🔸 राजा राममोहन रॉय (ब्रह्म समाज - १८२८):
🔹 १८२९: सती बंदी कायदा (लॉर्ड बेंटिकच्या मदतीने).
🔹 १८३३: मृत्यू (ब्रिस्टल, इंग्लंड).
🔹 'भारतीय प्रबोधनाचे जनक' व 'आधुनिक भारताचे निर्माते'.
🔸 महात्मा जोतीराव फुले (सत्यशोधक समाज - २४ सप्टेंबर १८७३):
🔹 १८७३: 'गुलामगिरी' ग्रंथ प्रकाशित.
🔹 १८८०: 'दीनबंधू' वृत्तपत्रास पाठिंबा.
🔹 मुख्य उद्दिष्ट: शोषितांचे शिक्षण व त्यांना हक्क मिळवून देणे.
🔸 डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
🔹 १९२४: 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापना.
🔹 १९२७: महाडचा सत्याग्रह (चवदार तळे).
🔹 १९३६: 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची स्थापना.
🔸 महत्त्वाच्या संस्था व व्यक्ती:
👉 प्रार्थना समाज (१८६७): डॉ. आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे (विधवा पुनर्विवाह व शिक्षणावर भर).
👉 आर्य समाज (१८७५): स्वामी दयानंद सरस्वती ('वेदांकडे परत चला' हा नारा).
👉 रामकृष्ण मिशन (१८९७): स्वामी विवेकानंद (मानवसेवा हीच ईश्वरसेवा).
👉 थियोसोफिकल सोसायटी: ॲनी बेझंट (भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी कार्य).
🔸 महाराष्ट्रातील समाजसुधारक:
🔹 गोपाळ गणेश आगरकर: 'केसरी'चे पहिले संपादक, 'सुधारक' साप्ताहिक (सामाजिक सुधारणेस प्राधान्य).
🔹 महर्षी धोंडो केशव कर्वे: १८९९ मध्ये 'विधवा विवाहोत्तेजक मंडळी', १९१६ मध्ये 'पहिले महिला विद्यापीठ'.
🔹 महारषी विठ्ठल रामजी शिंदे: १९०६ मध्ये 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'ची स्थापना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा