयंत्रातून ………. हा वायू मिळतो.
Ans:- मिथेन
32. स्थायुरूप कार्बनडायऑक्साईडला ……….. असे म्हणतात.
Ans:- शुष्क / कोरडा बर्फ
33. सर्व साधारण परिस्थितीत ………………. हा द्रव्यस्थितीत असणारा धातू आहे.
Ans:- पारा
34. ………… चा अपवाद सोडता सर्व अणुंच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात.
Ans:- हायड्रोजन
35. ………….व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात.
Ans:- अणुवस्तूमान
36. बलाचे एम.के.एस. मधील एकक……. आहे.
Ans:- न्यूटन
37. कार्याचे एम.के.एस. मधील एकक………. आहे.
Ans:- ज्युल
38. वारंवारतेचे एकक ……… हे आहे.
Ans:- हर्टझ
39. ………….. सेल्सिअसला पाण्याची घनता महत्तम असते.
Ans:- ४ अंश
40. अल्बर्ट आइनस्टाइन या ………….. देशाच्या शास्त्रज्ञाने १९०५ साली अणुयुगाचा पाया रचला.
Ans:- जर्मन
41. प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता ………. तंत्रामुळे शक्य झाले.
Ans:- क्लोनिंग
42. अवकाशात मानव जिंवत राहू शकतो हे ……….. यांच्या यशस्वी अवकाश यात्रेनी सिद्ध केली.
Ans:- युरी गागारिन
43. सतिश धवन अवकाश संशोधन केंद्र ……… या ठिकाणी आहे.
Ans:- श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)
44. ……….. साली नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला.
Ans:- १९६९
45. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे …………. उशीरा होतो.
Ans:- ५० मिनिटे
46. हॅले चा धूमकेतू ……….. वर्षांनी एकदा दिसतो.
Ans:- 66
47. भारताचा पहिला उपग्रह ………. हा १९ एप्रिल १९७५ रोजी आवकाशात सोडण्यात आला.
Ans:- आर्यभटट्
48. महाराष्ट्रात ……….. येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे.
Ans:- तारापूर
49. शुद्ध सोने ………….. कॅरेटचे असते.
Ans:- २४
50. आधुनिक आवर्तसारणी ……… ह्यावर आधारीत आहे.
Ans:- मुलद्रव्यांचे अणुअंक
51. विभवंतराचे एस. आय. एकक ……. हे आहे
Ans:- व्होल्ट
52. मानवी रक्ताचे एकूण ………. गट पडतात.
Ans:- ४
53. विद्युत उर्जा व चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ……….. यांनी शोधून काढला.
Ans:- ओरस्टेड
54. ……….. पासून मिळणारी ऊर्जा प्रदुषणरहित असते.
Ans:- सौरघट
55. सर्व इंधनात ………. चे कॅलरी मुल्य सर्वात अधिक असते.
Ans:- हायड्रोजन
56. स्पॉट हे ………… ऊर्जा स्त्रोत आहे.
Ans:- भूगर्भ औष्मिक
57. द्राक्षामधील आर्द्रता शोषणासाठी ………… वापरतात.
Ans:- सौर शुष्कक
58. एल.पी.जी. मध्ये ………. हे घटक असतात.
Ans:- ब्युटेन व आयसोब्युटेन
59. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक ………. हे आहे.
Ans:- डेसीबल
60. ध्वनीचे प्रसारण …………. मधून होत नाही.
Ans:- निर्वात प्रदेश
61. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण ………….. तरंगामार्फत होते.
Ans:- अनु
62. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती …………. यामुळे सुरक्षित राहतात.
Ans:- पाण्याचे असंगत आचरण
63. रडार या यंत्रात चा ………. वापर केलेला असतो.
Ans:- रेडीओ लहरी
64. …………. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.
Ans:- पाणी
65. क्ष-किरण म्हणजे ………….. आहेत.
Ans:- विद्युत चुंबकीय लहरी
66. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते. या अभिक्रियेस ………. म्हणतात.
Ans:- केंद्रकीय विखंडीकरण
67. केंद्रकीय विखंडन किंवा संमिलनात ………. या मुळे ऊर्जा निर्माण होते.
Ans:- वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर
68. क्ष-किरणांचा शोध ………… या शास्त्रज्ञाने लावला.
Ans:- रॉन्टजेन
69. किपचे उपकरण ………… तयार करण्यासाठी वापरतात.
Ans:- हायड्रोजन सल्फाईड
70. अग्निशामक साधनामध्ये ………….. या वायुचा वापर केलेला असतो.
Ans:- कार्बन डायऑक्साईड
71. ………… हा कॅल्शिअम कार्बोनेटचा प्रकार आहे.
Ans:- संगमरवर
72. …………… पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवितात.
Ans:- जिप्सम
73. फेरस सल्फेटला …………. असे म्हणतात.
Ans:- ग्रीन व्हिट्रीऑल
74. तुरटीचा वापर ……….. साठी करतात.
Ans:- रक्त प्रवाह थांबविणे
75. अवयव ……… पासून बनतात.
Ans:- उती
76. प्रथिने ही ………. ची बहुवारिके आहेत.
Ans:- अमिनो आम्ले
77. …………….. या मुलद्रव्याशिवाय इतर सर्व मुलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात.
Ans:- हायड्रोजन
78. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी …………… आम्ल वापरतात.
Ans:- हायड्रोक्लोरीक
79. प्राचीन खगोल अभ्यासकांनी ………… नक्षत्रांची कल्पना केली आहे.
Ans:- २७
80. आधुनिक जैव तंत्रज्ञान ……… च्या पातळीवर कार्य करते.
Ans:- रेणु
81. शून्य या अंकाचा शोध …………. या भारतीय शास्त्रज्ञाने लावला.
Ans:- वराहमिहीर
82. पृथ्वी, त्रिशुल, व अग्री या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे श्रेय ………… यांच्याकडे जाते.
Ans:- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
83. बल्बच्या दिव्यात ……….. ची तार असते.
Ans:- टंगस्टन
84. ………….. हा सर्वात हलका वायू आहे.
Ans:- हायड्रोजन
85. पाण्याचा द्रवणांक (गोठणाक) शुन्य अंश से. असतो. तर उत्कलनांक ……… असते.
Ans:- १०० अंश से.
86. पाऱ्याचा द्रवणांक वजा एकोणचाळीस अंश सेल्सीअस असतो तर उत्कलनांक ……
Ans:- ३५७ अंश से.
87. उकळत्या पाण्याचे तापमान ……. असते.
Ans:- १०० अंश से.
88. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………. हे उपकरण वापरतात.
Ans:- सिस्मोग्राफ
89. केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगास …… म्हणतात.
Ans:- सुजवटी
90. ऊर्जा, प्रथिने तसेच इतर पोषणतत्व यांच्या सतत अभावामुळे…. हा रोग होतो.
Ans:- सुकटी
91. लोहाच्या अभावामुळे ……….. हा रोग होतो.
Ans:- पंडूरोग/रक्तक्षय (अॅनेमिया)
92. आयोडिनच्या कमतरतेमुळे ……….. हा रोग होतो.
Ans:- गलगंड (गॉयटर)
93. कोवळ्या सुर्यप्रकाशात …….. ची निर्मिती त्वचेखाली होते.
Ans:- जीवनसत्व ‘ड’
94. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत ……… चा नाश होतो.
Ans:- जीवनसत्व ‘ब’
95. रक्त गोठण्यासाठी ……. जीवनसत्त्व आवश्यक असते.
Ans:- के
96. जीवनसत्व ………………… चे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते.
Ans:- ड
97. ………. ही जीवनसत्वे मेद-द्राव्य असतात.
Ans:- अ आणि ड
98. ……….. ही जीवनसत्वे जल-द्राव्य असतात.
Ans:- ब आणि क
99. मानवात गुणसुत्रांच्या ……….. जोडया असतात.
Ans:- २३
100. मुलीचा जन्म ……… या गुणसुत्रांमुळे होतो.
Ans:- एक्स-एक्स
महत्वाचे प्रश्नसंच
धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झाला आहे ?
नंदुरबार.
गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?
हरियाणा.
अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
चौंडी.( अहमदनगर )
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
दिल्ली.
शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ?
गुरूग्रंथ साहेब.
शरीराचे तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?
ज्वरमापी.
चारमिनार कोणत्या शहरात आहे ?
हैदराबाद.
पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
चार्ल्स डार्विन.
मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?
ग्रीनविच.
मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू कोणता ?
जीभ.
माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
महात्मा गांधी.
चैत्यभूमी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
मुंबई.
खालसा या पंथाची स्थापना कोणी केली ?
गुरू गोविंदसिंग.
हाॅकी जादूगर कोणाला म्हणतात ?
मेजर ध्यानचंद.
लीप वर्षत एकूण किती दिवस असतात ?
३६६ दिवस.
विश्वनाथन आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बुद्धीबळ.
जगातील क्षेत्रफळाने दुस-या क्रमांकाचा देश कोणता ?
कॅनडा.
आहाराचे मोजमाप कोणत्या एककात होते ?
कॅलरी.
वि.वा.शिरवाडकर यांचे टोपणनाव काय आहे ?
कुसुमाग्रज.
अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
किलोमीटर..
आयोडिन या घटकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
गलगंड.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ कोठे आहे ?
औरंगाबाद.
मॅग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा कोणती ?
Mg.
गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात ?
जयपूर.
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
महात्मा फुले.
कोणत्या झाडापासून कात मिळतो ?
खैर.
आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?
८ मार्च.
हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या डासांमुळे होतो ?
क्युलेक्स मादी.
अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?
कोलंबस,इटालियन खलाशी.
आग विझविण्यासाठी कोणता वायू वापरला जातो ?
Co2.
कोर्णाक मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
उडीसा.
भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ कोणते ?
कुशीनगर.
बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?
मुरलीधर देविदास आमटे.
'भारतीय शेक्सपियर' असे कोणाला म्हटले जाते ?
कालिदास.
विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते ?
गागोदे.( रायगड )
झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवीगार दिसतात ?
क्लोरोफिल.
क्षय ( T.B. ) या रोगासाठी कोणती लस वापरतात ?
बीसीजी लस.
कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर AK-47 चे चित्र आहे ?
मोझांबिक्यू.
उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?
ज्यूल
संत गाडगे बाबा विद्यापीठ कुुठे आहे ?
अमरावती. ( महाराष्ट्र )
भारतातील सर्वांत उंच मिनार कोणते ?
कुतुबमीनार.
पृथ्वीच्या तापमान वाढीस कोणता वायू कारणीभूत आहे ?
Co2.
नेपोलियन बोनापार्टची जन्मभूमी कोणती ?
कोर्सिका.
नॅशनल डिफेन्स अँकेडमी कोठे आहे ?
खडकवासला.
नाना पाटील यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?
क्रांतिसिंह.
आशा योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
११ फेब्रुवारी २००५.
देशातील हरितक्रांतीचे जनक कोण ?
एम. एस. स्वामीनाथन.
आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या ?
डाॅ. लक्ष्मी स्वामीनाथन.
वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
एनी बेझंट.
कविता राऊत हे नाव कशाशी संबंधित आहे ?
अथेलेस्टिक.
'जलमणी योजना' कशाशी संबंधित आहे ?
विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे.
भारताची प्रथम महिला राष्ट्रपती कोण ?
प्रतिभाताई पाटील.
मराठवाड्यातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
औरंगाबाद.
सौम्या स्वामिनाथन ह्या कशाशी संबंधित आहे ?
चेस.
कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
अनुताई वाघ.
मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करते ?
कल्ले.
आंध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?
कुचिपुडी.
स्त्री - पुरूष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?
ताराबाई शिंदे.
भारताच्या प्रथम महिला लोकसभा सभापती कोण ?
मीरा कुमार.
महाराष्ट्रातील विमान कारखाना कोठे आहे ?
ओझर मिग.( नाशिक )
महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ?
८०० किमी.
चिल्का हे खारया पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
ओरिसा.
चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ?
कोल्हापूर.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
बीड.
चंदनाचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ?
कर्नाटक.
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
गोदावरी.
भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ?
केरळ.
रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय ?
सेवासदन. ( पुणे )
आस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला ?
जेम्स कुक.
महाराष्ट्रातील आद्यशिक्षिका कोण आहेत ?
सावित्रीमाई फुले.
आसाम राज्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
कामरूपा.
'बावन्न दरवाजांचे शहर' असे कोणत्या शहराला म्हणतात ?
औरंगाबाद.
संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात आढळते ?
राजस्थान.
भारतरत्न मिळणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ति कोण ?
धोंडो केशव कर्वे.
कळसूबाई हे नाव कशाशी संबंधित आहे ?
पर्वत शिखर.
हिमरू शालीकरिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
औरंगाबाद.
भारताची प्रथम महिला अर्थमंत्री कोण ?
निर्मला सितारामन.
महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?
ताजमहल. ( मुंबई )
वीरधवल खाडे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
जलतरण.
ग्रामोफोनचा संशोधक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
थाॅमस एडिसन.
संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे ?
ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी.
महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती.
वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण आहे ?
जगदीशचंद्र बोस.
आपल्या भारताचे राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणण्यास अंदाज़े किती वेळ लागतो ?
५२ सेकंद.
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात ?
सॅम पित्रोदा.
भारतीय गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ?
लता मंगेशकर.
मुळा व मुठा या नद्या कोणत्या शहरातून वाहत जातात ?
पुणे.
तांबे या खनिजासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
चंद्रपूर.
WTO चे पूर्ण रूप काय आहे ?
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन.
रवींद्रनाथ टागोर हे कोणत्या भाषेतील कवी आहे ?
बंगाली.
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
पु. ल. देशपांडे.
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?
राज्यसभा.
भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ?
२६ जानेवारी १९५०.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०१९ कोणत्या देशाने जिंकली ?
इंग्लंड.
जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
११ जुलै.
केजीबी कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे ?
रशिया.
राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
२५ जानेवारी.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
सोनेगांव. ( नागपूर )
मौर्य वंशाचे शेवटचे राजा कोण होते ?
बृहद्रथ.
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे ?
न्यूयॉर्क.
गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
आयोडीन.
नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
कोलकाता.
रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
गुरूदेव.
संत नामदेव महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
नरसी. ( हिंगोली )
प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
मदुराई. (,तामिळनाडू )
गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
आयोडीन.
नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
कोलकाता.
रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
गुरूदेव.
संत नामदेव महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
नरसी. ( हिंगोली )
प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
मदुराई. (,तामिळनाडू )
दौलताबाद किल्ला कोठे आहे ?
औरंगाबाद.
चीन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
टेबल टेनिस.
विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?
मुकुंदराज.
शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
थर्मामीटर.
आयझॅक न्यूटन कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते ?
इंग्लंड.
बुलबुल चक्रीवादळ कोणत्या सागरात तयार झाले होते ?
बंगालचा उपसागर.
राजाराम मोहन राॅय पुरस्कार - २०१९ कोणाला जाहीर झाला ?
गुलाब कोठारी.
यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे ?
पुणे.
क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
द्रोणाचार्य पुरस्कार.
जलधोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
मेघालय.
शेअर बाजाराची सुरूवात करणारा जगातील पहिला देश कोणता ?
नेदरलॅंड.
आशियातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
गोबी वाळवंट.
गरूड हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ?
स्पेन.
'भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य' कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
तामिळनाडू.
'महाकवी कालिदास' यांचे स्मारक कोछे आहे ?
रामटेक. ( नागपूर )
हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहे ?
जपान.
दिवस व रात्र कोठे समान असतात ?
विषुववृत्त.
जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
रोम.
अलेक्झांडर उर्फ सिंकदर यांच्या गुरूचे नाव काय होते ?
अँरिस्टॅटल.
छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?
सईबाई.
केदारनाथ प्राचीन मंदीर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
उत्तराखंड.
'मेरा भारत महान' हा नारा कोणी दिला ?
राजीव गांधी.
ऑस्कर पुरस्काराची सुरूवात कधी झाली ?
१९२९ मध्ये.
नर्मदा नदी कोठे जाऊन मिळते ?
अरबी समुद्र.
'काॅस्टिक सोडा' याचे शास्त्रीय नाव काय आहे ?
सोडियम हायड्राक्साइड.
महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे ?
सदरक्षणाय,खलनिग्रहणाय.
संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते ?
एच.डी.मुखर्जी.
लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते ?
टायलिन.
कर्बोदके कशापासून बनलेली असतात ?
कार्बन,हायड्रोजन,प्राणवायू.
मानवी ह्दय कशाचे बनलेले असते ?
स्नायू.
मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते ?
१३०० ते १४०० ग्रॅम.
जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे ?
अप्रत्यक्ष कर.
हुमायुनामा या ग्रंथाचे लेखक कोण ?
गुलबदन बेगम.
बाणसागर धरण कोणत्या नदीवर आहे ?
सोन नदी.
भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो ?
सरन्यायाधिश.
ब्लू माॅरमाॅन कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ?
महाराष्ट्र.
NCC चे घोषवाक्य काय आहे ?
एकता व अनुशासन.
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली ?
३० मार्च १९८५.
पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो ?
मज्जासंस्था.
संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे ?
नारायण सूर्याजीपंत ठोसर.
ब्लू माॅरमाॅन कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ?
महाराष्ट्र.
NCC चे घोषवाक्य काय आहे ?
एकता व अनुशासन.
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली ?
३० मार्च १९८५.
पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो ?
मज्जासंस्था.
संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे ?
नारायण सूर्याजीपंत ठोसर.
भारतात जनगणना दर किती वर्षांनी केले जाते ?
दहा वर्षानंतर.
गुगली हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
क्रिकेट.
गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला ?
सारनाथ.
लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?
गोमती.
शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात ?
कँल्शिअम फॉस्फेट व कँल्शिअम कार्बोनेट.
चहामध्ये कोणता घटक असतो ?
टॅनिन.
इडन गार्डन स्टेडियम कोठे आहे ?
कोलकाता.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोणत्या शहरात घेतली ?
नागपूर.(महाराष्ट्र)
दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
यमुना.
बिबि का मकबरा महाऱाष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
औरंगाबाद.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
दिल्ली.
स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधानमंत्री कोण होते ?
सरदार वल्लभभाई पटेल.
सूर्यप्रकाशात किती रंग समाविष्ट असतात ?
सात.
नर मानवाची लिंग गुणसुत्रे कोणती ?
XY.
ग्लुकोमिया आजार कोणत्या अवयवात होतो ?
डोळे.
मानवाचे किती दात पडून नव्याने दात येतात ?
वीस.
भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे ?
सत्यमेव जयते.
पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणातून तयार करतात ?
जस्त,तांबे.
रियो २०२० चा मुख्य उद्देश्य काय होता ?
शाश्वत विकास लक्ष्य.
गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती.
औष्णिक वीज प्रकल्पातून कोणता वायू बाहेर पडतो ?
सल्फर डाय ऑक्साईड.
कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात येते ?
सातारा.
ताजमहल कोणी निर्माण केला ?
मुघल शासक शहाजहान.
विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो ?
अर्थोपोडा.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
पुणे.
२००० रू ची नोट १९७८ नंतर पुन्हा कधी चलनात आली ?
१० नोव्हेंबर २०१६ पासून.
विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे ?
आर्वी.( पुणे )
धुपगड पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
सातपुडा पर्वत रांग.
भारतातील सर्वांधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते ?
भात.
देशातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा कोणती ?
एसपीजी.
सानिया मिर्झा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
टेनिस.
आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
दयानंद सरस्वती.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक कुठे झाला ?
रायगड.
महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय नृत्यप्रकार कोणता ?
लावणी.
ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
चित्रपट.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
चित्तरंजन दास
जन्म :- ५ नोव्हेंबर १८७०.
मृत्यू :- जून १९२५.
🎤 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात.
🏬 चित्तरंजनाचे शिक्षण कलकत्त्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय्. सी. एस्. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली
📝 शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कलकत्त्यास वकिलीस प्रारंभ केला; पण सुरुवातीस फारसा जम बसेना. म्हणून ते ग्रामीण भागात वकिली करू लागले.
📜 चित्तरंजन यांनी या काळात मालंच (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे.
🏛 बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले. १९१७ मध्ये ते प्रांतिक परिषदेचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून अखिल भारतीय राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.
♟ १९१८ मध्ये त्यांनी माँटेग्यू–चेम्सफर्ड सुधारणांना विरोध केला. कलकत्ता येथील १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी गांधीच्या असहकार चळवळीला प्रथम विरोध केला; पण पुढे नागपूर काँग्रेसमध्ये ते पूर्णतः गांधीवादी झाले. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपली वकिली सोडली व पुढे आपली राहती वास्तू आणि इतर मालमत्ताही काँग्रेसला व पर्यायाने देशास समर्पण केली.
🎯 त्यांची अहमदाबाद (१९२१) व नंतर गया (१९२२) येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
🏤 १९२४–२५ या साली ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर होते. त्या वेळी सुभाषचंद्र बोस त्यांचे साहाय्यक होते
🔮 सूतकताईचा प्रसार केला आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला. ते म्हणत, ‘माझी देशभक्ती म्हणजे देवभक्ती; माझे राजकारण म्हणजे धर्म’.
💐 अखेरच्या दिवसांत कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. दार्जिलिंग येथे ते विश्रांतीस गेले आणि तेथेच ह्रदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.
🏩 त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसविण्यात आले, तसेच त्यांच्या राहत्या घरात (भोवनीपूर बंगल्यांत) चित्तरंजन सेवासदन नावाचे रुग्णालय स्थापण्यात आले.
महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था :-
⭕️नाना शंकरशेठ:-
➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई ,
➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852
⭕️ नया. म. गो. रानडे:-
➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)
➡️ डक्कन सभा :- 1896 , पुणे
⭕️ सेवासदनरानडे :-
➡️ आर्य महिला समाज :- 1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)
➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई
➡️ सवा सदन :-1908 ,मुंबई
➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई
⭕️महर्षी वि. रा. शिंदे :-
➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),
➡️ राष्ट्रीय मराठा संघ.
➡️ अहिल्याश्रम.
➡️ तरुण मराठा संघ.
⭕️ जनाक्का शिंदे :-
➡️ निराश्रित सेवासदन
⭕️ कर्मवीर भाऊराव पाटील :-
➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९),
⭕️ वि. दा. सावरकर : -
➡️ मित्रमेळा(1900).
➡️ अभिनव भारत(1904).
⭕️ महात्मा गांधी:-
➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) .
⭕️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-
➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).
➡️ मजुर पक्ष (१९३६).
➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७)
⭕️नाम. गो. कृ. गोखले :-
➡️ भारत सेवक समाज (१९०५)
⭕️ गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :-
➡️ सार्वजनिक सभा (पुणे),
➡️ दशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)
⭕️ सरस्वतीबाई जोशी:-
➡️ सत्री-विचारवंती संस्था, पुणे
⭕️ पडिता रमाबाई:-
➡️ कपासदन
➡️ शारदा सदन (मुंबई),
➡️ मक्तीसदन (1896, केडगाव),
➡️ आर्य महिला समाज, पुणे
😜😜चहा पिताना discuss करा 100% हेच कामाला येणार आहे उगाच कोणाला तरी discuss करण्या पेक्षा हे वाचा फायदा guaranteed🔥✌️
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ. दूरदर्शन लहरी
ब. अतिनील किरणे
क. क्ष-किरणे
ड. सूर्यप्रकाश किरणे
A. अ, ब आणि क
B. अ, क आणि ड
C. अ, ब आणि ड
D. अ, ब, क आणि ड. ✍️
________________________
2) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.
ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.
A. फक्त अ
B. फक्त ब✍️
C. दोन्ही अ आणि ब
D. दोन्ही नाहीत.
________________________
3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.
ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही अ आणि ब
D. दोन्ही नाहीत.✍️
________________________
4) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?
A. 1 लीटर✍️
B. 0.75 लीटर
C. 0.50 लीटर
D. 0.25 लीटर.
________________________
5) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे
A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते
B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते
C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️
D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.
________________________
6) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .
A. मंदावतो✍️
B. वाढतो
C. बदलत नाही
D. खूप वेगाने वाढतो.
________________________
7) नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.
A. प्रोपीन
B. आइसोप्रीन✍️
C. फॉर्माल्डिहाइड
D. फिनॉल.
________________________
8) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?
A. ग्लुकोज
B. फ्रक्टोज
C. सुक्रोज✍️
D. सेल्युलोज.
_______________
◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?
A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड हार्डिंग II ☑️
◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?
A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी ☑️
D. बल्बन
◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?
A. कृष्णा
B.कावेरी☑️
C. नर्मदा
D. तुंगभद्रा
◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?
A. 1815
B. 1812
C. 1828 ☑️
D. 1830
◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?
A. ओस्लो ☑️
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन.
*‘दिनबंधू’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?*
A) महात्मा ज्योतिबा फुले ✅
B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C) म. गो. रानडे
D) यापैकी नाही
*खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही?*
A) पैठण
B) नाशिक
C) वर्धा ✅
D) यापैकी नाही
*नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?*
A) उपनगराध्यक्ष
B) विभागीय आयुक्त ✅
C) मुख्याधिकारी
D) यापैकी नाही
*‘इंडियन इंस्टीट्युट ऑफ अँस्ट्रो फिजिक्स’ हि संस्था कोठे आहे?*
A) मुंबई
B) बंगळूर ✅
C) दिल्ली
D) यापैकी नाही
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
A) गुजरात
B) महाराष्ट्र
C) कर्नाटक
D) गोवा✅
‘रामगुंडम’ औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A) तामिळनाडू
B) गुजरात
C) तेलंगणा ✅
D) केरळ
नदी गावाजवळून वाहत होती’ या वाक्यात विधेय विभाग कोणता?
A) गावाजवळून वाहत होती. ✅
B) होती.
C) वाहत होती.
D) नदी वाहत होती.
खालील वाक्यातील काळ ओळखा.“आम्ही सिनेमा पाहत आहोत?”
A) अपूर्ण वर्तमानकाळ ✅
B) पूर्ण वर्तमानकाळ
C) अपूर्ण भूतकाळ
D) अपूर्ण भविष्यकाळ
पंडिता रमाबाई
★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.
★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)
★ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.
★ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.
★ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.
★ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.
★ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.
★त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.
★ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष
★ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
★ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.
★ आत्मचरित्र - माझी साक्ष
★ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.
★ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.
🎯 पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था
१) आर्य महिला समाज
२) शारदा सदन 👉 विधवा स्त्रियांसाठी
३) कृपा सदन 👉 पतीत स्त्रियांसाठी
४) बातमी सदन 👉 अंधांसाठी
५) प्रीतिसदन 👉 वृद्ध,अशक्त,अपंगांसाठी
६) मुक्तीसदन 👉 विधवांसाठी
★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.
🎯 सेवासदन :-
★ स्थापना-1908 (मुंबई)
★ संस्थापक - रमाबाई रानडे,
👉 बेहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने
★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.
________
राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा यावर प्रश्न असतोच
◾️पाहिले अधिवेशन - 1885 - मुंबई (व्योमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते (पाहिले ख्रिश्चन अध्यक्ष)
◾️ पहिले अधिवेशन मुंबईत गोपाळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले
◾️ पहिल्या अधिवेशनात एकूण 72 प्रतिनिधी होते
◾️पहिल्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते
◾️ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ऑलन ह्युम, हेन्री कॉटन , विल्यम वेडर बर्न हे इंग्रज अधिकारी उपस्थित होते
◾️दुसरे अधिवेशन - 1886 - कोलकाता दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते
◾️सी शंकरन नायर - हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष 1897 (13 वे ) - अमरावती
◾️1924 (40 वे) - महात्मा गांधी (बेळगाव) - महात्मा गांधी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले( आणि हे एकमेव अधिवेशन आहे अध्यक्ष म्हणून)
◾️1896 कलकत्ता अधिवेशन - रहिमतुल्ला एम. सयानी (राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' पहिल्यांदा गायले गेले)
◾️1911कलकत्ता अधिवेशन - बिशन नारायण धर अध्यक्ष ('जन गण मन' पहिल्यांदा गायले)
◾️1917 कलकत्ता अधिवेशन ॲनी बेझंट - पहिल्या महिला अध्यक्ष (भारतीय नाही)
◾️1925 कानपूर अधिवेशन - सरोजिनी नायडू - पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष
◾️1929 लाहोर अधिवेशन - अध्यक्ष जवाहरलाल नेहरू' पूर्ण स्वराज' ठराव
◾️1936 : फैजपूर अधिवेशन - जवाहरलाल नेहरू अध्यक्ष - पहिले ग्रामीण अधिवेशन अधिवेशन
◾️ 1907 सुरत अधिवेशनात जहाल गट आणि मवाळ गट अशी फूट पडली
◾️1916 : लखनऊ अधिवेशनात जहाल गट आणि मवाळगट पुन्हा एकत्र आले
◾️ घ.दा बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे राष्ट्रीय महासभेत सामील झाले नाहीत परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत केली
◾️ काँग्रेसचे 4 थे अधिवेशन अलाहाबाद - अध्यक्ष जॉर्ज युल या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते
◾️1946 : मेरठ अधिवेशन - आचार्य कृपलानी - स्वातंत्र्यापूर्वीचे शेवटचे अधिवेशन
◾️1948 : जयपूर अधिवेशन - पट्टाभी सीतारामय्या अध्यक्ष - स्वातंत्र्यानंतरचे पहिले अधिवेशन
◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सरचिटणीस - एओ ह्यूम
◾️INC च्या पहिल्या अधिवेशनावेळी लॉर्ड डफरिन हे व्हाइसरॉय होते
◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दीन तैयबजी (1887 चेन्नई 3रे)
◾️1889 च्या अधिवेशनात ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य चार्ल्स ब्रेड लॉ उपस्थित राहिले
◾️ राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे ऐवजी मुंबईत भरवले कारण पुण्यात कॉलरा ची साथ आली होती
◾️पाहिले परकीय अध्यक्ष - जॉर्ज यूल (3रे) - 1888 - अलाहाबाद
👉 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना वेळ 72 प्रतिनिधी पैकी मुंबई प्रांताचे प्रतिनिधी (यावर प्रश्न येतो)
◾️दादाभाई नौरोजी
◾️के टी तेलंग
◾️फिरोजशहा मेहता
◾️कृष्णाजी नूलकर
◾️दिनशा वाँच्छा
◾️नारायण गणेश चंदावरकर
◾️शिवराम हरी साठे
◾️रहिमतुल्ला सयानी
◾️वामन शिवराम आपटे
◾️सीताराम चिपळूणकर
◾️रामकृष्ण गोपाल भांडारकर
◾️रामचंद्र मोरेश्वर साने
◾️गोपाळ गणेश आगरकर
◾️गंगाराम मस्के
◾️बेहराम मलबारी
◾️न्या. महादेव गोविंद रानडे
general question
प्रश्न 1
कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन” ही 25 सैनिकांच्या चमूची धावशर्यत आहे जे इतक्या दिवसांत 4500 किलोमीटरपेक्षा जास्तचे अंतर कापतील
🔴 45 दिवस.
प्रश्न 2
भारतीय रेल्वेने सन 2023-24 पर्यंत इतक्या खासगी ट्रेन (तेजस एक्सप्रेस) चालविण्याचा निर्णय घेतला आहे
🔴 150
प्रश्न 3
या ठिकाणी पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ (NPU) उभारले जाणार आहे
🔴 गरेटर नोएडा, उत्तरप्रदेश.
प्रश्न 4
भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळाचे वर्तमानातले अध्यक्ष
🔴 विनोद कुमार यादव
प्रश्न 5
इंटरनेटची उपलब्धता हा घटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचा एक भाग आहे, असा निर्णय देणारे उच्च न्यायालय
🔴 करळ उच्च न्यायालय.
प्रश्न 6
“PACEसेटर फंड”ची स्थापना या साली भारत आणि संयुक्त राज्ये अमेरिका यांनी केली होती
🔴 सन 2015.
प्रश्न 7
भारतीय रेल्वे याचे स्थापना वर्ष
🔴 सन 1845 (08 मे).
प्रश्न 10
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते
🔴 यशवंतराव चव्हाण
प्रश्न 11
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते
🔴 शरी. प्रकाश
प्रश्न 12
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती
🔴 मबई
प्रश्न 13
महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते
🔴 मबई (1927)
प्रश्न 14
महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते
🔴 मबई (2 ऑक्टोबर 1972
प्रश्न 15
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते
🔴 कर्नाळा (रायगड)
प्रश्न 16
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते
🔴 खोपोली (रायगड)
प्रश्न 17
महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोणता
🔴 तारापुर
प्रश्न 18
महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते
🔴 राहुरी (1968 जि. अहमदनगर)
प्रश्न 19
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता
🔴 परवरानगर (1950 जि. अहमदनगर)
प्रश्न 20
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोणती
🔴 कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी
प्रश्न 21
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोणता 🔴 जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)
प्रश्न 22
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते
🔴 आर्वी (पुणे)
प्रश्न 23
महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणते
🔴 चद्रपुर
प्रश्न 24
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते
🔴 दर्पण (1832)
प्रश्न 25
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते
🔴 दिग्दर्शन (1840)
प्रश्न 26
महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते
🔴 जञानप्रकाश (1904)
प्रश्न 27
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती
🔴 पणे (1848)
प्रश्न 28
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती
🔴 सातारा (1961)
प्रश्न 29
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती
🔴 मबई (1854)
प्रश्न 30
महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते
🔴 ताजमहाल, मुंबई
प्रश्न 31
एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण
🔴 शरी. सुरेन्द्र चव्हाण
प्रश्न 32
भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण
🔴 महर्षि धोंडो केशव कर्वे
प्रश्न 33
महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण
🔴 शरी. सुरेन्द्र चव्हाण
प्रश्न 34
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति
🔴 आचार्य विनोबा भावे
प्रश्न 35
महाराष्टाचे पहिले रँग्लर कोण
🔴 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
प्रश्न 36
महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर कोण
🔴 आनंदीबाई जोशी
प्रश्न 37
महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा
🔴 वर्धा जिल्हा
प्रश्न 38
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष
🔴 नयायमूर्ती महादेव रानडे
प्रश्न 39
महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) कोठून कोठे धावली
🔴 मबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )
प्रश्न 40
महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) कोठून कोठे धावली
🔴 मबई ते कुर्ला (1925)
प्रश्न 41
महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण
🔴 सरेखा भोसले (सातारा)
प्रश्न 42
महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता
🔴 सिंधुदुर्ग
प्रश्न 43
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा
🔴 कसुमावती देशपांडे
प्रश्न 44
महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण
🔴 डॉ. सुरेश जोशी
प्रश्न 45
महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे केला
🔴 वडूज
प्रश्न 46
ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता
🔴 शवास (2004)
प्रश्न 47
राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट कोणता
🔴 शवास
प्रश्न 48
राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता
🔴 शयामची आई
प्रश्न 49
पृथ्वीवरील तापमान अतिकमी- अतिजास्त न होता नियंत्रणात कोणत्या घटकामुळे राहते?
🔴 पाण्याच्या वाफेमुळे
प्रश्न 50
भूकंपापुर्वी पृथ्वीवर भूगर्भातून कोणत्या वायूचे उत्सर्जन वाढते?
🔴 रडॉन चे
प्रश्न 51
शृंग' या हिमनदी कार्यामुळे निर्माण भुरुपावर जेव्हा बर्फ जमतो त्याचे रूपांतर तेव्हा टेकडीत होते.तेव्हा त्या टेकडीस काय म्हणतात?
🔴 ननाटक
प्रश्न 52
भारतातील भ्रंश पर्वत खालीलपैकी कोणते आहेत?
🔴 सातपुडा,विंध्यानचल
प्रश्न 53
कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?
🔴 मनुष्यबळ विकास मंत्रालय
प्रश्न 54
विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोण
🔴 अडी मरे
प्रश्न 55
‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे
🔴 परणव मुखर्जी
प्रश्न 56
भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?
🔴 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया
प्रश्न 57
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?
🔴 सतीश माथुर
राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच
1)"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई
उत्तर : लालबहादूर
शास्त्री
2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)
A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942
उत्तर : 1942
3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि
तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी
उत्तर : बाळ गंगाधर टिळक
5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)
A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा
उत्तर : कुचीपुडी
6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे
उत्तर : लालबहादूर शास्त्री
7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)
A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945
उत्तर : 1942
8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)
A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे
उत्तर : दयानंद सरस्वती
Q.1 व्यावसायिक बँकांच्या दुसर्या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
1. 4
2. 5
3. 6 ✅
4. 8
Q2) वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
1.म्युच्युअल फड
2.वस्तू विनिमय ✅
3.भागभांडवल बाजार
4.परकीय चलन बाजार
Q3.12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?
1.आरबीआय
2.नाबार्ड ✅
3. एक्झिम बँक
4. वरीलपैकी काहीही नाही
Q4)एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?
1.पेपल
2.मास्टरकार्ड ✅
3.व्हिसा
4.मेझॉन
Q5.ऑपरेशन ट्विस्ट कोणत्या बँकेची सरकारी सिक्युरिटीज खरेदी करणे व विकणे हे आहे?
1.आरबीचा ✅
2.एसबीआय
3.एचडीएफसी
4.BoB
Q6.सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?
1. 25%
2.29% ✅
3.32%
4. 36%
Q7)भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?
1.2 ऑक्टोबर 1958 ✅
2.2 ऑक्टोबर 1968
3.2 ऑक्टोबर 1978
4.2 ऑक्टोबर 1988
Q.8 राज्य सरकारांचा महसूल वगळता खालील स्त्रोतांकडून महसूल उठविला जातो?
1. करमणूक कर
2. खर्च कर
3.कृषी होय ✅
4.जमीन महसूल
Q9. वित्तीय तूट म्हणजे काय?
1.नवीन चलन नोटा छापणे
2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे
3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च ✅
4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न
Q10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:
1.1 मार्च, 1944
2.1 मार्च, 1945
3.1 मार्च, 1946
4.1 मार्च, 1947 ✅
Q11.भांडवळाच्या सेंद्रिय संरचनेची संकल्पना............ याने मांडली.
1.मार्शल
2.जे.एस.मिल
3.कार्ल मार्क्स ✅
4.अॅडम स्मिथ
Q12.भारतातील खालीलपैकी कुठल्या राज्यात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन होते?
1.उत्तरप्रदेश
2.बिहार
3.राजस्थान
4.मध्यप्रदेश ✅
Q13) 1971 पर्यंत SDR चे मूल्य याच्या समान होते:
1.एक औंस सोने
2.एक पौंड सोने
3.एक यू.एस. डॉलर ✅
4.एक ब्रिटिश पौंड
Q14)न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून के.व्ही. कामथ यांची जागा कोण घेणार?
1.मिशेल टेमर
2.मार्कोस प्रडो ट्रोयझो ✅
3. सर्जिओ मोरो
4. दिलमा
Q15) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) नंदुरबार ✅
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था .
🅾️जमीनदारांची संघटना
१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.
🅾️"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.
🅾️बरिटिश इंडियन असोसिएशन
०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.
🅾️ ईस्ट इंंडिया असोसिएशन
१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.
🅾️पणे सार्वजनिक सभा
०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.
०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.
🅾️मद्रास महाजन सभा
मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.
🅾️इडियन असोसिएशन
०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.
०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.
🅾️ इडियन नॅशनल युनियन
१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.
🅾️ २६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स
1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19)श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड
30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स
31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) —— महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी -नाशिक — न्या.म.गो.रानडे
महत्त्वाचे प्रश्नसंच
⚪️ विस्थापन
⚫️ चाल☑️
🔴 गती
🔵 तवरण
*वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?*
⚪️ ऑक्सिजन
⚫️ हड्रोजन
🔴 कार्बन डायऑक्साईड☑️
🔵 नायट्रोजन
*मन्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?*
⚪️सवेग☑️
⚫️बल
🔴तवरण
🔵घडण
*कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?*
⚪️अल्फा
⚫️बिटा
🔴गमा☑️
🔵कष-किरण
*रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?*
⚪️मलॅनिन
⚫️इन्शुलिन☑️
🔴यकृत
🔵कल्शियाम
*मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?*
⚪️रग तयार करणे
⚫️विद्युत रोधक म्हणून☑️
🔴विद्युत सुवाहक म्हणून
🔵वरील सर्व कारणांसाठी
*धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?*
⚪️सोडियम क्लोरेट☑️
⚫️मायका
🔴मोरचुद
🔵कॉपर टिन
*बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.*
⚪️मोठी
⚫️लहान☑️
🔴दप्पट
🔵तिप्पट
*वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................*
⚪️तितकेच राहते
⚫️निमपट होत
🔴चौपट होते
🔵दप्पट होते ☑️
*ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .*
⚪️सथायू ☑️
⚫️दरव
🔴वायू
🔵निर्वात प्रदेश
न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी
⚫️समाजवादी
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅
वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान - इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे - इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे - इंग्रज
🔵पशवे - पोर्तुगीज
खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह
🔴काळ्या कायाघाचा निषेध
🔵खडा सत्यांग्रह
बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा
सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन
दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी
गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे
मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे
कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर
संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण
वासुदेव बळवंत फडके
🖍वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म 4 नाेव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण येथे एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला.
🖍फडके यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
🖍1857 च्या उठावानंतर भारतात इंग्रजांविरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला तो फडके यांचा होता.
🖍 पशवाईच्या काळात पनवेल जवळील कर्नाळ जिल्ह्याची किल्लेदारी ही फडक्यांच्या घराण्यात होती.
त्यांना सुभेदार फडके म्हणून देखील ओळखले जात असे.
🖍उदरनिर्वाहासाठी वासुदेव फडके यांनी प्रथम रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामास सुरुवात केली व नंतर ते लष्करी खात्यात नोकरीस लागले.
🖍 इग्रजांकडून त्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळत असे व त्यांच्या या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीस देखील जाता आले नाही.
🖍फडकेंवर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचा प्रभाव होता.
🖍1873 मध्येफडकेंनी स्वदेशी वस्तु वापरण्याची शपथ घेतली तसेच समाजात समानता, ऐक्य व
समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धीनी संस्था सुरू केली.
🖍 पणे येथे फडकेंने 1874 मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन ही शाळा स्थापन करुन स्वदेशीचा पुरस्कार देखील केला.
🖍फडके हे दत्त उपासक होते व त्यांनी दत्तमाहात्म्य हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला
होता.
🖍शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज भारतातून जाणार नाहीत असे त्यांना वाटत असल्यामुळे इंग्रजांविरोधी उठावास त्यांनी सुरूवात केली व इंग्रजांना आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढविली व वैराग्याचा वेश घेवून जन जागृती करत ते गावोगावी फिरू लागले.
🖍 दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर त्यांनी पहिला दरोडा घातला यामध्ये त्यांना केवळ 3,000 रुपये मिळाले.
🖍 सरकारी खजिन्यास कडक बंदोबस्त असल्यामुळे सरकारी खजिना लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंताची व सावकारांची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी लोणी, खेड, जेजुरी जवळील वाल्हे, पुरंदर, हुरणे, सोलापूर, वरसगाव येथे दरोडा टाकून लुटमार केली. याच काळात त्यांनी रामदरा, मल्हारगाव येथील जंगलांचा आश्रय घेवून आसपासचा प्रदेश देखील लुटला.
🖍 अखेर दिवसेंदिवस या लुटीच्या बातमीने हादरुन पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनिअल याने फडकेंचा शोध घेत असता शुक्रवार पेठेत पोचला व त्याठिकाणी त्यास तलवारी, बंदुका मिळाल्या व डॅनीअलने लगेलच फडकेंवर अटक वॉरंट काढले व यानुसार फडकेंना पकडण्यासाठी मुंबई सरकारने 4,000 रुपयांचे रोख बक्षिस घोषित केले.
🖍 यावर प्रतिउत्तर म्हणून फडकेंनी जाहीर केले की, मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल याचे डोके कापून आणणाऱ्यास 10,000 रुपयांची बक्षिस दिले जाईल. परंतु फडकेंचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही व रामोशांनी देखील त्यांची साथ सोडली होती.
🖍 अखेर 23 जुलै 1879 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बाैध्द विहारमध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली होती.
🖍 नया. अल्फ्रेड केसर यांच्या समोर सदरील खटला सुरू झाला व त्यांनी सत्र न्या. न्युनहॅमकडे हा खटला वर्ग केला. फडकेंचे वकीलपत्र ग.वा. जोशींनी घेतले होते व उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते.
🖍 फडके यांच्या बचावासाठी जनतेने उस्ताहाने निधीदेखील गोळा केला परंतू कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
🖍 अखेर जानेवारी 1880 मध्ये त्यांची तेहरान बोटीने एडण येथे रवानगी करण्यात आली व तेथेच 17 फेब्रुवारी 1883 रोजी तेथील इंग्रजांच्या होणारया छळाला बळी पडून त्यांचे निधन झाले.
🖍 " देशप्रेमाने ओथंबलेला हिमलया सारखा उत्तुंग महापुरुष " असा फडकेंचा गौरव बंगालमध्ये प्रसिध्ह अमृतबाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर एका पत्रात केला होता.
Latest post
महत्त्वाचे संमेलन आणि परिषदा २०२४
Group C Imp. IIFA पुरस्कार २०२५: जयपूर पहिली जॉइंट कमांडर्स परिषद लखनौ १९ वी पूर्व आशिया शिखर परिषद :- लाओस INDUS-X समिट २०२४ कॅलिफोर्निया २...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
प्रश्न.1) मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? 👉 उत्तर - देवेन भारती प्रश्न.2) भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत ? ...
-
Group C Imp. IIFA पुरस्कार २०२५: जयपूर पहिली जॉइंट कमांडर्स परिषद लखनौ १९ वी पूर्व आशिया शिखर परिषद :- लाओस INDUS-X समिट २०२४ कॅलिफोर्निया २...