🔷 पहिली गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३०)
🔸 मुख्य वैशिष्ट्य: काँग्रेसचा पूर्ण बहिष्कार.🔸 अध्यक्ष: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड.
🔸 अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व: डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
🔸 इतर प्रमुख प्रतिनिधी:
🔻 मुस्लिम लीग: बॅ. जिन्ना, आगाखान.
🔻 उदारमतवादी: तेजबहादूर सप्रू, चिंतातमणी.
🔻 संस्थानिक: सयाजीराव गायकवाड (बडोदा), मिर्झा इस्माईल (मैसूर), जयसिंग राजे (अलवार).
🔷 गांधी-इर्विन करार (५ मार्च १९३१)
🔸 मुख्य परिणाम: सविनय कायदेभंग आंदोलन तात्पुरते स्थगित.
🔸 काँग्रेस सहमती: दुसऱ्या परिषदेत सहभागी होण्यास मंजुरी.
🔷 दुसरी गोलमेज परिषद (सप्टेंबर १९३१)
🔸 काँग्रेस प्रतिनिधित्व: महात्मा गांधी उपस्थित (एस. एस. राजपुताना जहाजाने प्रवास).
🔸 इतर क्षेत्रांचे स्वतंत्र प्रतिनिधी:
🔻 महिला: सरोजिनी नायडू, बेगम जहाँआरा शाहनवाज.
🔻 राष्ट्रवादी पक्ष: मदनमोहन मालवीय.
🔻 उद्योग क्षेत्र: घनश्यामदास बिर्ला.
🔸 निकाल: स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने गांधीजी अपयशी ठरून परतले.
🔸 गांधीजींचे वक्तव्य: "मी रिकाम्या हाताने परतलो असलो, तरी माझ्या देशाचा ध्वज खाली पडू दिला नाही."
🔷 जातीय निवाडा (१६ ऑगस्ट १९३२)
🔸 घोषणा: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्याकडून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर.
🔸 गांधीजींची प्रतिक्रिया: या निवाड्याविरोधात २० सप्टेंबर १९३२ रोजी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू.
🔷 पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२)
🔸 ठिकाण व व्यक्ती: गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा जेलमध्ये.
🔸 मुख्य मध्यस्थ: मदनमोहन मालवीय, सी. राजगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद, बॅ. मुकुंदराव जयकर.
🔸 स्वाक्षऱ्या: गांधीजींच्या वतीने मदनमोहन मालवीय यांनी तर दलित वर्गाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
🔸 जागांमधील बदल: स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा पद्धत मान्य.
🔻 प्रांतीय कायदेमंडळ: जागा ७१ वरून १४८ करण्यात आल्या.
🔻 मध्यवर्ती कायदेमंडळ: दलित वर्गासाठी १८% जागा राखीव.
🔷 तिसरी गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३२)
🔸 बहिष्कार: काँग्रेस आणि ब्रिटनच्या 'लेबर पार्टी'चा (मजूर पक्ष) पूर्ण बहिष्कार.
🔸 विशेष नोंद: तिन्ही परिषदांना उपस्थित असणारे प्रमुख नेते - डॉ. बी. आर. आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू.
🔸 परिषदेच्या विचारमंथनातून मार्च १९३३ मध्ये 'श्वेतपत्रिका' प्रसिद्ध, ज्याच्या आधारावर पुढे '१९३५ चा भारत सरकार कायदा' तयार झाला.
🔻 मुस्लिम लीग: बॅ. जिन्ना, आगाखान.
🔻 उदारमतवादी: तेजबहादूर सप्रू, चिंतातमणी.
🔻 संस्थानिक: सयाजीराव गायकवाड (बडोदा), मिर्झा इस्माईल (मैसूर), जयसिंग राजे (अलवार).
🔷 गांधी-इर्विन करार (५ मार्च १९३१)
🔸 मुख्य परिणाम: सविनय कायदेभंग आंदोलन तात्पुरते स्थगित.
🔸 काँग्रेस सहमती: दुसऱ्या परिषदेत सहभागी होण्यास मंजुरी.
🔷 दुसरी गोलमेज परिषद (सप्टेंबर १९३१)
🔸 काँग्रेस प्रतिनिधित्व: महात्मा गांधी उपस्थित (एस. एस. राजपुताना जहाजाने प्रवास).
🔸 इतर क्षेत्रांचे स्वतंत्र प्रतिनिधी:
🔻 महिला: सरोजिनी नायडू, बेगम जहाँआरा शाहनवाज.
🔻 राष्ट्रवादी पक्ष: मदनमोहन मालवीय.
🔻 उद्योग क्षेत्र: घनश्यामदास बिर्ला.
🔸 निकाल: स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने गांधीजी अपयशी ठरून परतले.
🔸 गांधीजींचे वक्तव्य: "मी रिकाम्या हाताने परतलो असलो, तरी माझ्या देशाचा ध्वज खाली पडू दिला नाही."
🔷 जातीय निवाडा (१६ ऑगस्ट १९३२)
🔸 घोषणा: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्याकडून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर.
🔸 गांधीजींची प्रतिक्रिया: या निवाड्याविरोधात २० सप्टेंबर १९३२ रोजी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू.
🔷 पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२)
🔸 ठिकाण व व्यक्ती: गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा जेलमध्ये.
🔸 मुख्य मध्यस्थ: मदनमोहन मालवीय, सी. राजगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद, बॅ. मुकुंदराव जयकर.
🔸 स्वाक्षऱ्या: गांधीजींच्या वतीने मदनमोहन मालवीय यांनी तर दलित वर्गाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
🔸 जागांमधील बदल: स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा पद्धत मान्य.
🔻 प्रांतीय कायदेमंडळ: जागा ७१ वरून १४८ करण्यात आल्या.
🔻 मध्यवर्ती कायदेमंडळ: दलित वर्गासाठी १८% जागा राखीव.
🔷 तिसरी गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३२)
🔸 बहिष्कार: काँग्रेस आणि ब्रिटनच्या 'लेबर पार्टी'चा (मजूर पक्ष) पूर्ण बहिष्कार.
🔸 विशेष नोंद: तिन्ही परिषदांना उपस्थित असणारे प्रमुख नेते - डॉ. बी. आर. आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू.
🔸 परिषदेच्या विचारमंथनातून मार्च १९३३ मध्ये 'श्वेतपत्रिका' प्रसिद्ध, ज्याच्या आधारावर पुढे '१९३५ चा भारत सरकार कायदा' तयार झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा