२६ ऑगस्ट २०२६

१८५७ चा उठाव, वृत्तपत्रे, टपाल व रेल्वे

👉सातारा उठाव: रंगो बापूजी गुप्ते (छत्रपतींचे वकील) यांनी रामूशी, कोळी व मांग यांना एकत्र करून साताऱ्यात उठाव घडवला.


👉खानदेश उठाव: भिल्लांचे नेतृत्व काजसिंग (कजारसिंग) यांनी केले. सरकारी खजिना लुटला. अंबापाणी लढाईत भिल्ल महिलांचा सहभाग होता.

👉कोल्हापूर उठाव: ६ डिसेंबर १८५७ रोजी झाला, याचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले.

👉पेठ नाशिक उठाव: नेतृत्व राजा भगवंतराव निळकंठराव यांनी केले, इंग्रजांनी त्यांना नंतर फाशी दिली.

👉मुधोळ उठाव: बेरड जमातीचा इंग्रजांच्या निःशस्त्रीकरण कायद्याविरुद्ध उठाव.

👉कोल्हापूर: रामजी शिरसाट (लष्करी छावणी बंड).

👉नरगुंद: बाबासाहेब भावे.

👉सावंतवाडी: फोंड सावंत, अण्णाजी फडणवीस.

👉दर्पण वृत्तपत्र : (६ जानेवारी १८३२ व १८४० बंद):
🔹६ जानेवारी = 'पत्रकार दिन'.
🔹बाळशास्त्री जांभेकर. हे द्विभाषिक होते (डावीकडे इंग्रजी आणि उजवीकडे मराठी स्तंभ).
🔹दिग्दर्शन (१८४०): बाळशास्त्री जांभेकर (पहिले मराठी मासिक)

👉प्रभाकर वृत्तपत्र: भाऊ महाजन (गोविंद कुंटे). यात लोकहितवादींची १०८ शतपत्रे प्रसिद्ध झाली.

👉ज्ञानोदय वृत्तपत्र (१८४२): ख्रिश्चन मिशनरी. १८४२ मध्ये आशियाचा नकाशा छापला. १८५३ मध्ये रेल्वे सुरू झाल्यावर तिचा उल्लेख 'चाकांचा मसोबा' असा केला.

👉केसरी (मराठी): पहिले संपादक - गो. ग. आगरकर.
👉मराठा (इंग्रजी): पहिले संपादक - लो. टिळक.

👉सुधारक वृत्तपत्र (१८८८): गो. ग. आगरकर. इंग्रजी संपादन ना. गोखले आणि मराठी संपादन स्वतः आगरकर करत होते.

👉भाऊ महाजन (गोविंद कुंटे): 🔹'प्रभाकर' (लोकहितवादींची १०८ शतपत्रे प्रसिद्ध, फ्रेंच राज्यक्रांतीचे समर्थन);
🔹'धूमकेतू' व 'ज्ञानदर्शन'

👉बाबा पदमनजी: 'अरुणोदय' (१८६६), ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरचे अनुभव, समाजसुधारणा.

👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर: 'मूकनायक' (१९२० - शाहू महाराजांची मदत, संत तुकारामांचे अभंग); 'बहिष्कृत भारत' (१९२७ - संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या).

👉कृष्णराव भालेकर: 'दीनबंधू' (१८७७ - सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र, कामगार-शेतकऱ्यांचे पहिले वृत्तपत्र).

👉 'इंदुप्रकाश' (विष्णुशास्त्री पंडित - विधवा विवाहाला पाठिंबा).

👉 'ज्ञानप्रकाश' (कृष्णाजी रानडे - पुण्याचे पहिले दैनिक);

👉नेटिव्ह ओपिनियन' (विश्वनाथ मांडलिक - इंग्रजी वृत्तपत्र).

✅रेल्वे सुरुवात: १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी बोरीबंदर ते ठाणे (३४ किमी) दरम्यान पहिली रेल्वे धावली. यात ४०० प्रवासी होते आणि हा लॉर्ड डलहौसीचा काळ होता.

✅रेल्वे कंपनी: ग्रेट इंडियन पेनिनसुला (GIP) कंपनीने हा रेल्वे मार्ग लष्करी व व्यापारी हेतूने तयार केला होता.

✅पहिली तार (Telegraph) सेवा: कलकत्ता ते आग्रा (लॉर्ड डलहौसी).

✅१७९९ चा सेन्सॉरशिप ॲक्ट (लॉर्ड वेलस्ली): वृत्तपत्रांवर पहिल्यांदा सेन्सॉरशिप (पूर्व-तपासणी) लादली.
संपादक, मुद्रक (Printer) आणि मालकाचे नाव वृत्तपत्रावर छापणे बंधनकारक केले.

👉१८२३ चा परवाना नियम/लायसन्सिंग रेग्युलेशन (जॉन्सन):
🔹विनापरवाना वृत्तपत्र सुरू केल्यास ४०० रुपये दंड किंवा तुरुंगवासाची तरतूद.
🔹या कायद्यामुळे राजा राममोहन रॉय यांचे 'मिरात-उल-अखबार' हे वृत्तपत्र बंद पडले होते.(PYQ)

👉१८३५ का मेटकाफ ॲक्ट (लॉर्ड मेटकाफ):
🔹१८२३ चे जाचक नियम रद्द केले आणि वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिले.
🔹लॉर्ड मेटकाफ यांना 'भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता' (Liberator of Indian Press) म्हटले जाते.(PYQ)

👉१८७८ चा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट / देशी वृत्तपत्र कायदा (लॉर्ड लिटन):
🔹मुख्य उद्देश: केवळ देशी (भारतीय) भाषांमधील वृत्तपत्रांची गळचेपी करणे (इंग्रजी वृत्तपत्रांना हा कायदा लागू नव्हता).
🔹याला 'गॅगिंग ॲक्ट' (तोंड दाबणारा कायदा) असेही म्हणतात.
🔹या कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी 'अमृता बाजार पत्रिका' हे रातोरात बंगालीतून इंग्रजी वृत्तपत्र बनले.(PYQ)
🔹सोमप्रकाश: या कायद्यांतर्गत कारवाई झालेले पहिले वृत्तपत्र
🔹लॉर्ड रिपन यांनी १८८२ मध्ये हा जाचक कायदा रद्द केला.(PYQ)


👉१९०८ न्यूजपेपर ॲक्ट (लॉर्ड मिंटो):
🔹क्रांतिकारक विचार दडपण्यासाठी; सरकारविरोधी मजकुरावर थेट छापखाना (Press) जप्ती;
🔹'केसरी' व 'काळ' वर कारवाया.

१८५७ उठाव: केंद्र, नेतृत्व आणि दडपणारा अधिकारी ( PYQ Facts)

👉दिल्ली: बहादूरशहा जफर व वख्त खान (लष्करी नेतृत्व) - दडपणारे अधिकारी: जॉन निकोल्सन व हडसन.


👉कानपूर: नानासाहेब पेशवे व तात्या टोपे (सेनापती) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉लखनौ (अवध): बेगम हजरत महल (व मुलगा बिरजिस काद्र) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉झाशी / ग्वाल्हेर: राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे - दडपणारा अधिकारी: कॅप्टन ह्यू रोज (लक्ष्मीबाईंना 'उठावातील एकमेव मर्द' म्हटले).

👉बिहार (जगदीशपूर): कुंवर सिंग (८० वर्षांचे जमींदार/बिहारचे सिंह) व अमर सिंग - दडपणारे अधिकारी: विल्यम टेलर व व्हिन्सेंट आयर.

👉इलाहाबाद व बनारस: लियाकत अली - दडपणारा अधिकारी: कर्नल नील .

👉बरेली (रुहेलखंड): खान बहादूर खान - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉फैझाबाद: मौलवी अहमदउल्ला (इंग्रजांचे ५०,००० चे बक्षीस) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल / जगन्नाथ सिंग (फितूर राजा).

🟣इतर महत्त्वाचे थेट वन-लायनर फॅक्ट्स

🔹तात्या टोपे: मूळ नाव रामचंद्र पांडुरंग येवलकर, गनिमी काव्याने लढले, मित्र मानसिंग च्या फितुरीमुळे शिवपुरी येथे फाशी.

📌नियोजित विरुद्ध प्रत्यक्ष तारीख:
नियोजित तारीख ३१ मे १८५७ - प्रत्यक्ष सुरुवात १० मे १८५७ (मेरठ छावणी).
🔹प्रतीके व गव्हर्नर: उठावाचे प्रतीक लाल कमळ आणि चपाती;
🔹उठावाच्या वेळचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग.

आर्थिक नियोजनाची पार्श्वभूमी (स्वातंत्र्यपूर्व काळ)

👉१९३४: सर मो. विश्वेश्वरय्या -
🔹'Planned Economy for India' पुस्तक
🔹नियोजनाचा १ ला आराखडा, १० वर्षांत उत्पन्न दुप्पट करणे.

👉१९३८: राष्ट्रीय नियोजन समिती (NPC) - हरिपूरा अधिवेशन,
🔹घोषणा: सुभाषचंद्र बोस,
🔹अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू,
🔹सचिव: के. टी. शहा.

👉१९४४: मुंबई योजना - ८ प्रमुख उद्योगपती
🔹१५ वर्षांची योजना, जड उद्योगांवर भर.

👉१९४४: गांधीवादी योजना - श्रीमन नारायण अग्रवाल
🔹कुटीर उद्योग व शेतीचे विकेंद्रीकरण.

👉१९४५: जनता योजना - एम. एन. रॉय
🔹१० वर्षांची योजना, ग्राहक वस्तू व शेतीचे राष्ट्रीयीकरण.

👉१९५०: सर्वोदय योजना -
🔹जयप्रकाश नारायण (गांधीजी व विनोबा भावेंच्या विचारांवर आधारित).

♦️ संस्थात्मक पार्श्वभूमी

👉नियोजन मंडळ: १५ मार्च १९५० (के. सी. नियोगी समिती शिफारस).
🔹गैर-घटनात्मक व गैर-वैधानिक संस्था.
🔹अध्यक्ष: पंतप्रधान.

👉राष्ट्रीय विकास परिषद (NDC): ६ ऑगस्ट १९५२.
🔹मुख्य कार्य: पंचवार्षिक योजनांच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देणे.

👉नीती आयोग (NITI): १ जानेवारी २०१५ (नियोजन मंडळाच्या जागी).
🔹तत्त्वज्ञान: सहकारात्मक संघराज्य (Cooperative Federalism) आणि 'बॉटम-अप' दृष्टिकोन.

 

पंचवार्षिक योजना (PYQ BASED FACTS)

👉१ ली योजना (१९५१-५६):

🔹हॅरॉड-डोमार प्रतिमान
🔹भर: शेती (यशस्वी योजना )
🔹उपाध्यक्ष: गुलझारीलाल नंदा
🔹कार्यक्रम: समुदाय विकास कार्यक्रम (२ ऑक्टो १९५२).

👉२ री योजना (१९५६-६१):
🔹महालनोबिस प्रतिमान
🔹भर: जड उद्योग
🔹पोलाद प्रकल्प: भिलाई, रुरकेला, दुर्गापूर
🔹खादी व ग्रामोद्योग आयोग (१९५६).

👉३ री योजना (१९६१-६६):
🔹चक्रवर्ती व महालनोबिस प्रतिमान
📌 सर्वात अपयशी योजना (युद्ध व दुष्काळामुळे)
🔹 कृषी किंमत आयोग (१९६५).

👉योजना सुटी (१९६६-६९):
☘️हरित क्रांतीची सुरुवात (१९६६-६७),
🔹रुपयाचे अवमूल्यन (१९६६).

👉४ थी योजना (१९६९-७४):
🔹अशोक रुद्र व अलोन मॅन प्रतिमान
🔹 भर: स्थैर्यासाठी वाढ
🔹१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण (१९६९)
🔹 MRTP कायदा (१९६९).

👉५ वी योजना (१९७४-७९):
🔹डी. पी. धर प्रतिमान
🔹घोषणा: 'गरिबी हटाव' (यापूर्वी १९७१ च्या निवडणुका दरम्यान देखील घोषणा दिली होती)
📌जनता सरकारने १ वर्ष आधी बंद केली .
🔹२० कलमी कार्यक्रम (१९७५)
🔹RRB स्थापना (१९७५)
🔹उपाध्यक्ष: पी. एन. हक्सर.

👉सरकती योजना (Rolling Plan):
🔹१९७८-८० (जनता सरकार).

👉६ वी योजना (१९८०-८५):
🔹भर: दारिद्र्य निर्मूलन व रोजगार
🔹६ बँकांचे राष्ट्रीयीकरण (१९८०)
🔹 NABARD स्थापना (१९८२)
🔹IRDP (१९८०).

👉७ वी योजना (१९८५-९०):
🔹ब्रह्मानंद व वकील प्रतिमान
🔹घोषणा: 'अन्न, काम आणि उत्पादकता'
🔹 जवाहर रोजगार योजना (१९८९)
🔹सेबी स्थापना (१९८८).

👉८ वी योजना (१९९२-९७):
🔹जॉन मिलर प्रतिमान
🔹मानवी संसाधन विकास
⭐️सर्वात यशस्वी योजना (६.८%)
🔹माध्यान्ह भोजन (१९९५)
🔹उपाध्यक्ष: प्रणव मुखर्जी.

👉९ वी योजना (१९९७-२००२):
🔹स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (१९९९)
🔹 अंत्योदय अन्न योजना (२०००).

👉१० वी योजना (२००२-०७):
🔹पहिल्यांदा राज्यानिहाय लक्ष्य निश्चिती
🔹नरेगा कायदा (२००५).

👉११ वी योजना (२००७-१२):
🔹जलद व अधिक समावेशक वृद्धी
🔹शिक्षण हक्क कायदा (२००९)
🔹उपाध्यक्ष: माँटेक सिंग अहलुवालिया.

👉१२ वी योजना (२०१२-१७):
🔹जलद, अधिक समावेशक आणि शाश्वत वृद्धी'.

📌खर्च कल:
🔹 १ ल्या योजनेत सर्वाधिक खर्च 'शेती'वर.
🔹६ व्या योजनेपासून पुढे सर्वाधिक खर्च 'ऊर्जा' आणि 'सामाजिक सेवां'वर.

ब्राह्मणेतर चळवळ ( Prediction)

👉 कोल्हापूर संस्थान व शाहू महाराज

🔹२६ जुलै १९०२: कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी ५०% आरक्षणाची अधिसूचना जारी.
🔹११ जानेवारी १९११: कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या शाखेची स्थापना. अध्यक्ष: भास्करराव जाधव, कार्यवाह: अण्णासाहेब लठ्ठे.
🔹शिवाजी वैदिक शाळा: मराठा पुरोहित (ब्राह्मणेतर वेदोक्त विधींसाठी) तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेली संस्था.

👉संस्थात्मक व राजकीय घडामोडी (Key Words)
🔹डेक्कन रयत असोसिएशन (१९१६, निपाणी): अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, सीताराम बोबडे. (उद्देश: मॉन्टेग्यु कमिशनसमोर ब्राह्मणेतरांच्या राजकीय मागण्या मांडणे).

👉 १९१९ चा कायदा (मॉन्टेग्यु-चेम्सफर्ड): मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात ब्राह्मणेतरांसाठी ७ जागा राखीव मंजूर.

👉ब्राह्मणेतर पक्ष (१९२०): अधिकृत स्थापना. प्रमुख नेते: वालचंद कोठारी, भास्करराव जाधव, जेधे-जवळकर.

👉भास्करराव जाधव: १९२४ मध्ये मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात शिक्षण व आरोग्य मंत्री (ब्राह्मणेतर पक्षाचे प्रतिनिधी).

👉जेधे-जवळकर पर्व (१९२० चे दशक): चळवळीला जहाल रूप. पुणे नगरपालिकेत 'टिळक स्मारका'ला अधिकृत विरोध.

👉वृत्तपत्रे, ग्रंथ आणि कोर्ट खटले (थेट जोड्या लावा/विधान तपासा)

🔹 'देशाचे शत्रू' (१९२५): दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेले पुस्तक. (टिळक व चिपळूणकरांच्या 'निबंधमाला'वर कडक टीका).

🔹पुणे कोर्ट खटला: 'देशाचे शत्रू' पुस्तकाविरुद्ध जेधे-जवळकरांवर अब्रुनुकसानीचा खटला. वकील: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (त्यांनी जेधे-जवळकरांना निर्दोष सोडवले).

🔹दिनकरराव जवळकर यांचे इतर साहित्य: 'क्रांतीचे रणशिंग' (ग्रंथ), 'मजूर' (पत्रिका).

👉 चळवळीची वृत्तपत्रे व संपादक/संस्थापक:

🔹'विजयी मराठा': श्रीपतराव शिंदे (१९१९, पुणे - जहाल मुखपत्र).

🔹'जागृती': भगवंतराव पाळेकर (१९१७, बडोदा).

🔹'कैवारी' व 'तेज': दिनकरराव जवळकर (संपादक).

🔹 'हंटर': खंडोराव बागल (कोल्हापूर).

🔹 'प्रगती आणि जिनविजय': तात्यासाहेब हरी कोठारी.

👉चळवळीचे काँग्रेसीकरण
🔹१९३० ते १९३८: केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले.

शेतकरी चळवळी (Prediction)

👉 नील उठाव (१८५९-६०)

🔹 नील उठाव नेतृत्व: दिगंबर बिस्वास आणि विष्णू बिस्वास (नदिया जिल्हा, बंगाल).
🔹नील दर्पण नाटक: दीनबंधू मित्र (शेतकऱ्यांच्या शोषणाचे चित्रण).
हिंदू पेट्रियटचे संपादक हरिश्चंद्र मुखर्जी यांनी या उठावाला वर्तमानपत्रातून मोठे समर्थन दिले.

👉पाबना शेतकरी बंड (१८७३):
🔹(बंगाल).
🔹नेतृत्व: ईशानचंद्र रॉय आणि शंभू पाल.
🔹घोषणा: 'आम्हाला केवळ महाराणीचे रयत व्हायचे आहे'.

👉 दख्खनचे दंगे (१८७५)
🔹तात्कालिक कारण: शिरूर (पुणे) येथील काळूराम मारवाडी या सावकाराने शेतकरी बाबा साहेब निमकर यांच्या घराची जप्ती आणली.
🔹उठावाची सुरुवात: मे १८७५, सुपे (पुणे). दंग्यांचा प्रसार पुणे आणि अहमदनगर या दोन मुख्य जिल्ह्यांत झाला.
🔹दंग्यांचे स्वरूप: मारवाडी आणि गुजराती सावकारांचे गहाणखत व दस्तऐवज (कर्जबाजारीपणाचे पुरावे) जाळणे.
🔹 Deccan Riots Commission: दंग्यांच्या चौकशीसाठी ब्रिटिश सरकारने नियुक्त केला.
🔹डेक्कन ॲग्रीकल्चरिस्ट्स रिलीफ ऍक्ट: १८७९ मध्ये मंजूर (सावकारांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यास प्रतिबंध करण्यासाठी).

♦️उत्तर भारतातील शेतकरी चळवळी (१९२०-१९३० चा दशक)

👉उत्तर प्रदेश किसान सभा (१९१८): गौरीशंकर मिश्रा, इंद्रनारायण द्विवेदी आणि मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केली.

👉अवध किसान सभा (१७ ऑक्टोबर १९२०): बाबा रामचंद्र (मूळचे महाराष्ट्र-ग्वाल्हेरचे, खरे नाव रामचंद्र श्रीधर परांजपे). प्रतापगढ येथे स्थापना.

👉 एका चळवळ (१९२१-२२): मदारी पाशी आणि सहरेव (उत्तर प्रदेश). मुख्य कारण: ठरलेल्या खेड्यांच्या भाड्यापेक्षा ५०% जास्त बेकायदेशीर कर वसुली करणे.

👉तेभागा चळवळ (१९४६-४७): बंगाल. मुख्य मागणी: एकूण उत्पादनाचा २/३ (तेभागा) हिस्सा कुळांना मिळावा आणि जमीनदारांना फक्त १/३ हिस्सा मिळावा. नेतृत्व: कंपाराम सिंह आणि भवन सिंह.

👉बारडोली सत्याग्रह (१९२८)
🔹 मुख्य कारण: मुंबई सरकारने बारडोली तालुक्यात जमीन महसुलात २२% वाढ केली होती.
🔹नेतृत्व: वल्लभभाई पटेल (महात्मा गांधींच्या सल्ल्याने नेतृत्व स्वीकारले).
🔹सरदार पदवी: सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर बारडोलीच्या महिलांच्या वतीने भक्तीबा यांनी वल्लभभाईंना 'सरदार' ही पदवी दिली.

👉मॅक्सवेल-ब्रूमफिल्ड समिती: या सत्याग्रहाच्या दबावामुळे सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीने महसूल वाढ २२% वरून ६.०३% पर्यंत कमी केली.

👉पहिली महाराष्ट्र प्रांतिक किसान परिषद (१९३६): जळगाव जिल्ह्यातील टिटवे येथे भरली. अध्यक्ष: कमलादेवी चट्टोपाध्याय.

👉वारली शेतकरी उठाव (१९४५-१९४७)
🔹क्षेत्र: ठाणे जिल्हा
🔹नेतृत्व: शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर (महाराष्ट्र प्रांतिक किसान सभा).
🔹मुख्य कारण: वेठबिगारी,कुळांची होणारी बेकायदेशीर हकालपट्टी.
🔹गोदावरी परुळेकर यांचे पुस्तक: 'जेव्हा माणूस जागा होतो' (या पुस्तकात या संपूर्ण शेतकरी लढ्याचे ऐतिहासिक वर्णन आहे)

👉बिहार प्रांतिक किसान सभा (१९२९): स्वामी सहजानंद सरस्वती यांनी स्थापना केली.

👉अखिल भारतीय किसान सभा: स्थापना ११ एप्रिल १९३६ (लखनौ). अध्यक्ष: स्वामी सहजानंद सरस्वती, सचिव: प्रा. एन. जी. रंगा.

👉फैजपूर काँग्रेस अधिवेशन (डिसेंबर १९३६): जळगाव (महाराष्ट्र). अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू.
🔹काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन. येथेच अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन भरले आणि काँग्रेसने आपला पहिला अधिकृत 'कृषी कार्यक्रम' मंजूर केला.

👉'किसान' जाहीरनामा: १९३६ च्या इंदूर अधिवेशनात प्रा. एन. जी. रंगा यांनी शेतकऱ्यांचा जाहीरनामा तयार केला.

कामगार चळवळ (Prediction)

🌿सुरुवातीचे प्रयत्न


👉१८७५: सोराबजी शापूरजी बंगाली — बालकामगार शोषणाविरुद्ध पहिला आवाज (मुंबई).
१८७७: नागपूर एम्प्रेस मिल — भारतातील कामगारांचा पहिला तात्पुरता संप.

👉नारायण मेघाजी लोखंडे (भारतातील कामगार चळवळीचे जनक):
🔹१८९०: बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन (पहिली कामगार संघटना).
🔹१८८०: दीनबंधू वृत्तपत्र मुंबईतून चालवले (कामगारांचे पहिले मुखपत्र).
🔹१० जून १८९०: रविवारी पगारी सुट्टी मंजूर करून घेतली.
🔹१८९३: ब्रिटिश शासनाकडून 'रावबहादूर' पदवी.

फॅक्टरी कायदे

👉१ ला फॅक्टरी ऍक्ट (१८८१):
🔹लॉर्ड रिपन
🔹७ वर्षांखालील मुलांना कामावर बंदी, ७ ते १२ वर्षांच्या मुलांना ९ तास काम.

👉२ रा फॅक्टरी ऍक्ट (१९११):
🔹लॉर्ड लॅन्सडाऊन
🔹शिफारस: लेथब्रिज कमिशन
🔹९ वर्षांखालील मुलांना कामावर बंदी, महिलांसाठी ११ तास काम, रविवारी पगारी सुट्टी.

👉३ रा फॅक्टरी ऍक्ट (१९११): लॉर्ड हार्डींज
🔹पुरुषांसाठी कामाचे तास १२ निश्चित.

📌 महत्त्वाच्या संघटना व नेते (१९१८-१९३६)
👉मद्रास लेबर युनियन (१९१८): बी. पी. वाडिया — पहिली नोंदणीकृत ट्रेड युनियन.

👉अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन (१९२०): महात्मा गांधी व अनुसूया साराभाई (मजूर महाजन संघ) — विश्वस्त पद्धत

👉ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC - आयटक):
🔹स्थापना: ३१ ऑक्टोबर १९२० (मुंबई).
🔹पहिले अध्यक्ष: लाला लजपतराय उपाध्यक्ष: जोसेफ बॅप्टिस्टा
🔹सचिव: दिवाण चमनलाल.

👉सोशल सर्व्हिस लीग (१९११): ना. म. जोशी (मुंबई).

👉ट्रेड युनियन ऍक्ट (१९२६): कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा.

👉 स्वतंत्र मजूर पक्ष : १९३६ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

⚒️कम्युनिस्ट प्रभाव

👉गिरणी कामगार युनियन (१९२८): एस. ए. डांगे (लाल बावटा).

👉कामगार वृत्तपत्रे:
🔹'क्रान्ती' (मराठी) आणि 'द सोशॅलिस्ट' (इंग्रजी) — एस. ए. डांगे.

🔹कम्युनिस्टांशी संबंधित खटले: कानपूर कट खटला (१९२४) व मेरठ कट खटला (१९२९).

👉आयटक (AITUC) मधील फूट व वर्ष:
🔹१९२९ (नागपूर अधिवेशन): अध्यक्ष जवाहरलाल नेहरू.
🔹ना. म. जोशी बाहेर पडले, त्यांनी 'इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन' (ITUF) स्थापन केली.

👉१९३१ (कलकत्ता अधिवेशन): कम्युनिस्टांनी वेगळे होऊन 'रेड ट्रेड युनियन काँग्रेस' (RTUC) स्थापन केली.

पैसा आणि चलन व्यवस्था

👉पैशाचे प्रकार आणि उत्क्रांती:


🔷 वस्तू पैसा: सुरुवातीच्या काळात वस्तूच्या बदल्यात वस्तू .

🔷 धातू पैसा : सोने, चांदी, तांबे यांची नाणी. गाडगीळ समितीनुसार यात अंतर्गत मूल्य असते.

🔷 कागदी पैसा : प्रतिनिधी, परिवर्तनीय आणि आताचा अपरिवर्तनीय कागदी पैसा.

🔷 पत पैसा : चेक (धनादेश), डिमांड ड्राफ्ट, जे कायद्याने स्वीकारणे बंधनकारक नसते.

🔷 प्लॅस्टिक मनी: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड.

🔷 डिजिटल मनी:- क्रिप्टो ETC ( BLOCK CHAIN आधारित)

👉 महत्त्वाचे संकल्पनात्मक मुद्दे (PYQ):

🔹 विधीग्राह्य पैसा (Legal Tender): कायद्यानुसार स्वीकारणे बंधनकारक असलेला पैसा.

🔹 मर्यादित विधीग्राह्य: ५० पैशांची नाणी (एका वेळी कमाल २५ रुपयांपर्यंतच देता येतात).

🔹अमर्यादित विधीग्राह्य: ₹१०, ₹२०, ₹५०, ₹१००, ₹५०० च्या नोटा.

🔷 आदेश पैसा (Fiat Money): देशाच्या केंद्र सरकारच्या किंवा आरबीआयच्या आदेशाने जारी केलेला सर्व पैसा (यात अंतर्गत मूल्य नसून केवळ विश्वास असतो).

👉 जे. एम. केन्स :
🔷केन्स यांच्या मते लोक स्वतःकडे रोख पैसा ३ मुख्य कारणांसाठी बाळगतात:

१. व्यवहार हेतू : दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी.

२. सावधानता हेतू : भविष्यातील आणीबाणी किंवा आजारपणासाठी.

३. सट्टा हेतू (Speculative Motive): भविष्यात नफा कमवण्यासाठी / शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी.
🔷 पुस्तक: 'The General Theory of Employment, Interest and Money
🔹या पुस्तकाने आधुनिक समष्टी अर्थशास्त्राचा - Macroeconomics पाया रचला.
🔷 केन्सप्रणीत विचार: १९२९ च्या जागतिक महामंदीनंतर केन्स यांनी मांडले की, मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने स्वतः बाजारात पैसा ओतून सार्वजनिक खर्च वाढवला पाहिजे.

👉भारतातील चलनाची छपाई आणि नाणी निर्मिती:

🔷 नोटांची छपाई :
🔹 ₹२ आणि त्यावरील सर्व नोटांवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी असते.
🔹आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २२ नुसार आरबीआयला नोटा काढण्याचा एकाधिकार आहे.

🔷 ₹१ ची नोट आणि सर्व नाणी:
🔹केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे जारी केली जातात.
🔹₹१ च्या नोटेवर 'वित्त सचिव' यांची स्वाक्षरी असते (PYQ).

🔷 किमान राखीव प्रणाली (Minimum Reserve System - 1957):
🔹आरबीआयला नवीन नोटा छापण्यासाठी एकूण ₹२०५ कोटींचे राखीव मूल्य ठेवावे लागते.
🔹 यामध्ये किमान ₹११५ कोटींचे सोने आणि ₹९० कोटींची परकीय चलन/रोखे असणे बंधनकारक आहे (PYQ).

👉 नोटा छपाई कारखाने (Mints & Presses):
🔷 नाणी टांकसाळी (Mints): मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा (४ ठिकाणी).
🔷 नोटा छपाई प्रेस: नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि साळबोनी (पश्चिम बंगाल).

👉 नोटांचा कागद आणि शाई कारखाने:
🔷 Security Paper Mill (SPM): होशंगाबाद (मध्य प्रदेश) — येथे चलनी नोटा आणि स्टँपसाठी लागणारा विशेष सुरक्षेचा कागद बनवला जातो (PYQ).
🔷 Bank Note Paper Mill (BNPM): म्हैसूर (कर्नाटक) — आरबीआय आणि केंद्र सरकारचा संयुक्त उपक्रम.
🔷 सुरक्षा शाई कारखाना (Ink): देवास (मध्य प्रदेश) — नोटांवर वापरली जाणारी विशेष शाई (Intaglio Ink) येथे बनते.

✅चलन पुरवठ्याची मापे:

🔹देशातील पैशाचा साठा (M-Money stock) मोजण्यासाठी एम. सी. घोष (1977) आणि डॉ. वाय. व्ही. रेड्डी (1998) यांच्या शिफारसींनुसार खालील संकल्पना वापरल्या जातात👇

👉 M0 (पायाभूत पैसा / उच्च क्षमतेचा पैसा - Reserve Money):
🔷 लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + आरबीआयकडील बँकांच्या ठेवी + आरबीआयकडील इतर ठेवी. (हा पतनिर्मितीचा पाया असतो).

👉 M1 (संकुचित पैसा - Narrow Money):
🔷 लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + बँकांमधील मागणी ठेवी (Demand Deposits - जसे की चालू आणि बचत ठेवी) + आरबीआयकडील इतर ठेवी.

👉 M2:
🔷 M1 + बँकांमधील १ वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी + बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे.
(१९७७ च्या घोष गटानुसार यात 'पोस्ट ऑफिस बचत ठेवी' होत्या, परंतु १९९८ च्या रेड्डी गटानुसार आंतरराष्ट्रीय पद्धतीशी सुसंगत बदल करण्यात आले आहेत).

👉 M3 (व्यापक पैसा / विस्तृत पैसा - Broad Money) — ( PYQ):
🔷 M1 + बँकांमधील १ वर्षावरील मुदत ठेवी (Time/Term Deposits) + बँकांची मागणी ठेव व मुदत कर्जे.
🔷 नोंद: देशातील एकूण चलन पुरवठा आणि बँकांची पतनिर्मिती क्षमता मोजण्यासाठी मुख्यत्वे M3 चाच वापर केला जातो.

♦️रुपयाचे अवमूल्यन (DEVALUATION OF RUPEE)

🔷 अवमूल्यन म्हणजे काय ?:
🌱जेव्हा एखादे देश आपल्या चलनाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत स्वतःहून कमी करते.
🔹हा निर्णय सरकार/मध्यवर्ती बँक घेते.

पद्म पुरस्कार : थोडक्यात परीक्षाभिमुख माहिती

📌ऐतिहासिक पार्श्वभूमी व फॅक्ट्स


🔹 स्थापना: १९५४ (१९७७ ते १९८० आणि १९९३ ते १९९७ या काळात तात्पुरते स्थगित).
🔹 नोडल मंत्रालय: केंद्रीय गृह मंत्रालय.
🔹 घोषणा: दरवर्षी २५ जानेवारी (प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या).
👉 नियम व तरतुदी:
🔹 कमाल मर्यादा: एका वर्षात जास्तीत जास्त १२० पुरस्कार (मरणोत्तर आणि परदेशी व्यक्ती वगळून).
🔹 नागरी सेवा नियम: सरकारी कर्मचारी (PSU वगळून) पदावर कार्यरत असताना या पुरस्कारांसाठी पात्र नसतात.
🔹 मानधन व पदवी: पुरस्कारासोबत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद १८(१) नुसार हा पुरस्कार नावासोबत पदवी म्हणून वापरण्यास सक्त मनाई आहे.

📌पद्म पुरस्कार २०२६: मुख्य आकडेवारी
🔹 एकूण पुरस्कार: १३१
🔹 पद्मविभूषण: ०५
🔹 पद्मभूषण: १३
🔹 पद्मश्री: ११३
🔹 महिला विजेत्या: १९
🔹 मरणोत्तर विजेते: १६

📌 पद्मविभूषण २०२६ (एकूण ५ विजेते)
१. श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर)
🔹 कला (चित्रपट) | महाराष्ट्र

२. श्री के. टी. थॉमस
🔹 सार्वजनिक व्यवहार (माजी SC न्यायाधीश) | केरळ

३. सुश्री एन. राजम
🔹कला (व्हायोलिन वादक) | उत्तर प्रदेश

४. श्री पी. नारायणन
🔹साहित्य आणि शिक्षण | केरळ

५. श्री V. S. अच्युतानंदन (मरणोत्तर)
🔹 सार्वजनिक व्यवहार (माजी मुख्यमंत्री) | केरळ

📌 महाराष्ट्र: सर्व १५ विजेते

👉 पद्मविभूषण (०१)
🔹 श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) | कला (चित्रपट)

👉 पद्मभूषण (०३)
🔹 सुश्री अलका याज्ञिक | कला (पार्श्वगायन)

🔹 श्री उदय कोटक | व्यापार व उद्योग (कोटक महिंद्रा बँक)

🔹 श्री पीयूष पांडे (मरणोत्तर) | कला (जाहिरात क्षेत्र)

👉 पद्मश्री (११)
🔹 श्री रोहित शर्मा | क्रीडा (क्रिकेट)

🔹 डॉ. आर्मिडा फर्नांडिस | वैद्यकीय (सायन हॉस्पिटल - पहिली ह्युमन मिल्क बँक)

🔹 श्री रघुवीर तुकाराम खेडकर | कला (तमाशा लोककला - अहमदनगर)

🔹 श्री श्रीरंग देवाबा लाड | कृषी (कापूस - दादा लाड तंत्रज्ञान - परभणी)

🔹 श्री अशोक खाडे | व्यापार आणि उद्योग (दास ऑफशॉअर - DICCI)

🔹 श्री सत्यनारायण नुवाल | व्यापार आणि उद्योग (सौर ऊर्जा व संरक्षण दारूगोळा - नागपूर)

🔹 श्री जनार्दन बापुराव बोथे | सामाजिक कार्य (जलसंधारण व ग्रामीण विकास)

🔹 प्रा. जुझर वासी | विज्ञान आणि अभियांत्रिकी (सेमीकंडक्टर संशोधन - IIT)

🔹 श्री भिकल्या लाडक्या धिंदा | कला (वारली लोककला - पालघर)

🔹 श्री सतीश शाह (मरणोत्तर) | कला (चित्रपट व अभिनय)

🔹 श्री माधवराव रंगनाथन | कला (संगीत आणि नाट्य)

📌 राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पद्मभूषण विजेते

🔹 श्री मम्मुटी | कला (चित्रपट) | केरळ

🔹✅ श्री भगतसिंग कोश्यारी | सार्वजनिक व्यवहार (माजी राज्यपाल) | उत्तराखंड

🔹 श्री शिबू सोरेन (मरणोत्तर) | सार्वजनिक व्यवहार (माजी मुख्यमंत्री) | झारखंड

🔹 श्री विजय अमृतराज | क्रीडा (टेनिस) | अमेरिका (NRI)

🔹 डॉ. नोरी दत्तात्रेयुडू | वैद्यकीय (कर्करोग तज्ज्ञ) | अमेरिका (NRI )


👉तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला पुन्हा मंजुरी देण्याबाबत स्वतंत्र निवेदन दिले.

भारतातील आर्थिक सुधारणा (LPG धोरण १९९१)

👉 आर्थिक सुधारणांची पार्श्वभूमी व संकट कालखंड:


🔷 मुख्य कारणे: परकीय चलनाचा साठा कमालीचा घटला
🔹फक्त १.१ अब्ज डॉलर्स - २ आठवडे पुरेल इतकाच
🔹 राजकोषीय तूट ८.४% वर.

🔷 तात्कालिक कारण: गल्फ युद्धामुळे (आखाती युद्ध) खनिज तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ.

🔷 सोने गहाण व्यवहार: IMF आणि जागतिक बँकेकडून ७ अब्ज डॉलर्स कर्जासाठी सोने गहाण (४७ टन सोने 'बँक ऑफ इंग्लंड' कडे + २० टन सोने 'युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड' कडे).

👉 नवीन आर्थिक धोरणाची घोषणा:

🔷 अधिकृत तारीख: २४ जुलै १९९१ (तत्कालीन पंतप्रधान: पी. व्ही. नरसिंह राव, अर्थमंत्री: डॉ. मनमोहन सिंग).

🔷 प्रतिमान नाव: 'राव-मनमोहन मॉडेल'.

🔷 मुख्य उद्दिष्ट: लायसन्स राज (परवाना राज) संपवणे व अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करणे.

👉 उदारीकरण (Liberalization) व परवाना सद्यस्थिती:

🔷 औद्योगिक परवाना मुक्ती: सुरुवातीला १८ उद्योग सोडून सर्व उद्योगांचे परवाने रद्द.

🔷 परवाना सक्तीचे सध्याचे ५ उद्योग: १) इलेक्ट्रॉनिक एरोस्पेस व संरक्षण साहित्य
२) औद्योगिक स्फोटके
३) घातक रसायने
४) तंबाखू, सिगारेट व सिगार
५) अल्कोहोलयुक्त पेये (दारू).

🔷 परकीय गुंतवणूक: विशिष्ट उद्योगांमध्ये ५१% पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) स्वयंचलित मंजुरी.

🔷 एमआरटीपी (MRTP 1969) कायदा: रद्द करून 'स्पर्धा कायदा २००२' संमत
🔹पूर्ण अंमलबजावणी: २००९ पासून, कंपन्यांच्या मालमत्तेची मर्यादा संपुष्टात.

👉 खाजगीकरण (Privatization) व सार्वजनिक क्षेत्र सुधारणा:

🔷 निर्गुंतवणूक :
🔹सुधारणांसाठी रंगराजन समिती(१९९३).
🔹जी. व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिला निर्गुंतवणूक आयोग (१९९६).

🔷 सरकारी क्षेत्राचे संकोचन: सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव उद्योगांची संख्या १७ वरून थेट ८ वर आणली.

🔷 सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव सध्याचे २ उद्योग:
१) अणुऊर्जा (Atomic Energy)
२) रेल्वे ऑपरेशन्स (रेल्वे वाहतूक).

🔷 स्वायत्तता योजना:
सरकारी कंपन्यांना वित्तीय स्वायत्ततेसाठी १९९७ मध्ये 'नवरत्न' आणि 'मिनीरत्न' दर्जा देण्यास सुरुवात (महारत्न दर्जा: २०१० पासून).

👉 जागतिकीकरण (Globalization) व परकीय चलन सुधारणा:

🔷 रुपयाचे अवमूल्यन (१९९१):
जुलै १९९१ मध्ये दोन टप्प्यांत (१ जुलै आणि ३ जुलै) एकूण १८.५% ते २०% अवमूल्यन.

🔷 रुपयाची परिवर्तनीयता: मार्च १९९३ मध्ये व्यापार खात्यावर आणि ऑगस्ट १९९४ मध्ये चालू खात्यावर पूर्णपणे परिवर्तनीय (कलम ८ नुसार).

🔷 सीमाशुल्क कपात: आयात कर कमाल ३००% वरून टप्प्याटप्प्याने कमी केला.

🔷 फेरा ऐवजी फेमा: विदेशी चलन नियमन कायदा (FERA 1973) बदलून विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA 1999) आणला (लागू: १ जून २००० पासून).

👉 वित्तीय, बँकिंग व कर सुधारणा समित्या:

🔷 नरसिंहम समिती १ (१९९१): एसएलआर (SLR) ३८.५% वरून २५% वर
🔹 सीआरआर (CRR) १५% वरून १०% पर्यंत कमी करण्याची शिफारस.


🔷 नरसिंहम समिती २ (१९९८):
बँकिंग क्षेत्रात भांडवल पर्याप्तता प्रमाण (CAR) ९% करणे व बुडीत कर्जांसाठी मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (ARC) स्थापन करण्याची शिफारस.

🔷 राजा चेलय्या समिती (१९९१-९३): आयकराचे कमाल दर ३०% आणि कंपनी कराचे दर ४०% पर्यंत कमी करण्याची शिफारस.

🔷 सेवा कर (Service Tax) सुरुवात: राजा चेलय्या समितीच्या शिफारशीनुसार १९९४-९५ मध्ये पहिल्यांदा फक्त ३ सेवांवर (टेलीफोन, विमा, स्टॉक ब्रोकर) ५% दराने लागू.

✅ कंबाइन पूर्व परीक्षेत आर्थिक सुधारणा व १९९१ च्या धोरणावर दरवर्षी १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

असहकार चळवळ (१९२०-१९२२)

 पार्श्वभूमी व ठराव:


🔷 विशेष अधिवेशन: सप्टेंबर १९२०, कलकत्ता (अध्यक्ष: लाला लजपत राय) – असहकाराचा प्रस्ताव मांडला.

🔷 वार्षिक अधिवेशन: डिसेंबर १९२०, नागपूर (अध्यक्ष: सी. विजयराघवाचारीआर) –
🔹असहकाराच्या कराराला अंतिम मंजुरी. (हा ठराव चित्तरंजन दास यांनी मांडला).

👉 महाराष्ट्रातील विशेष योगदान:

🔷 टिळक स्वराज्य फंड: चळवळीसाठी १ कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट होते.

🔹 महाराष्ट्रातून या फंडासाठी मोठा निधी गोळा झाला.

🔷 परकीय कापडाची होळी: मुंबईत परकीय कापडाची मोठी होळी करण्यात आली.

🔷 दारूबंदी आंदोलन: पुणे आणि मुंबईत दारूच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात मोर्चे व निदर्शने झाली.

🔷 विद्यापीठ स्थापना: राष्ट्रीय शिक्षणाचा भाग म्हणून पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (१९२१) ची स्थापना झाली.

👉 महत्त्वाच्या घटना व शेवट:

🔷 मुळशी सत्याग्रह (१९२१): सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली टाटा कंपनीच्या धरणाविरुद्ध महाराष्ट्रात समांतर शेतकरी आंदोलन सुरू झाले.

🔷 प्रिन्स ऑफ वेल्सचे आगमन: नोव्हेंबर १९२१ मध्ये मुंबईत आगमन झाल्यावर प्रचंड हरताळ पाळण्यात आला.
🔹 यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात दंगल व हिंसाचार झाला.

🔷 चौरी-चौरा घटना: ५ फेब्रुवारी १९२२ (उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा) – २२ पोलिसांना जिवंत जाळले.

🔷 चळवळ मागे: १२ फेब्रुवारी १९२२ रोजी बारडोली येथील बैठकीत गांधीजींनी चळवळ स्थगित केली.

🔴 सविनय कायदेभंग चळवळ (१९३०-१९३४)

👉 प्रारंभ (दांडी यात्रा):
🔷 कालावधी: १२ मार्च १९३० ते ५ एप्रिल १९३० (एकूण २४ दिवस, २४१ मैल अंतर).
🔷 सहभागी: गांधीजींसोबत ७८ अनुयायी होते.
🔹 यात महाराष्ट्रातून अवंतिकाबाई गोखले आणि इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
🔷 कायदा मोडला: ६ एप्रिल १९३० रोजी दांडी येथे मीठाचा कायदा मोडला.

👉 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र आणि सत्याग्रह :

🔷 १) वडाळा सत्याग्रह (मुंबई):
🔹 १६ एप्रिल १९३० पासून सुरुवात. १६ मे आणि १ जून रोजीचे मोर्चे सर्वात मोठे होते.
🔹 नेतृत्व: अवंतिकाबाई गोखले, कमलादेवी चट्टोपाध्याय, के. एफ. नरिमन.

🔷 २) शिरोडा सत्याग्रह (रत्नागिरी/सिंधुदुर्ग):
🔹 १२ मे १९३० रोजी मीठाचा पाडाव केला.
🔹 नेतृत्व: डॉ. आठल्ये, अप्पासाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन.

🔷 ३) धारासणा सत्याग्रह (गुजरात - महाराष्ट्राशी जोडलेला):
🔹 नेतृत्व: सरोजिनी नायडू, इमाम साहेब आणि मणिलाल गांधी.
🔹 महाराष्ट्रातून कॅप्टन लक्ष्मीपती आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. अमेरिकन पत्रकार वेब मिलर याने येथील अमानुष लाठीहल्ल्याचे वर्णन केले.

🔷 ४) सोलापूरचा उठाव (मार्शल लॉ):
🔹 गांधीजींच्या अटकेनंतर (५ मे) सोलापूरमध्ये गिरणी कामगारांचा प्रचंड उद्रेक झाला. ९ ते १६ मे दरम्यान सोलापूरवर जनतेचे नियंत्रण होते.

🔹 ४ हुतात्मे (फाशी):
मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, आणि श्रीकिसन सारडा.

🔷 ५) महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह (मीठ उपलब्ध नसलेल्या भागात):

🔹 पुसद (यवतमाळ): १० जुलै १९३०
नेतृत्व: लोकनायक बापूजी अणे (आरक्षित जंगलातील गवत कापून कायदा मोडला).

🔹 बिळाशी (सांगली): १८ जुलै १९३० – येथे तिरंगा फडकवण्यासाठी मोठा संघर्ष झाला (राजू आणि नाना या बालकांचे योगदान).

🔹 चिरनेर (रायगड): २५ सप्टेंबर १९३० – येथे पोलिसांच्या गोळीबारात अनेक जण हुतात्मे झाले (उदा. नागू सयाजी जाधव).

🔹 इतर प्रमुख केंद्र: संगमनेर व अकोले (अहमदनगर), कळवण (नाशिक).

👉 चळवळीचा शेवट:
🔷 गांधी-आयर्विन करार: ५ मार्च १९३१ (या करारानुसार पहिली चळवळ स्थगित करून गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले).

🔷 दुसरा टप्पा: परिषद अपयशी ठरल्याने जानेवारी १९३२ मध्ये चळवळ पुन्हा सुरू झाली, पण ती कमजोर पडली आणि मे १९३४ मध्ये पूर्णपणे मागे घेण्यात आली.

✅वर असहकार चळवळ व सविनय कायदेभंग चळवळ याविषयी महाराष्ट्र तसेच भारतातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या टाकल्या आहेत याबाहेर प्रश्न जाण्याची शक्यता खूपच कमी आहे..
✅इतकं केलं तरी तुम्हाला नक्की मार्क्स पडतील..

व्यापारतोल (BOT) व व्यवहारतोल (BOP)

 🔷 व्यापारतोल (BOT)

🔸 फक्त दृश्य (वस्तू) आयात-निर्यातीचा समावेश.
🔸 भारताचा व्यापारतोल ऐतिहासिकदृष्ट्या नेहमी तुटीचा असतो.

​🔷 व्यवहारतोल (BOP)
🔸 दृश्य + अदृश्य (सेवा, रेमिटन्सेस) अशा सर्व आर्थिक व्यवहारांचा समावेश.
🔸 देशाचा उर्वरित जगासोबतचा एकूण वार्षिक आर्थिक हिशोब.
🔸 लेखांकन दृष्टिकोनातून हा नेहमी संतुलित असतो.

​🔷 चालू खाते (Current Account)
🔸 वस्तू व्यापार (नेहमी तुटीचा).
🔸 सेवा व्यापार (सॉफ्टवेअर, पर्यटन - नेहमी आधिक्याचा).
🔸 एकतर्फी हस्तांतरण (Remittances/भेटवस्तू).
🔸 भारतात एकूण चालू खात्यावर नेहमी चालू खाते तूट (CAD) आढळते.

​🔷 भांडवली खाते (Capital Account)
🔸 परकीय गुंतवणूक (FDI, FPI).
🔸 परकीय कर्ज (ECB).
🔸 बँकिंग भांडवल.
🔸 भारतात हे खाते सहसा आधिक्यात असते, जे चालू खात्याची तूट भरून काढते.

​🔷 रुपया परिवर्तनीयता (Convertibility)
🔸 चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय (१००%) आहे (ऑगस्ट १९९४ पासून).
🔸 भांडवली खात्यावर रुपया अजूनही अंशतः परिवर्तनीय आहे.

​🔷 परीक्षाभिमुख महत्वपूर्ण समित्या
🔸 तारापोर समिती १ (१९९७): भांडवली खात्यावरील रुपया परिवर्तनीयतेसाठी.
🔸 तारापोर समिती २ (२००६): भांडवली खात्यावरील रुपया परिवर्तनीयतेचे पुढील टप्पे ठरवण्यासाठी.
🔸 सी. रंगराजन समिती (१९९३): व्यवहारतोल व्यवस्थापन आणि परकीय चलन साठ्यासाठी.

​🔷 परकीय चलन साठा (Forex Reserve) घटक
🔸 १. परकीय चलन मालमत्ता (FCA - याचा वाटा सर्वाधिक असतो).
🔸 २. सोने (Gold).
🔸 ३. विशेष उचल अधिकार (SDR).
🔸 ४. आयएमएफ (IMF) मधील राखीव साठा.

​🔷 चालू घडामोडी व अद्ययावत डेटा

🔸 परकीय चलन साठा (मे २०२६)
🔻 एकूण साठा: आरबीआयच्या आकडेवारीनुसार ६८८.८९ अब्ज डॉलर.
🔻 जागतिक क्रमांक: भारत सध्या जगात ४ थ्या स्थानावर आहे.
🔻 अव्वल देश: १ ला: चीन, २ रा: जपान, ३ रा: स्विट्झर्लंड.

​🔸 चालू खाते तूट (आर्थिक वर्ष २०२५-२६)
🔻 एकूण प्रमाण: आरबीआयच्या अहवालानुसार भारताची चालू खाते तूट (CAD) एकूण जीडीपीच्या १.३% आहे.

​🔸 रेमिटन्सेस (जागतिक बँक अहवाल २०२४-२०२५)
🔻 जागतिक क्रमांक: परदेशातून मायदेशात पैसे पाठवण्यात भारत जगात १ ल्या क्रमांकावर कायम आहे.
🔻 मुख्य स्रोत: भारताला सर्वाधिक रेमिटन्सेस युएई (UAE) कडून प्राप्त होतात.

​🔸 रुपया घसरण नियंत्रण (मे २०२६)
🔻 नीचांक: डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९६.९६ चा नीचांक गाठला.
🔻 आरबीआय उपाययोजना: रुपया स्थिर ठेवण्यासाठी आरबीआय थेट स्पॉट मार्केटमध्ये डॉलर्सची विक्री करत आहे.

परकीय व्यापार व व्यापार धोरण

🔷 प्रमुख भागीदार व वस्तू (आर्थिक वर्ष २०२४-२५)

🔸 निर्यात देश: १. अमेरिका, २. युएई, ३. नेदरलँड्स.
🔸 आयात देश: १. चीन, २. अमेरिका, ३. युएई.
🔸 निर्यात वस्तू: Petroleum उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, औषधे.
🔸 आयात वस्तू: कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोळसा, सोने.

🔷 परकीय व्यापार धोरण (FTP) इतिहास व बदल

🔸 EXIM धोरण (१९९२-९७): आर्थिक सुधारणांनंतरचे पहिले ५ वर्षांचे धोरण;
आयातीचे उदारीकरण व परवाने कमी केले.

🔸 FTP (२००४-०९): EXIM चे नाव बदलून फॉरेन ट्रेड पॉलिसी (FTP) केले.
'विशेष कृषी उपज योजना' सुरू.

🔸 FTP (२०१५-२०): MEIS (वस्तू निर्यात) व SEIS (सेवा निर्यात) योजना सुरू.
(कोविडमुळे मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ).

🔸 नवीन FTP (२०२३ पासून लागू): १ एप्रिल २०२३ पासून लागू. विशेष म्हणजे हे कालबद्ध नाही.

🔸 FTP २०२३ लक्ष्य: २०३० पर्यंत भारताची एकूण निर्यात २ ट्रिलियन डॉलर
(१ ट्रिलियन वस्तू + १ ट्रिलियन सेवा) करणे.

🔸 मुख्य सुधारणा: रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांना मंजुरी.
📌'टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स' (TEE) मध्ये नवीन ४ शहरे (फरीदाबाद, मिर्षापूर, मुरादाबाद, वाराणसी) समाविष्ट करून एकूण संख्या ३९ झाली.

🔸 नवीन योजना: MEIS ऐवजी RoDTEP (उत्पादनांवरील शुल्क व करांची सूट) योजना लागू.

🔷 चालू घडामोडी व अद्ययावत डेटा

🔸 जागतिक व्यापारातील वाटा (डब्ल्यूटीओ अहवाल २०२५)
🔻 वस्तू निर्यात: जागतिक वस्तू निर्यातीत भारताचा वाटा २.२% आहे.
🔻 सेवा निर्यात: जागतिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा ४.६% आहे.

🔸 रुपया व्यापार करार (२०२५-२०२६)
🔻 नवीन विस्तार: रशिया आणि युएई नंतर आता आणखी ५ मित्र देशांसोबत रुपयामध्ये व्यापाराला मंजुरी दिली आहे.
🔻 बँक खाती: या व्यवहारांसाठी विशेष 'व्होस्ट्रो खाती' सुरू करण्यात आली आहेत.

गोलमेज परिषद व संबंधित घटना

🔷 पहिली गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३०)

🔸 मुख्य वैशिष्ट्य: काँग्रेसचा पूर्ण बहिष्कार.
🔸 अध्यक्ष: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड.
🔸 अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व: डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

🔸 इतर प्रमुख प्रतिनिधी:
🔻 मुस्लिम लीग: बॅ. जिन्ना, आगाखान.
🔻 उदारमतवादी: तेजबहादूर सप्रू, चिंतातमणी.
🔻 संस्थानिक: सयाजीराव गायकवाड (बडोदा), मिर्झा इस्माईल (मैसूर), जयसिंग राजे (अलवार).

🔷 गांधी-इर्विन करार (५ मार्च १९३१)
🔸 मुख्य परिणाम: सविनय कायदेभंग आंदोलन तात्पुरते स्थगित.
🔸 काँग्रेस सहमती: दुसऱ्या परिषदेत सहभागी होण्यास मंजुरी.

🔷 दुसरी गोलमेज परिषद (सप्टेंबर १९३१)
🔸 काँग्रेस प्रतिनिधित्व: महात्मा गांधी उपस्थित (एस. एस. राजपुताना जहाजाने प्रवास).
🔸 इतर क्षेत्रांचे स्वतंत्र प्रतिनिधी:
🔻 महिला: सरोजिनी नायडू, बेगम जहाँआरा शाहनवाज.
🔻 राष्ट्रवादी पक्ष: मदनमोहन मालवीय.
🔻 उद्योग क्षेत्र: घनश्यामदास बिर्ला.

🔸 निकाल: स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने गांधीजी अपयशी ठरून परतले.
🔸 गांधीजींचे वक्तव्य: "मी रिकाम्या हाताने परतलो असलो, तरी माझ्या देशाचा ध्वज खाली पडू दिला नाही."

🔷 जातीय निवाडा (१६ ऑगस्ट १९३२)
🔸 घोषणा: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्याकडून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर.
🔸 गांधीजींची प्रतिक्रिया: या निवाड्याविरोधात २० सप्टेंबर १९३२ रोजी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू.

🔷 पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२)
🔸 ठिकाण व व्यक्ती: गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा जेलमध्ये.
🔸 मुख्य मध्यस्थ: मदनमोहन मालवीय, सी. राजगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद, बॅ. मुकुंदराव जयकर.
🔸 स्वाक्षऱ्या: गांधीजींच्या वतीने मदनमोहन मालवीय यांनी तर दलित वर्गाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
🔸 जागांमधील बदल: स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा पद्धत मान्य.
🔻 प्रांतीय कायदेमंडळ: जागा ७१ वरून १४८ करण्यात आल्या.
🔻 मध्यवर्ती कायदेमंडळ: दलित वर्गासाठी १८% जागा राखीव.

🔷 तिसरी गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३२)
🔸 बहिष्कार: काँग्रेस आणि ब्रिटनच्या 'लेबर पार्टी'चा (मजूर पक्ष) पूर्ण बहिष्कार.
🔸 विशेष नोंद: तिन्ही परिषदांना उपस्थित असणारे प्रमुख नेते - डॉ. बी. आर. आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू.
🔸 परिषदेच्या विचारमंथनातून मार्च १९३३ मध्ये 'श्वेतपत्रिका' प्रसिद्ध, ज्याच्या आधारावर पुढे '१९३५ चा भारत सरकार कायदा' तयार झाला.

चलेजाव आंदोलन / छोडो भारत आंदोलन (१९४२)

🔷 ठराव व मंजुरी


🔸 वर्धा बैठक (१४ जुलै १९४२): 'भारत छोडो' चा मूळ मसुदा मांडला.

🔸 मुंबई अधिवेशन (७ ऑगस्ट १९४२): गवालिया टँक मैदानावर ठराव मंजूर.

🔻 अध्यक्ष: मौलाना अबुल कलाम आझाद.

🔻 मांडणारे / अनुमोदक: जवाहरलाल नेहरू / वल्लभभाई पटेल.



🔷 आंदोलन सुरुवात व घोषणा

🔸 ८ ऑगस्ट १९४२: गांधीजींचा "करेंगे या मरेंगे" (Do or Die) ऐतिहासिक नारा.

🔸 ९ ऑगस्ट १९४२: ब्रिटीशांचे 'ऑपरेशन झिरो अवर';
सर्व प्रमुख नेत्यांना अटक.

🔻 गांधीजी: आगाखान पैलेस (पुणे)
नेहरू: अहमदनगर किल्ला.



🔷 भूमिगत चळवळ

🔸 प्रमुख नेते: डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण.

🔸 आझाद रेडिओ (मुंबई): उषा मेहता यांनी चालवले; लोहियांचे नियमित भाषण.

🔻 तंत्रज्ञ: विठ्ठलभाई झवेरी आणि नरिमन प्रिंटर.



🔷 प्रतिसरकार (महाराष्ट्र विशेष - सातारा)

🔸 स्थापना: क्रांतीसिंह नाना पाटील यांचे 'पत्री सरकार' (१९४३-४६).

🔸 कार्यपद्धती: ग्रामीण भागात कायदा राखण्यासाठी 'न्यायदान मंडळे' (लोकन्यायालय).

🔸 समाजसुधारणा: गावोगावी दारूबंदी, हुंडाबंदी आणि कमी खर्चाचे 'गांधी विवाह'.



🔷 आंदोलनातील प्रमुख सेना व दले

🔸 तुफान सेना (सातारा): जी. डी. बापू लाड व नाना पाटील; ब्रिटीश रेल्वे व खजिना लुटणे मुख्य कार्य.

🔸 विद्युत वाहिनी (बंगाल): सतीशचंद्र सामंत; तामलुक प्रतिसरकारचे अधिकृत सशस्त्र दल.

🔸 आझाद दस्ता (नेपाळ): जयप्रकाश नारायण; जंगलातून गनिमी काव्याने ब्रिटीश दळणवळण विस्कळीत केले.

🔸 वानर व मांजर सेना: लहान मुले (वानर) व मुलींचे (मांजर) दल; भूमिगत नेत्यांना संदेश व अन्न पुरवणे.

🔸 राष्ट्र सेवा दल (महाराष्ट्र): साने गुरुजी व एस. एम. जोशी; तरुणांना आंदोलनासाठी संघटित केले.



🔷 इतर भागातील प्रतिसरकारे

🔸 १. बलिया (उत्तर प्रदेश): चित्तू पांडे (देशातील पहिले प्रतिसरकार - १ आठवडा).

🔸 २. तामलुक (बंगाल): 'जातीय सरकार' (चक्रीवादळात मदत व समांतर प्रशासन).

🔸 ३. ताल्चेर (ओडिशा): देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेले प्रतिसरकार.

वैयक्तिक सत्याग्रह (१९४०)

🔷 पार्श्वभूमी


🔸 मुख्य कारण: ब्रिटीश सरकारच्या 'ऑगस्ट ऑफर'ला विरोध करणे.

🔸 मुख्य उद्देश: महायुद्धात भारतीयांची सक्तीची संमती नाही हे दर्शवणे.

🔸 अधिकृत सुरुवात: १५ ऑक्टोबर १९४०.


🔷 प्रमुख सत्याग्रही (क्रमानुसार)

🔸 १. पहिले सत्याग्रही: आचार्य विनोबा भावे.

🔻 ठिकाण: पावनार आश्रम (वर्धा) येथून १७ ऑक्टोबर १९४० ला सुरुवात.

🔻 परिणाम: युद्धविरोधी भाषणामुळे ३ महिन्यांची अटक.

🔸 २. दुसरे सत्याग्रही: पंडित जवाहरलाल नेहरू.

🔻 परिणाम: ब्रिटीश सरकारकडून ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा.

🔸 ३. तिसरे सत्याग्रही: ब्रह्मदत्त (आश्रमातील संन्यासी).


🔸 ४. चौथे सत्याग्रही: मौलाना अबुल कलाम आझाद.


🔷 आंदोलनाचे स्वरूप व रणनीती

🔸 सत्याग्रह पद्धत: सामूहिक ऐवजी केवळ गांधीजींनी निवडलेले व्यक्तीच वैयक्तिक पातळीवर आंदोलन करणार.

🔸 ब्रिटीश कारवाई: आंदोलन दाबण्यासाठी वृत्तपत्रांवर 'सेन्सॉरशिप' (बातम्यांवर बंदी) लागू.

🔸 दुसरा टप्पा (१९४१): 'सलोखा सत्याग्रह' सुरू करून हजारो कार्यकर्त्यांनी सामूहिक अटक करून घेतली.

🔸 महाराष्ट्र विशेष योगदान:


🔻 बॉम्बे प्रांत सत्याग्रहींच्या संख्येत देशात अग्रस्थानी.

🔻 महाराष्ट्रातून ३,५०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची अटक.

🔸 अधिकृत घोषणा: "युद्धात ब्रिटीशांना पैशाची किंवा माणसांची मदत करू नका."

🔸 पर्यायी नाव: सत्याग्रही दिल्लीकडे कूच करत असल्याने 'दिल्ली चलो आंदोलन' म्हणूनही प्रसिद्ध.

🔸 समाप्ती: डिसेंबर १९४१ मध्ये जपानच्या युद्धप्रवेशामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे गांधीजींनी आंदोलन मागे घेतले.

सामाजिक व धार्मिक सुधारणा


🔸 राजा राममोहन रॉय (ब्रह्म समाज - १८२८):
🔹 १८२९: सती बंदी कायदा (लॉर्ड बेंटिकच्या मदतीने).
🔹 १८३३: मृत्यू (ब्रिस्टल, इंग्लंड).
🔹 'भारतीय प्रबोधनाचे जनक' व 'आधुनिक भारताचे निर्माते'.

🔸 महात्मा जोतीराव फुले (सत्यशोधक समाज - २४ सप्टेंबर १८७३):
🔹 १८७३: 'गुलामगिरी' ग्रंथ प्रकाशित.
🔹 १८८०: 'दीनबंधू' वृत्तपत्रास पाठिंबा.
🔹 मुख्य उद्दिष्ट: शोषितांचे शिक्षण व त्यांना हक्क मिळवून देणे.

🔸 डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
🔹 १९२४: 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापना.
🔹 १९२७: महाडचा सत्याग्रह (चवदार तळे).
🔹 १९३६: 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची स्थापना.

🔸 महत्त्वाच्या संस्था व व्यक्ती:
👉 प्रार्थना समाज (१८६७): डॉ. आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे (विधवा पुनर्विवाह व शिक्षणावर भर).
👉 आर्य समाज (१८७५): स्वामी दयानंद सरस्वती ('वेदांकडे परत चला' हा नारा).
👉 रामकृष्ण मिशन (१८९७): स्वामी विवेकानंद (मानवसेवा हीच ईश्वरसेवा).
👉 थियोसोफिकल सोसायटी: ॲनी बेझंट (भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी कार्य).

🔸 महाराष्ट्रातील समाजसुधारक:
🔹 गोपाळ गणेश आगरकर: 'केसरी'चे पहिले संपादक, 'सुधारक' साप्ताहिक (सामाजिक सुधारणेस प्राधान्य).
🔹 महर्षी धोंडो केशव कर्वे: १८९९ मध्ये 'विधवा विवाहोत्तेजक मंडळी', १९१६ मध्ये 'पहिले महिला विद्यापीठ'.
🔹 महारषी विठ्ठल रामजी शिंदे: १९०६ मध्ये 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'ची स्थापना.

महात्मा जोतीराव फुले व सत्यशोधक समाज व संबंधित व्यक्ती..


🔸 महात्मा जोतीराव फुले:

🔹 जन्म: ११ एप्रिल १८२७, पुणे.

🔹 १८४८: भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा (पुणे).

🔹 १८६३: बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना.

🔹 १८७३: 'सत्यशोधक समाज' स्थापना (उद्दिष्ट: शूद्रातिशूद्रांना हक्क मिळवून देणे).

🔹 १८७३: 'गुलामगिरी' ग्रंथ प्रकाशित.

🔹 १८८८: 'महात्मा' पदवी (रावबहादूर वडेकरांच्या हस्ते).

🔸 सावित्रीबाई फुले:

🔹 भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका.

🔹 १८५२: 'मुलिनाठी' (मुलींची पहिली शाळा) - वेताळ पेठेत.

🔹 काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर हे साहित्य.

🔹 विधवा केशवपनाची पद्धत बंद पाडण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला.

🔸 नारायण मेघाजी लोखंडे (कामगार चळवळीचे जनक):

🔹 १८८०: 'दीनबंधू' वृत्तपत्राचे संपादक.

🔹 १८९०: 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' (पहिली कामगार संघटना) स्थापना.

🔹 कामगारांना रविवारी सुटी मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान.

🔹 १८९५: 'राव बहादूर' पदवी.

🔸 कृष्णराव भालेकर:

🔹 सत्यशोधक समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते.

🔹 १८७७: 'दीनबंधू' साप्ताहिकाची सुरुवात केली (सत्यशोधक समाजाचे मुखपत्र).

🔹 शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'दीनबंधू सार्वजनिक सभा' स्थापन केली.

🔹 महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रसार ग्रामीण भागात करण्यात मोठा वाटा.

प्रकाश (Light)



🔶 प्रकाशाचे स्वरूप व गुणधर्म

🔹 प्रकाशाचे स्वरूप: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic Wave) आहे.

 🔸 निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो (3 x 10^8 m/sec).

 🔸 प्रकाशाचे संक्रमण नेहमी सरळ रेषेत होते.

🔶 परावर्तन (Reflection of Light)

🔹 नियम:
 🔸 आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
 🔸 आपाती कोन (i) = परावर्तन कोन (r).
  🔹 आरशांचे प्रकार व उपयोग:

 🔸 समतल आरसा: प्रतिमा आभासी, सुलट आणि वस्तूच्या आकाराची असते.

 🔸 बहिर्वक्र आरसा: प्रतिमा नेहमी लहान, सुलट आणि आभासी.
   ▫️ उपयोग: वाहनांचे साइड मिरर, रस्ते वळणावरील आरसे.

 🔸 अंतर्वक्र आरसा: प्रतिमा वास्तव आणि उलटी (फोकसच्या बाहेर असताना).
   ▫️ उपयोग: दाढीचा आरसा, डॉक्टरांचे हेड मिरर, सोलर कुकर, टॉर्च, हेडलाईट्स.

🔶 अपवर्तन (Refraction of Light)

🔹 नियम: प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचे विचलन होते.

🔹 परिणाम:
 🔸 पाण्यात अंशतः बुडवलेली पेन्सिल वाकडी दिसणे.
 🔸 स्विमिंग पूलचा तळ वर आल्यासारखा वाटणे.
 🔸 ताऱ्यांचे लुकलुकणे (वातावरणीय अपवर्तन).

 🔸 सूर्यास्त व सूर्योदयाच्या वेळी सूर्य क्षितिजावर दिसणे.

🔶 मानवी डोळा आणि डिजिटल कॅमेरा: तुलना

🔹 कार्यपद्धती: मानवी डोळा आणि डिजिटल कॅमेरा यांची रचना बऱ्याच अंशी सारखी असते.

🔸 बाहुली (Pupil) = कॅमेरा अपर्चर (Aperture): प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करतात.

 🔸 डोळ्यातील भिंग (Lens) = कॅमेरा लेन्स: वस्तूवर प्रकाश केंद्रित करतात.

🔸 दृष्टीपटल (Retina) = कॅमेरा सेन्सर (Sensor/Film): प्रतिमा तयार करतात.

🔸 डोळ्याचे स्नायू = कॅमेरा फोकसिंग मेकॅनिझम: प्रतिमा स्पष्ट करण्यासाठी ॲडजस्ट होतात.

🔶 दृष्टीदोष व भिंगांचा वापर

🔹 निकटदृष्टिता (Myopia):
 
🔸 दोष: जवळचे स्पष्ट दिसते, पण लांबचे स्पष्ट दिसत नाही.
 
🔸 निराकरण: 'अंतर्वक्र' (Concave) भिंगाचा वापर.

   🔹 दूरदृष्टिता (Hypermetropia):

🔸 दोष: लांबचे स्पष्ट दिसते, पण जवळचे स्पष्ट दिसत नाही.

🔸 निराकरण: 'बहिर्वक्र' (Convex)
 भिंगाचा वापर.

   🔹 इतर दोष:

🔸 जरादूरदृष्टीता : द्विनाभी (Bifocal) भिंगाचा वापर.

🔸 दृष्टीवैषम्य (Astigmatism): नलाकार (Cylindrical) भिंगाचा वापर.

🔶 प्रकाश विकिरण (Scattering) व अपस्करण (Dispersion)

🔹 विकिरण (Scattering):

🔸 आकाशाचा निळा रंग: रेले विकिरण (Rayleigh Scattering).

🔸 सूर्यास्त/सूर्योदयी सूर्य लाल दिसणे (कमी लांबीचे तरंग विखरून जातात).

   🔹 अपस्करण (Dispersion):
 
🔸 पांढरा प्रकाश सात रंगांत विभागणे.
 
🔸 ता-ना-पि-हि-पा-जा-पा (VIBGYOR):
  
▫️ सर्वाधिक विचलन: जांभळा (Violet) रंग.
   
▫️ सर्वात कमी विचलन: तांबडा (Red) रंग.

🔶 पूर्ण आंतरिक परावर्तन (Total Internal Reflection)

🔹 अटी: प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना, आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त असावा.

🔹 उदाहरणे

 🔸 मृगजळ 

 🔸 हिऱ्याचे चमकणे.

  🔸 ऑप्टिकल फायबर (Optical Fiber) मध्ये माहितीचे वहन.

🔶 महत्त्वाच्या संकल्पना 
 
🔸 प्रकाशाचे अस्तित्व: प्रकाश हा फोटॉन्स (Photons) चा बनलेला असतो.
 
🔸 प्रकाश वर्ष (Light Year): अंतराचे एकक (9.46 x 10^15 मीटर).
 
🔸 रंग ओळखणे: वस्तूचा रंग ती वस्तू कोणत्या रंगाच्या लहरींचे परावर्तन करते यावर ठरतो.
 
🔸 शुभ्र प्रकाश: काचेच्या लॅन्समधून जाताना प्रकाशाचा वेग कमी होतो.
 
🔸 माध्यमाचा अपवर्तनांक: (Refractive Index) - माध्यमात प्रकाशाचा वेग कमी होण्याचे प्रमाण.
 
🔸 भिंगांचे सामर्थ्य: भिंगांचे सामर्थ्य हे डायऑप्टर (Dioptre) मध्ये मोजले जाते.

♦️ भारतीय शास्त्रज्ञ आणि प्रकाश (Light)

🔶 सर सी. व्ही. रामन (Sir C. V. Raman):

🔹 रामन परिणाम :

🔸 शोध: १९२८ मध्ये त्यांनी प्रकाशाच्या विकिरणाबाबत (Scattering of Light) एक क्रांतिक शोध लावला, ज्याला 'रामन इफेक्ट' म्हणतात.

🔸 सिद्धांत: जेव्हा प्रकाशाचा किरण एखाद्या पारदर्शक माध्यमातून प्रवास करतो, तेव्हा त्यातील रेणूंमुळे प्रकाशाच्या स्वरूपात बदल होतो आणि त्याचे विकिरण होते.

🔸 महत्त्व: या शोधामुळे रेणूंच्या रचनेचा अभ्यास करणे सोपे झाले.

🔸 पुरस्कार: १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले आशियाई आणि भारतीय शास्त्रज्ञ होते.

🔸 राष्ट्रीय विज्ञान दिन: त्यांच्या या महान शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.

२१ ऑगस्ट २०२६

ऑगस्ट 2026 चालू घडामोडी



01) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सर्पदंशाला 'अधिसूचित रोग' म्हणून घोषित केले आहे ? 
– महाराष्ट्र

02) अलीकडेच इराकसाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? 
– अजय ए. कुमार

03) वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालेले बिल रासमुसेन कोणत्या क्षेत्रातील होते ? 
– क्रीडा

04) केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्या आजाराला राष्ट्रीय प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा केली ? 
– मधुमेह

05) जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट कोण बनले आहेत ? 
– लक्ष्मणन मेय्यप्पन

06) भारताचे कोणते राष्ट्रपती, डॉ. शंकर दयाल शर्मा, 19 ऑगस्ट 2026 रोजी आपली 108 वी जयंती साजरी करतील ?
– नववे

07) ताम्रभरणी नदी कोणत्या राज्याची आहे, जिला मद्रास उच्च न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे ? 
– तामिळनाडू

08) रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 4,000 पेक्षा जास्त धावा आणि 350 पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ? 
– दुसरे

09) कोणत्या देशाने डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल धायभोकु यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान, 'निशान-ए-इम्तियाज' प्रदान करण्याची घोषणा केली आहे ? 
– पाकिस्तान

10) मुंबईत आयोजित आशियाई ज्युनियर ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली ? 
– विग्नेश वर्मुला आणि सरन्या देवी

11) दूरदर्शनच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? 
– रीना सोनोवाल कौल

१५ ऑगस्ट २०२६

महत्वपूर्ण योजना 1 Q FIX



1. सामुदायिक विकास कार्यक्रम — 2 ऑक्टोबर, 1952 — ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारणे.

2. ट्रायसेम (TRYSEM) — 1979 — ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगारासाठी तांत्रिक व औद्योगिक कौशल्य प्रशिक्षण देणे.

3. द्वाक्रा (DWCRA) — 1982 — ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास.

4. इंदिरा आवास योजना — 1985 — SC/ST व BPL कुटुंबांना घरकुल प्रदान करणे.

5. मध्यान्ह भोजन योजना (पोषण योजना) — 15 ऑगस्ट, 1995 — 1-8 वी वर्गातील विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन देणे.

6. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना (SJSRY) — 1 डिसेंबर, 1997 — शहरी बेरोजगार व गरिबांना रोजगार उपलब्ध करणे.

7. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना — ऑगस्ट, 1998 — शेतकऱ्यांना सुलभ व कमी व्याजाचे कर्ज उपलब्ध करणे.

8. स्वर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना — 1 एप्रिल, 1999 — BPL कुटुंबांना ग्रामीण स्वयंरोजगारासाठी मदत करणे.

9. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना — 2000 — (500) जिल्हे अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना स्तरांशी जोडणे.

10. अंत्योदय अन्न योजना — 25 डिसेंबर, 2000 — गरीब कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य उपलब्ध देणे.

11. सर्व शिक्षा अभियान (SSA) — 2001 — 6-14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे.

12. भारत निर्माण योजना — 16 डिसेंबर, 2005 — ग्रामीण पायाभूत सुविधा सुधारणा (सिंचन, रस्ते, वीज).

13. मदरसा — 2 फेब्रुवारी, 2006 — ग्रामीण बेरोजगारांना हक्कीवार रोजगार प्रदान करणे.

14. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) — 12 एप्रिल, 2005 — ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये सुधारणा.

15. आम आदमी विमा योजना — 2 ऑक्टोबर, 2007 — असंघटित कामगारांसाठी विमा संरक्षण.

16. राष्ट्रीय आरोग्य विमा योजना — 1 एप्रिल, 2008 — BPL कुटुंबांना आरोग्य विमा (30,000 रु पर्यंत) प्रदान करणे.

17. प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट, 2014 — गरीबांना बँक खाते उघडण्याची सुविधा प्रदान करणे.

18. मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर, 2014 — देशाला उत्पादन क्षेत्रात सक्षम बनवणे.

19. स्वच्छ भारत मिशन — 2 ऑक्टोबर, 2014 — 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत ODF (मुक्तशौचमुक्त) देश बनवणे.

20. सुकन्या समृद्धी योजना — 25 डिसेंबर, 2014 — मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा.

21. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना — 22 जानेवारी, 2015 — स्त्री भ्रूणहत्या रोखणे व मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन.

22. स्टार्टअप इंडिया योजना — 22 जानेवारी, 2015 — मुद्राविनिवी नवीन रोजगार (10 लाखांपर्यंत).

23. मुद्रा योजना (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट) — 19 फेब्रुवारी, 2015 — शेतकऱ्यांना मध्यम व्यवसाय व लघु उद्योगांसाठी कर्ज देणे.

24. प्रधानमंत्री मुद्रा योजना — 8 एप्रिल, 2015 — सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी कर्ज सुविधा.

25. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे, 2015 — अपघात मृत्यूसाठी 2 लाख रु विमा प्रदान करणे.

26. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना — 9 मे, 2015 — सामान्य मृत्यूसाठी 2 लाख रु विमा प्रदान करणे.

27. प्रधानमंत्री शहरी आवास योजना — 25 जून, 2015 — गरीब शहरीतील कुटुंबांना पक्की घरे देणे.

28. स्मार्ट सिटी योजना — 25 जून, 2015 — 100 स्मार्ट शहरे विकसित करणे.

29. डिजिटल इंडिया — 1 जुलै, 2015 — डिजिटल सेवांचा प्रसार व डिजिटल साक्षरता.

30. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना — 1 जुलै, 2015 — सिंचन क्षेत्राचा सुधारणा प्रदान करणे.

31. स्टँडअप इंडिया — 16 जानेवारी, 2016 — नवउद्योजकांना चालना देणे.

32. प्रधानमंत्री फसल विमा योजना — 18 फेब्रुवारी, 2016 — शेतकऱ्यांना कमी हप्त्यात पिकांचे विमा प्रदान करणे.

33. ड्रोन पायलट इंडिया — 5 एप्रिल, 2016 — SC/ST आणि महिलांच्या उद्यमासाठी प्रोत्साहन.

34. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना — 1 मे, 2016 — BPL महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणे.
 

०४ ऑगस्ट २०२६

पंचायत_समिती

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

Mpsc pre exam samples Questions

 1) खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

 A. या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष्ट आहे.

 B. या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप याची यादी समाविष्ट आहे.

 C. या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे.🔰

 D. या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूदींचा समावेश आहे.

________________________

2) खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात ?

 A. प्रतिषेध🔰

 B. उत्प्रेक्षण

 C. बंदी प्रत्यक्षीकरण

 D. अधिकारपृच्छा.

________________________

3) योग्य कथन ओळखा :

(a) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.

(b) संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणूकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो.

पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. फक्त (b) 🔰

 C. (a) आणि (b) दोन्ही

 D. (a) आणि (b) दोन्ही नाही.

________________________

________________________

4) खालीलपैकी कोण स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते ?

 A. सी. राजगोपालाचारी

 B. मिनू मसानी 

 C. पी.सी. जोशी🔰

 D. के.एम. मुन्शी.

______________________

5) भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे/कलमाद्वारे निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी आहे ?

(a) कलम 324

(b) कलम 325

(c) कलम 327

(d) कलम 329

पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (b) अचूक आहे 

 B. फक्त (c) अचूक आहे

 C. फक्त (d) अचूक आहे🔰

 D. (a) आणि (d) अचूक आहे.

________________________

6) मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे ?

 A. एकसष्टावी घटना दुरुस्ती🔰

 B. बेचाळीसावी घटना दुरुस्ती

 C. त्रेसष्टावी घटना दुरुस्ती

 D. शहाऐंशीवी घटना दुरुस्ती.

________________________

7) लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी किती राखीव मतदार संघ आहेत ? 

 A. एस.सी. - 78, एस.टी. - 39

 B. एस.सी. - 84, एस.टी. - 47🔰

 C. एस.सी. - 81, एस.टी. - 39

 D. एस.सी. - 79, एस.टी. - 41.

________________________


8) योग्य पर्यायांची निवड करा :

(a) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.

(b) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिका-यांचा कप्तान असतो.

(c) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.

(d) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.

पर्यायी उत्तरे :

 A. (b) आणि (d) फक्त

 B. (c) आणि (d) फक्त

 C. (a), (b), (c) आणि (d)

 D. (a), (b) आणि (c) फक्त.🔰


________________________


9) 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राज संबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ?

 A. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त एक तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव असतील.

 B. पंचायती राज्यातील निर्वाचित सदस्यांना दोन पेक्षा अधिक अपत्ये असतील तर ते आपले पद धारण करण्यास अपात्र ठरतील.

 C. पंचायतीची निवडणूक लढण्यासाठी किमान वय 25 वर्षे असेल.

 D. मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक (मतदान).🔰


________________________


10) राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात.

(b) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करु शकतात.

(c) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

(d) एकदा का रज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपान्तर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही.

पर्यायी उत्तरे

 A. (b) फक्त

 B. (b), (c), (d)

 C. (a), (d)🔰

 D. (a), (b), (d).


1) राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे?

 A. मंत्र्यांची नियुक्ती ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी होते.

 B. राज्यात मंत्र्यांची एकूण सदस्य संख्या ही राज्याच्या दोन्ही सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नसावी

 C. दहाव्या अनुसूची खाली अपात्र ठरलेला विधानसभेचा सदस्य हा राज्यमंत्रिमंडळाचा सदस्य होण्यास पात्र असतो.

 D. मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.🔰

________________________

2)जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा (निलंबित करण्याचा) अधिकार कोणास आहे?

 A. जिल्हाधिकारी

 B. विभागीय आयुक्त 🔰

 C. मुख्य कार्यकारी अधिकारी

 D. वरीलपैकी कोणालाही नाही.

________________________

3)खालील विधाने विचारात घ्या :

(a) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.

(b) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जावू शकतो.

पर्यायी उत्तरे :

 A. विधान (a) बरोबर🔰

 B. विधान (b) बरोबर

 C. दोन्हीही विधाने बरोबर

 D. दोन्हीही विधाने चुकीची.

________________________

________________________


4)पंचायती राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारशी :

(a) त्रि-स्तरीय पद्धती ऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी.

(b) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावे.

(c) पंचायती राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग नसावा.

(d) विसर्जित केल्यास, एका वर्षात निवडणूका घेतल्या पाहिजेत.

पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (d)

 C. (a), (b)🔰

 D. (a), (d).

________________________

5)खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

 A. जे.व्ही.पी. समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता.

 B. फझल अली आयोगाने 'एक भाषा-एक राज्य' हे तत्त्व नाकारले होते.

 C. फझल अली आयोगाने 15 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती.🔰

 D. राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 अन्वये 14 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.

________________________

6)74 व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 1992 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. या कायद्याने भारतीय राज्यघटनेला भाग IX-A हा नव्याने समाविष्ट झाला.

 B. या कायद्याने राज्यघटनेमध्ये नव्याने बाराव्या अनुसूचीचा देखील समावेश झाला.

 C. बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या एकोणतीस कार्याचा समावेश आहे.🔰

 D. वरीलपैकी एकही नाही.

________________________

7) खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे.

(b) राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?;

 A. फक्त (a)

 B. फक्त (b) 

 C. (a) आणि (b)

 D. दोन्हीही चुकीची.🔰

________________________

8) खालील विधाने विचारात घ्या :

(a) पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते.  

(b) सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते.

(c) पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.

(d) विस्तार अधिकारी (पंचायती) हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

योग्य विधाने निवडा :

 A. (a) आणि (b)

 B. (a), (b) आणि (c)

 C. (a), (b) आणि (d)🔰

 D. वरील सर्व.

________________________

9) 'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?

 A. बलवंतराय मेहता समिती

 B. अशोक मेहता समिती 🔰

 C. जी.व्ही.के. राव समिती

 D. एल.एम. सिंघवी समिती.

________________________


10) कथन (A) : संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो.

कारण (R) : मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते.

 A. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत व (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे.🔰

 B. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही.

 C. (A)बरोबर आहे परंतु (R) चूक आहे.

__________

1)समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केन्द्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो :

A. जर तो केन्द्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल तर.

 B. जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केन्द्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास.🔰

 C. जर सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यास.

 D. जर बहुसंख्य राज्याच्या विधिमंडळांनी तसा निर्णय घेतल्यास.

____________________________

2)महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी.

(b) निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी.

(c) नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी.

वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. (a)

 B. (b) 

 C. (c)🔰

 D. यापैकी एकही नाही.

____________________________

3)खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. सर्व अर्थ (धन) विधेयके [अनुच्छेद-110] ही वित्त विधेयके असतात परंतु सर्व वित्त विधयके [अनुच्छेद-117] ही अर्थ (धन) विधेयके नसतात.

 B. वित्त विधेयक [अनुच्छेद-117(3)] हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही.🔰

 C. वित्त विधेयका [अनुच्छेद-117(3)] बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतो.

 D. वरीलपैकी एकही नाही.

____________________________

____________________________

4)भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ? 

 A. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

 B. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 🔰

 C. भारताचे महान्यायवादी 

 D. लोकसभेचे सभापती.

__________


5)भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते ? 

 A. खर्च विभाग

 B. महसूल विभाग 

 C. आर्थिक व्यवहार विभाग🔰

 D. संरक्षण विभाग.

____________________________

6)खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

 A. कोठारी समिती 1974 मध्ये नियुक्त करण्यात आली.

 B. कोठारी समितीने आपला अहवाल 1976 मध्ये सादर केला.

 C. कोठारी समितीच्या शिफारशी 1977 मध्ये स्विकारण्यात आल्या.🔰

 D. कोठारी समितीच्या शिफारशी 1979 मध्ये अंमलात आल्या.

____________________________

7)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून ___ च्या पेक्षा कमी दर्जाचे अधिका-याची नेमणूक करता येत नाही.

 A. जिल्हा दंडाधिकार

 B. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी 🔰

 C. जिल्हा न्यायाधीश

 D. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश.

____________________________

8)भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ____ मध्ये अटक वे नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतूदी दिलेल्या आहेत.

 A. 20

 B. 21 

 C. 22🔰

 D. वरीलपैकी कोणतेही नाही.

____________________________

9)माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद ___ अंतर्भूत असून सदरचा हक्क फक्त ___ असेल.

 A. 15, नागरिकांना

 B. 21, सरकारी दफ्तरांना

 C. 19(1)(a), नागरिकांना🔰

 D. 19(1), सरकारी अधिका-यांना.

____________________________

10)सायबर अपिलेट ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात ?

 A. भारताचे राष्ट्रपती

 B. राज्याचे राज्यपाल

 C. भारताचे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केंद्र सरकार

 D. भारताचे सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने केंद्र सरकार.🔰

____________________________


पंचायतराज प्रश्नसंच

 *1) पंचायतराज पद्धती भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली?*

✔️राजस्थान


*2) "स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक" म्हणून कोणास संबोधले जाते?*

लार्ड रिपन ✔️


*3) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली?*

✔️ 1 मे 1962


*4) महाराष्ट्र "लोकशाही विकेंद्रीकरणाची "शिफारस कोणत्या समितीने केली?*

✔️ वसंतराव नाईक समिती


*5) भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे?*

✔️ बलवंतराय मेहता समिती


*6) घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे "पंचायत राज "सुरू करण्यात आले?* 

✔️ 40


*7) पंचायतराजची देशात केव्हा सुरूवात झाली?*

✔️ 1959


*8) पंचायतराज मुळ संकल्पना कोणाच्या विचारांवर आधारित आहे?*

✔️ महात्मा फुले


*9) पंचायतराज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला?*

✔️ बलवंतराय मेहता


*10) भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना ----------तत्त्वावर आधारलेली असते?*

✔️ लोकशाही


*11) ग्रामपंचायत कार्यकाळ किती वर्षांचा आसतो ?* 

✔️ 5 वर्षे


*12) महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला?*

✔️ 1959


*13) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?  अथवा ग्रामपंचायत दफ्तर कोण सांभाळतो?* 

✔️ गरामसेवक


*14) ग्रामपंचायत किती लोकसंख्येत स्थापन करता येते ?*

✔️ 600


*15) पंचायत राज्याचा सर्वात खालचा (निम्नस्तर) कोणता?*

✔️ गरामपंचायत


*16) ग्रामपंचायत सदस्य संख्या किती आहे ?*

✔️ 7 ते 17


*17) ग्रामपंचायतीसाठी मतदाराचे वय किती वर्षे पाहिजे ?*

✔️ 18 वर्षे


*18) ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?*

✔️  सरपंच


*19) ग्रामपंचायतीतील सदस्यांची संख्या निर्धारित करण्याचे आधिकार कोणाला आहे  ?*

✔️ जिल्हाधिकारी


*20) ग्रामपंचायत ग्रामसभेची ------------समिती आसते?*

✔️ कार्यकारी


*21) गावातील जनता व गट प्रशासन यांच्यातील शासकीय दुवा कोण?*

✔️  गरामसेवक


*22) सरपंचाची निवड कोणामार्फत केली जाते  ?* 

✔️  थट जनतेमधून


*23) जन्म - मृत्यू विवाह यांची नोंद ठेवण्याचे कार्य कोण करते ?*

✔️ ग्रामसेवक


*24) ग्रामसभेत कोण कोण असतो?*

✔️ गावातील मतदार


*25) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक याची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते?*

✔️ मख्य कार्यकारी अधिकारी


*26) जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीमधील दुवा कोणता?*

✔️पचायत समिती


*27) पंचायत समितीचा कार्यकाळ?*

✔️ 5 वर्षे


*28) पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण?*

✔️ गटविकास अधिकारी


*29) गटविकास अधिकार्याची नेमणूक कोण करते?*

✔️ राज्य शासन


*30) पंचायत समितीतील आर्थिक वर्षाची सुरूवात होणारा महिना कोणता?*

✔️एप्रिल


*31) जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा आसतो ?*

✔️ 5 वर्षे


*32) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष दर्जा?*

✔️ उपमंत्रीपद


*33) जिल्हा परिषदेचा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष?*

✔️ जिल्हा परिषद अध्यक्ष।


राज्यघटना प्रश्नसंच

 १) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

:) उत्तर............ क) कलम ३६० :)

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

:) उत्तर......... क) अंतर्गत अशांतता :)

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

:) उत्तर....... क) चार महिने :) 

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

:) उत्तर..... क) दिल्ली :) 

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

:) उत्तर........ अ) उच्च न्यायालय :)

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर....... क) कलम २२६ :) 

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

:) उत्तर....... क) सरकारिया आयोग :)

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

:) उत्तर....... अ) कलम २८० :)

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

:) उत्तर....... ब) कलम २६२ :)

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

:) उत्तर........ अ) कलम ३२४ :)

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

:) उत्तर....... अ) संथानाम समिती :)

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

:) उत्तर........ अ) पाच वर्षे :) 

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

:) उत्तर...... पर्याय (ड) :)

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

:) उत्तर....... ड) निवडणूक आयोग :)

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर.......... ब) राज्य :) 

=====================

1. सरपंच किवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो ? - 
१/३✅ 
१/२
२/३
३/४

🔹 2. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या जनक कोणाला म्हणतात ?
पंडित नेहरू 
महात्मा गांधी
लॉर्ड लिटन 
लॉर्ड रिपन✅

🔹 3. ६०० ते १५०० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असतात?
२ 
७✅

🔹 4. पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाली ?
पी.बी.पाटील 
ल .ना . र्बोगीरवर✅ 
वसंतराव नाईक
यापैकी नाही

🔹 5. सरपंचाच्या गैराहाजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो ?
ज्येष्ठ पंच 
ज्येष्ठ
उपसरपंच✅
ग्रामसेवक

🔹 6. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ?
ग्रामसभा 
सरपंच समिती 
ग्रामपंचायत✅
यापैकी नाही

🔹 7. उपसरपंच पदासाठी किमान वयाची पात्रता काय असावी लागते ?
१८ वर्ष 
२० वर्ष 
२१ वर्ष✅
२५ वर्ष

🔹 8. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात ?
दोन 
तीन
चार
फक्त एक✅

🔹 9. ग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?
गटविकास अधिकार✅ 
तलाठी
सरपंच
बी. डी. ओ.

🔹 10. बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य कोण होते ?
डी.पी. ठाकूर 
बी. जी. राव
फुलसिंग
वरील सर्व

हे नक्की वाचा :- परीक्षेसाठी महत्वाचे

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त


ग्रामीण प्रशासन प्रश्न व उत्तरे.

1)पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो??

1)सभापती

2)विस्तार अधिकारी

3)राज्य शासन

4)जिल्हा अधिकारी✅


2)सरपंच समितीचा सचिव कोण असतो?

1)सरपंच

2)उपसरपंच

3)विस्तार अधिकारी

4)ग्रामसेवक ✅


3)वित्त आयोगाची मुदत किती वर्षाची असते??

1)3

2)4

3)5 ✅

4)6


4)महाराष्ट्रात जिल्हापरिषद केव्हा स्थापन करण्यात आली?

1)1958

2)1968

3)1962✅

4)1661


5)ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो???

1)सरपंच

2)गटविकास अधिकारी

3)ग्रामसेवक ✅

4)उपसरपंच


6)GST चे दर किती प्रकारचे असतात?

1)2

2)4

3)5 ✅

4)6


7)ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद संख्या असते??

1)5

2)11

3)9

4)7✅


8)राजा केळकर हे प्रसिद्ध संग्रहालय कोठे आहे??

1)नांदेड

2)पिंपरी

3)पुणे ✅

4)नाशिक


9)झिरो माईल  स्थान कोणत्या शहरात आहे??

1)मुंबई

2)पुणे

3)नागपूर✅

4)नाशिक


10) सातारा आणि सांगली ता दोन जिल्ह्यांत ------हे मसाल्याचे पीक जास्त होते???

1)मिरची

2)हळद ✅

3)धणे

4)लसुण


ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती


कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)

कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17



लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

लोकसंख्या :


1. 600 ते 1500 - 7 सभासद

2. 1501 ते 3000 - 9 सभासद

3. 3001 ते 4500 - 11 सभासद

4. 4501 ते 6000 - 13 सभासद

5. 6001 ते 7500 - 15 सभासद

6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद


निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

कार्यकाल - 5 वर्ष

विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


आरक्षण :

1. महिलांना - 50%

2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)



ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


राजीनामा :

सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

उपसरपंच - सरपंचाकडे

निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :


सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


अविश्वासाचा ठराव :

सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.



ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा


कामे :


1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.


ग्रामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन


ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

०३ ऑगस्ट २०२६

आजचे प्रश्नसंच

01) भारतातील सहकारी चळवळीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

A) महात्मा गांधी
B) वैकुंठ मेहता ✅
C) बाबासाहेब आंबेडकर
D) जवाहरलाल नेहरू

---------------------------------------
02) भारतातील पहिला सहकारी पतसंस्था कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

A) 1904 ✅
B) 1912
C) 1947
D) 1950

---------------------------------------
03) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय कुठे आहे ?

A) पुणे
B) नागपूर
C) मुंबई ✅
D) नाशिक

---------------------------------------
04) PACS चे पूर्ण रूप काय आहे ?

A) Primary Agricultural Credit Society ✅
B) Public Agriculture Cooperative Society
C) Primary Account Credit System
D) Public Agriculture Credit Scheme

---------------------------------------
05) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCCB) मुख्यतः कोणासाठी कार्य करते ?

A) मोठे उद्योग
B) प्राथमिक सहकारी संस्था ✅
C) परदेशी बँका
D) विमा कंपन्या

---------------------------------------
06) सहकारी संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते ?

A) नफा कमावणे
B) स्वयंसेवी सदस्यत्व ✅
C) सरकारी मालकी
D) खाजगी मालकी

---------------------------------------
07) 'एक सदस्य – एक मत' हे तत्त्व कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?

A) सार्वजनिक कंपनी
B) सहकारी संस्था ✅
C) खाजगी कंपनी
D) भागीदारी संस्था

---------------------------------------
08) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला ?

A) 1950
B) 1960 ✅
C) 1972
D) 1985

---------------------------------------
09) DCC Bank कोणत्या स्तरावर कार्य करते ?

A) राष्ट्रीय स्तर
B) राज्य स्तर
C) जिल्हा स्तर ✅
D) ग्राम स्तर

---------------------------------------
10) प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) प्रामुख्याने कोणाला कर्ज देते ?

A) मोठे उद्योग
B) शेतकरी सदस्यांना ✅
C) बहुराष्ट्रीय कंपन्या
D) व्यापारी बँकांना
---------------------------------------

०१ ऑगस्ट २०२६

स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे महत्त्वाचे १०० प्रश्न व उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com



ब्रिटीशांचा भारतातील पहिला व्हॉईसरॉय कोण होता?

     🔴 लाॅर्ड कॅनिंग ✅✅

     ⚫️ लॉर्ड वेलस्ली

     🔵 वॉरन हेस्टिंग्ज

     ⚪️ यापैकी नाही



१ जानेवारी १९२३ रोजी मोतीलाल नेहरु व देशबंधू यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?

     🔴यग इंडिया

     ⚫️सवराज्य पक्ष ✅✅

     🔵नाझीवादी पक्ष

     ⚪️इडिया कॉग्रेस


देशी व्यापारोत्तेजक मंडळ   या संस्थेची स्थापना कोणी केली?

     🔴छत्रपती शाहू महाराज

     ⚫️विठ्ठल रामजी शिंदे

     🔵बाबा पद्मजी

     ⚪️सार्वजनिक काका ✅✅


इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

     🔴मराठा

     ⚫️बहिष्कार भारत

     🔵परभाकर

     ⚪️सधारक ✅✅


स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री कोण?

     🔴डॉ. पंजाबराव देशमुख ✅✅

     ⚫️सी.सुब्रह्यण्यम

     🔵सरदार बलदेवसिंग

     ⚪️गलझारीलाल नंदा


जोतीराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी...... यांच्याकडून देण्यात आली.

     🔴बरिटिश सरकार

     ⚫️पण्यातील जनता

     🔵सत्यशोधक समाज

    ⚪️ मबईतील जनता ✅✅


१९ व्या शतकात पंजाबात  नामधारी शिख चळवळ  र्उफ  कुका चळवळ  कोणी सुरु केली?

      🔴गरु रामसिंग ✅✅

      ⚫️गरु तेगबहादूर

      🔵लाला हरदयाळ

      ⚪️गरुजीत सिंग


१८५७ चा उठाव म्हणजे ख्रिश्चन धर्माविरुध्द हिंदूचे बंड  असे कोण म्हणाले?

     🔴डॉ. शेन ✅✅

     ⚫️न. र. फाटक

     🔵थॉमस मन्रो

    ⚪️ यापैकी नाही


कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

   🔴  १०२

   ⚫️ १०१ ✅✅

   🔵  १००

   ⚪️    ११०


१९७१ साली कोणता देश स्वतंत्र झाला

     🔴नामिबिया

     ⚫️बांगला देश ✅✅

     🔵फिजी

     ⚪️झिंबाब्वे


इ.स.१४९८ मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला?

     🔴कोलंबस

     ⚫️रॉर्बट क्लाईव्ह

     🔵वास्को द गामा ✅✅

     ⚪️वॉरन हेस्टिंग


१८५७ साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला?

     🔴दिल्ली

     ⚫️बराकपूर ✅✅

     🔵मीरत

     ⚪️बरेली



Q11) भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?

      🔴पराथमिक ✅✅✅

     ⚫️ दवितीय

      🔵तत्तीय

     ⚪️ वरील सर्व



Q12) डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.

      🔴नयूर्यॉक

      ⚫️वॉशिग्टन

      🔵लडन

      ⚪️जिनिव्हा✅✅✅


Q13) कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?

      🔴बक ऑफ हिंदोस्तान

      ⚫️इपिरियल बॅंक✅✅✅

      🔵परेसिडेन्सी बॅंक

      ⚪️सट्रल बॅंक



Q14) भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?

     🔴 बक ऑफ बॉम्बे

      ⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅✅

      🔵सटेट बॅंक ऑफ इंडिया

      ⚪️अशी बॅंक नाही



Q15) भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?

      🔴सोनपूर✅✅✅

      ⚫️पष्कर

      🔵जयपूर

      ⚪️रायबरेली



Q16) भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?

    🔴  आध्र

     ⚫️ तामिळनाडू

    🔵  कर्नाटक✅✅✅

     ⚪️ करळ



Q17) बालिका दिन  हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?

      🔴पडिता रमाबाई

      ⚫️इरावती कर्वे

      🔵सावित्रीबाई फुले✅✅✅

      ⚪️डॉ. आनंदी गोपाळ



Q18)  भारताचा पहिला राष्ट्रपुरुष  ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?

      🔴बाळशास्त्री जांभेकर

      ⚫️लोकमान्य टिळक

      🔵महात्मा गांधी

      ⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट✅✅



Q19) फिल्म फेअर पुरस्कार  कोणाद्वारे देण्यात येतो?

      🔴टाईम्स ऑफ इंडिया✅✅

      ⚫️इडियन एक्सप्रेस

      🔵द हिंद

      ⚪️लोकशक्ती टाईम्स



Q20) रेमन मॅगसेसे  पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?

      🔴१९५०

      ⚫️१९५५

      🔵१९६५

      ⚪️१९५७✅✅✅



Q21) गेट वे ऑफ इंडिया  निर्माण झाल्याचे साल कोणते?

      🔴१९०१

      ⚫️१९०२

      🔵१९०४

      ⚪️१९११✅✅✅



Q22) रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

      🔴लपान्स

     ⚫️ वहिएन्ना

      🔵जिनिव्हा✅✅✅

      ⚪️परीस


Q23) ओझोन दिन  कोणता दिवस आहे?

      🔴१५ जून

      ⚫️१५ मे

      🔵१८ मार्च

      ⚪️१६ सप्टेंबर✅✅✅

      

Q24) हैद्राबाद जवळील बोलाराम या ठिकाणच्या राष्ट्रपती निवासस्थानाला काय नाव आहे ?

      🔴राष्ट्रपतीभवन

      ⚫️राजभवन

      🔵निलायम✅✅✅

      ⚪️मगलधाम


Q25) नदी जोड योजनेस कोणते नाव देण्यात आले आहे.?

      🔴सरीता क्रांती

      ⚫️अमृत क्रांती✅✅✅

      🔵जलक्रांती

      ⚪️जलस्वराज्य


Q26)"सरिता"  शब्दास समानर्थी शब्द कोणता

    1⃣वनिता

      2⃣नदी✅✅✅

      3⃣सनिता

      4⃣ रजिता

  


Q27) पक्षी   या शब्दाशी विसंगत शब्द कोणता

     🔴खग

     ⚫️विहंगम

     🔵सगम✅✅

     ⚪️वदिज



Q28) दाढी धरणे   या शब्दाचा अर्थ काय

      🔴विनवणी करणे✅✅✅

      ⚫️मारामारी करणे

      🔵दाढी ओढणे

      ⚪️लाचारी करणे



Q29) पाणी पडणे   या अर्थ काय

      🔴पाउस पडणे

      ⚫️ओले होणे

      🔵वाया जाणे✅✅✅

      ⚪️पाण्यात पडणे



Q30) श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांच्या पुस्तकाचे नाव काय आहे

      🔴फोडणीचे पोहे

      ⚫️दडपे पोहे

      🔵सदाम्याचे पोहे✅✅✅

      ⚪️कच्चे पोहे



Q31) जगातील सर्वात उंच प्राणी कोणता

      🔴उट

      ⚫️हत्ती

      🔵शहामृग

      ⚪️जिराफ✅✅✅



Q32) जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहले

      🔴बकिमचंद्र चटर्जी

      ⚫️कसुमाग्रज

      🔵रविंद्रनाथ टागोर✅✅✅

      ⚪️प. नेहरू



Q33) सायकलचा शोध कोणी लावला

      🔴मकमिलन✅✅✅

      ⚫️जॉनबेर्अड

      🔵आल्फ्रेड नोबेल

      ⚪️वॉटरमन



Q34) कोल्हाटयाचं पोरं  हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक कोणी लिहले ?

      🔴भगवान सोनटकपेे

      ⚫️डॉ.किशोर शांताबाई काळे✅✅

      🔵लाखा कोल्हाटी

      ⚪️विजय काळे



Q35) धुम्रपानामुळे कोणता रोग होतो

      🔴कष्ठरोग

      ⚫️पोटाचा कॅन्सर

      🔵फफ्फुसाचा कॅन्सर✅✅✅

      ⚪️नयुमोनिया



Q36) काळ  हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

      🔴लो. टिळक

      ⚫️गो. ग. आगरकर

      🔵वि. रा. शिंदे 

      ⚪️शिवरामपंत परांजपे✅✅



Q37) भारतातील पहिला रासायनिक खत कारखाना कोणता?

      🔴रांची

      ⚫️बरौनी

      🔵तर्भे

      ⚪️सिंद्री✅✅✅



Q38) वटवृक्ष  हे .. .. .. या शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे.

      🔴शिवाजी शिक्षण संस्था

      ⚫️सवामी विवेकानंद शिक्षण संस्था

      🔵रयत शिक्षण संस्था✅✅

      ⚪️हिंगणे स्त्री शिक्षण संस्था



Q39) दास कॅपिटल  या ग्रथांचे लेखक .. .. ..

      🔴कार्ल माक्र्स✅✅✅

      ⚫️जॉन रस्कीन

      🔵सलमान रश्दी

      ⚪️लिओ टॉलस्टॉय



Q40) बुलढाणा  जिल्ह्यात असलेले जगप्रसिध्द सरोवर कोणते ?

      🔴वलर

      ⚫️मान सरोवर

      🔵लोणार सरोवर✅✅

      ⚪️यापैकी नाही


Q46) जिल्हा परिषदेच्या   महिला व बालकल्याण समितीचा सचिव   म्हणून कोण काम करतो?

      🔴तहसीलदार

      ⚫️गट विकास अधिकारी

      🔵समाजकल्याण अधिकारी

      ⚪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी✅✅



Q47) विधानपरिषदेची जननी   कोणास म्हणतात?

      🔴विधानसभा✅✅

      ⚫️लोकसभा

      🔵राज्यसभा

      ⚪️पचायत राज परिषद



Q48) अंतर्गत सशस्त्र उठाव आणि बाह्य आक्रमणावरुन राष्ट्रीय आणीबाणीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?

      🔴३५२✅✅

      ⚫️३६८

      🔵३५६

      ⚪️३६०



Q49) देशातील जिल्हा नियोजनानुसारची पहिली पंचवार्षिक  योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?

      🔴१९६९ ते १९७०

      ⚫️१९५१ ते १९५२

      🔵१९७७ ते १९७८

      ⚪️१९७४ ते १९७५✅✅



Q50) जन्म मृत्यूचा दाखला कोणत्या कर्मचार्‍याशी संबंधित आहे?

     🔴 गटविकास अधिकारी

      ⚫️पचायत विस्तार अधिकारी

      🔵गरामसेवक✅✅

      ⚪️तलाठी


Q51) जमिनीच्या हस्तांतरणाबाबतची कागदपत्रे कोण तयार करतो?

      🔴जिल्हाधिकारी

      ⚫️तलाठी✅✅

      🔵तहसिलदार

      ⚪️यापैकी कोणीही एक


Q52) भारतात प्रशासकीय (सिव्हील) सेवा कोणी सुरु केल्या?

      🔴लॉर्ड कर्झन

      ⚫️लॉर्ड कॉर्नवॉलिस✅✅

      🔵लॉर्ड डलहौसी

      ⚪️लाॅर्ड मेयो


Q53) महाराष्ट्रातील   रोजगार हमी योजना   कशावर आधारीत आहे?

      🔴मलभूत कर्तव्य

      ⚫️नसर्गिक अधिकार

      🔵मार्गदर्शक तत्त्वे✅✅

      ⚪️रोजगाराचा मूलभूत हक्क



Q54) कोणास   भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह   म्हणून ओळखले जाते?

      🔴लॉर्ड माऊंटबॅटन

      ⚫️लॉर्ड लिटन

      🔵लॉर्ड रिपन✅✅

      ⚪️लॉर्ड कॅनिंग



Q55) महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?

      🔴७८✅✅

      ⚫️१४८

      🔵१७८

      ⚪️२८८



Q56) महाराष्ट्रातुन लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?

      🔴४०

      ⚫️४२

      🔵४८✅✅

      ⚪️यापैकी नाही


Q57) मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे सदस्य हे कोणाला जबाबदार असतात ?

      🔴राष्ट्रपती

      ⚫️ससद

      🔵विधानपरीषद

      ⚪️विधानसभा✅✅



Q58) राज्यशासनाचे कायदेशीर सल्लागार कोण असतात ?

      🔴उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

      ⚫️राज्याचे मुख्यमंत्री

      🔵महाधिवक्ता✅✅

      ⚪️राज्यपाल



Q59) राज्य विधीमंडळाच्या दोन बैठकात किती महिन्यापेक्षा जास्त अतंर असु नये ?

      🔴दोन

      ⚫️चार

      🔵पाच

      ⚪️सहा✅✅



Q60) पंचायत राज्याची सुरूवात सर्वप्रथम कोणत्या राज्याने केली ?

      🔴महाराष्ट्र

      ⚫️मध्य प्रदेश

      🔵आध्र प्रदेश

      ⚪️राजस्थान✅✅


Q76) मलबार सागरी सराव हा कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो? 

🔴भारत-चीन 

🔵भारत-नेपाळ 

⚫️भारत-अफगाणिस्तान 

⚪️भारत-जपाण-अमेरिका✅✅


Q78) UPSC च्या प्रभारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ??

🔴अरविंद सक्सेना ✅✅

🔵अरविंद मल्होत्रा 

⚫️डव्हिड आर 

⚪️यापैकी नाही 



Q.79)  जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?

🔴नया. इंदिरा बॅनर्जी

🔵नया. आर. भानमती

⚫️नया. गीता मित्तल✅✅

⚪️नया. इंदू मल्होत्रा



Q80) जागतिक पहिला पवन शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? 

🔴भारत

🔵बरिटन 

⚫️जपाण

⚪️जर्मनी ✅✅



Q81) स्त्री धर्मनीती   हे पुस्तक कोणी लिहिले?

      🔴पडिता रमाबाई✅✅

      ⚫️डॉ. आनंदीबाई जोशी

      🔵गोपाळ हरी देशमुख

      ⚪️सरस्वतीबाई जोशी


Q82) डॉ. सी.डी.देशमुख यांनी पुढीलपैकी कोणत्या नदीस  महाराष्ट्राची भाग्यविधाती  असे म्हटले?

      🔴गोदावरी

      ⚫️कष्णा

      🔵भीमा

      ⚪️कोयना✅✅


Q83) महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बॅंकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

      🔴अहमदनगर

      ⚫️मबई✅✅

      🔵पणे

      ⚪️नागपूर



Q84) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल......

      🔴१० वर्षे

      ⚫️६ वर्षे

      🔵८ वर्षे

      ⚪️६ वर्षे किंवा ६२ वय यापैकी जे आधी असेल ते✅✅




Q85) पहिला  परमवीर चक्र पुरस्कार  कोणास मिळाला होता?

      🔴लफ्ट. आर.आर.राणे

      ⚫️मजर सोमनाथ शर्मा✅✅

      🔵नाईक जदुनाथ सिंग

      ⚪️कपनी हवालदार मेजर पिरुसिंग



Q86) गो.ग.आगरकरांनी केलेले शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीतले भाषांतर

      🔴भताचा वाडा

      ⚫️पनर्जन्म

      🔵विकारविलसित✅✅

      ⚪️विकारशलाका



Q87) बटाटा  या वनस्पतीचा खाण्यासारखा भाग म्हणजे ....... होय.

      🔴मळे

      ⚫️खोड✅✅

     🔵बीज

      ⚪️फळ



Q88) राष्ट्रीय पातळीवरील कृषी माल सहकारी विपणन संस्था कोणती आहे?

      🔴अ‍ॅपेडा

      ⚫️नाफेड✅✅

      🔵मपेडा

      ⚪️राष्ट्रीय कृषीमाल निर्यात विकास महामंडळ

  


Q89) महाराष्ट्र शासनाची  जल व भूमी व्यवस्थापन  ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे?

      🔴नागपूर

      ⚫️पणे

     🔵औरंगाबाद✅✅

     ⚪️अमरावती

    

Q90) महाराष्टातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती?

      🔴नागपूर

      ⚫️मबई✅✅

      🔵कोल्हापूर

      ⚪️औरंगाबाद


Q91) मेदापासुन किती उर्जा (उष्मांक)  मिळते?  (ASST 2014)
🔴४कॅलरी 
⚫️९कॅलरी ✅✅✅
🔵७कॅलरी 
⚪️१२कॅलरी


Q92) लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो? (STI 2012)
🔴A✅✅✅
⚫️B
🔵C
⚪️D


Q93) आहारातील उर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते??  (PSI 2012)
🔴परथिने 
⚫️कर्बोदके✅✅✅
🔵मद
⚪️जीवनसत्वे 


Q94)  कोणत्या प्राण्याचे ह्रृदय सर्वात मोठे आहे? (ASST 2014)
🔴मगर
⚫️हत्ती 
🔵सिंह 
⚪️जिराफ✅✅✅


Q95) नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? (ASST 2015)
🔴आक्सीटोसीन✅✅✅
⚫️वहासोप्रिसीन
🔵अड्रेनॅलीन
⚪️थायरोक्झिन


Q96) खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? (PSI 2014)
🔴कगारू
⚫️पलाटिपस✅✅
🔵पग्विन 
⚪️वहेल



Q97) मद्यपानामुळे_________चा अभाव निर्माण होतो? (PSI 2012)

🔴थायमिन
⚫️रटीनाॅल
🔵नायसीन✅✅✅
⚪️अस्काॅर्बीक आम्ल

Q98) हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? (STI 2016)
🔴सटफिलोकोकस
⚫️बासिलस
🔵सट्रेप्टोकोकस
⚪️कलोस्ट्रिडियम✅✅✅



Q99) बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? (STI 2016)
🔴अल्फा
⚫️गमा ✅✅✅
🔵मायक्रोवेव्हस्
⚪️अल्ट्राव्हायलेट



Q100) मलेरिया रोग______ मुळे होतो. (PSI 2011)
🔴पलाझमोडियम✅✅✅
⚫️पलॅनेरिया
🔵फायलेरिया
⚪️आरेलिया