१७ नोव्हेंबर २०२५

कोळ्यांचे बंड


  1) प्रथम उठाव - इ.स. 1824 ते 1829

       नेतृत्व :- रामजी भांगडीया

       मुख्य ठिकाण :- मुंबई

  2) दुसरा उठाव - इ.स. 1839 ते 1844

     नेतृत्व :- भाऊ खरे, चिमणाजी जाधव, नाना     दरबारे

     मुख्य ठिकाण :- पुणे

  3) तिसरा उठाव - इ.स. 1845 ते 1850

      नेतृत्व :- रघु भांगडीया, बापू भांगडीया

      मुख्य ठिकाण :- कोकण, पुणे, नाशिक, नगर, सातारा.

 कोळ्यांची मुख्यत: वस्ती ही मध्यप्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व कोकण या भागात
होती.

किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये कोळ्यांचे महत्वाचे स्थान होते. परंतु इंग्रजांनी किल्यांची संपूर्ण व्यवस्था
बदलल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्यात व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

रांची, सिंगभूम, हजारीबाग या जिल्ह्यातील जवळपास 400 गावात कोळ्यांची वस्ती होती.

 येथील कोळ्यांच्या स्थानिक प्रमुखांना इंग्रजांनी बाजूला सारुन त्यांच्याकडून शेतसारा गोळा करण्याचे अधिकार काढून घेतले व उत्तर भारतातून आलेल्या शीख व मुसलमानांच्या हाती सोपविले.

 यांनी कोळ्यांकडून जबरीने महसूल गोळा करताच कोळ्यांनी त्यांच्या विरुध्द तसेच इंग्रजांविरुध्द सशस्त्र प्रतिकार केला.

 कोळ्यांच्या दुसऱ्या उठावादरम्यान त्यांनी 2 घोषणा दिल्या.

1)  दुसऱ्या बाजीरावला पेशवेपद देवून पुन्हा         मराठा राज्याची स्थापना झाली आहे.

2)  संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे.

तसेच त्यांनी सरकारी खजिन्यास वेढा घातला असता इंग्रजांनी 54 कोळ्यांना पकडले तर त्यातील
काहींना फाशी दिली.

1845 ला बापू भांगडीयाला पकडण्यात आल्यामुळे कोळ्यांचा असंतोष वाढला व तिसऱ्या कोळी उठावाला सुरूवात झाली. यावेळी कोळ्यांनी आसपासच्या सावकारांना लुटले, कोकणाचा मार्ग

अडविला व नानेघाट, माळशेस घाट ताब्यात घेतले. अखेर इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करुन शांतता प्रस्तापित केली.

 कोळ्यांना रामोशी तसेच अन्य समाजाने साथ दिली असता इंग्रज हे उठाव आटोक्यात आणू शकले नाही.

 वरील सर्व उठावांचे टप्पे हे कोळी, साधे कोळी, डोंगरी कोळी, सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागलेले होते.



अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

मुस्लिम लीग

   🖍ठिकाण :- ढाका 

   🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला 

   🖍मख्यालय :- लखनऊ

   🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये 

सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता. 

 

 🖌 मस्लिम लीगची स्थापना ‘All Indian  

Mohammadan Educational Conference’ 

च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी  

करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. 

🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला. 

  🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले. 

  🖌मस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

  🖌पढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली. 


          मुस्लिम लीगचे अध्यक्ष

1907 अहमजी पीरभॉय 

1908-1912 आगाखान 

1912-1918 सर मुहम्मद अली 

1919-1930 मुहम्मद अली जिना 

1931 सर मुहम्मद शफी 

1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान 

1932-1933 मिया अब्दुल अझीझ 

1933-1934 हफिज हिदायत हुसेन 

1934-1947 मुहम्मद अली जिना


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

mpsc ने विचारलेल्या मराठी व्याकरण या विषयावरील प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



Q116) 'सूर्यास्त अधिक सांगणे न लगे' या विमानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (STI MAIN 2016) 

🔴अनियमित ✅✅✅

⚫️शक्य

🔵परयोजन 

⚪️भावकर्तुक



Q117) 'तुम्ही पुढे व्हा, मी आलोच.' या विधानातील काळ ओळखा:(PSI MAIN 2016)

🔴वर्तमान काळ 

⚫️भतकाळ 

🔵सनिहीत भविष्यकाळ✅✅✅

⚪️अपूर्ण वर्तमानकाळ 



Q118) कर्तरी प्रयोगात आपली हुकूमत चालवितो. (TAX asst 2017)

🔴कर्ता✅✅✅

⚫️कर्म

🔵लिंक 

⚪️वचन


Q119)___हा प्रयोग इंग्रजीतून मराठी आला आहे. (STI 2016) 

🔴नवीन कर्मनी✅✅✅

⚫️समापण कर्मणी 

🔵शक्य कर्मणी 

⚪️पराण कर्मणी 



Q120)  'नेआण' या शब्दाचा समास कोणता? (STI 2017) 

🔴दवंद्व समास

⚫️समहार समास

🔵बहुव्रीही समास

⚪️इतरेतर द्वंद्व ✅✅✅



Q121) द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? (STI 2017)

🔴वकल्पिक

⚫️इतरेतर

🔵समाहार

⚪️एकशेष✅✅✅



Q122)शब्दांच्या शक्ती ........ आहेत. (Clerk 2015)

🔴3✅✅✅✅

⚫️4

🔵2

⚪️1



Q123) सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. (राज्यसेवा मुख्य 2016)

🔴कर्म कर्तरी ✅✅✅

⚫️भाव कर्तरी 

🔵शक्य कर्मनी

⚪️यापैकी नाही


Q124)जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना------म्हणतात. (Clerk 2017)

🔴करियाविशेषण 

⚫️उभयानव्यी

🔵कवलप्रयोगी✅✅✅

⚪️शब्दयोगी



Q125)'मला गाडीत पहिले आसन मिळावे' या वाक्याचा प्रकार ओळखा?(PSI 2016)

🔴आज्ञार्थी

⚫️सकेतार्थी

🔵सवार्थी

⚪️विद्यर्थी✅✅✅


सरपंच समिती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



     तालुक्यातील ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीशी योग्य समन्वय राहावा यासाठी सरपंच समितीची स्थापना केली जावी अशी शिफारस १९७० च्या ल. ना. बोनगीरवार समितीने केली होती. सरपंच समिती  हि सल्लागार स्वरूपाची समिती आहे.

सदस्य संख्या      :  १५ ( १/५ सरपंचाची निवड पंचायत संती क्षेत्रामधून या समितीवर होते फिरत्या पद्धतीने )

कार्यकाळ           :  १ वर्ष

पदसिद्ध अध्यक्ष    :  पंचायत समितीचे उपसभापती

पदसिद्ध सचिव     :   पंचायत समितीचे विस्तार अधिकार

बैठका               :   दार महा एक बैठक ( एकूण १२ बैठका )

* सरपंच समितीची कार्य :

१) ग्रामपंचायतीच्या कार्यात सुसूत्रता आणणे.

२) ग्रामपंचायत व पंचायत समिती मध्ये समनव्यय साधने.

३) ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

४) तालुका स्तरावर विकास योजना राबविताना जिल्हा परिषदेला शिफारशी करणे.

इतिहास प्रश्नसंच

1).डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

जुलै १९५१

मे १९५३

मे १९५५

ऑक्टोबर १९५६✅


2).इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख✅

न्यायमूर्ती रानडे


3).दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?

रामदास✅

चांगदेव

संत तुकाराम

संत सावता माळी


4).गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?

सरदार वल्लभभाई पटेल

अरुणा असफअली

राम मनोहर लोहिया✅

नानासाहेब गोरे

    

5).गुरू जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार संत एकनाथांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली?

चतु:श्लोकी भागवत✅

ज्ञानेश्वरीची शुध्द पत्रे

रूक्मिणी स्वयंवर

भावार्थ रामायण


6).सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?

नारायण स्वामी

नारायण गुरु✅

दयानंद सरस्वती

राधाकृष्णन


7).अनहॅपी इंडिया हे पुस्तक कुणी लिहिले?

बिपिनचंद्र पॉल

लाला लजपतरॉय✅

सुरेंद्रनाथ बॅनजा

न्यायमूता तेलंग


8).भारताची नाईटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते?

विजयालक्ष्मी पंडित

कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन

सरोजिनी नायडू✅

डॉ. अॅनी बेझंट

    

9).वाराणसी येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्त्र वसाहतीचे स्वराज्य मिळविणे काँग्रेसचे अंतिम ध्येय आहे असे उद्गार कोणी काढले होते?

गोपाळ कृष्ण गोखले✅

दादाभाई नवरोजी

फिरोझशहा मेहता

सुरेंद्रनाथ बॅनार्जी


10).महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात?

लोकमान्य टिळक

महात्मा जोतीराव फुले✅

आचार्य बाळशास्त्री जांबेकर

गोपाळ गणेश आगरकर


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


➤ राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू झाला.

➤ हा कार्यक्रम भारतातील सर्वात गरीब व असुरक्षित नागरिकांना अधिकार-आधारित सामाजिक सुरक्षा देण्याचा संकल्प आहे.

➤ अंमलबजावणी — ग्रामीण विकास मंत्रालय

➤ योजना — पूर्णपणे केंद्र पुरस्कृत, ग्रामीण व शहरी दोन्ही भागांमध्ये लागू.


🔹️उद्दिष्टे 🎯

➤ मूलभूत सामाजिक सुरक्षा व उत्पन्न संरक्षण

▪️ गरीब रेषेखालील वृद्ध, विधवा, दिव्यांग व्यक्ती व कुटुंबप्रमुख मृत झालेल्या कुटुंबांचे संरक्षण.

➤ समावेशक वाढ प्रोत्साहन

▪️ ‘No one left behind’ या तत्त्वानुसार सामाजिक संरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे.

➤ धोरण निर्देशक तत्वांची अंमलबजावणी

▪️ कलम 41, 42, 47 अंतर्गत सामाजिक सहाय्याची राज्याची जबाबदारी प्रत्यक्षात आणणे.

➤ प्रमाण

▪️ सध्या 3.09 कोटी लाभार्थी — जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांपैकी एक.


🔸️NSAP अंतर्गत पाच उप-योजना 🧩

🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना (IGNOAPS) 👴

➤ 60–79 वर्षे: ₹200/महिना (केंद्र)

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना (केंद्र)

➤ राज्य पुरवणी (टॉप-अप): ₹50 ते ₹5700/महिना

➤ सरासरी एकूण पेन्शन: सुमारे ₹1100 (अनेक राज्यांमध्ये)


🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना (IGNWPS) 👩‍🦳

➤ 40–79 वर्षांच्या विधवा: ₹300/महिना (केंद्र)

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना (केंद्र)


🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना (IGNDPS) ♿️

➤ 18–79 वर्षे, गंभीर/बहुविकलांग: ₹300/महिना

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना


🔹️राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS) ⚰️

➤ BPL कुटुंबातील 18–59 वर्षांच्या कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूवर

➤ ₹20,000 एकरकमी सहाय्य


🔹️अन्नपूर्णा योजना 🌾

➤ IGNOAPS साठी पात्र पण पेन्शन न मिळणारे वृद्ध

➤ 10 किलो अन्नधान्य/महिना – मोफत


🔹️महत्त्व व सामाजिक-आर्थिक परिणाम 🌍

➤ उत्पन्न सुरक्षा

▪️ 3.09 कोटी लाभार्थ्यांना नियमित आर्थिक आधार

➤ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)

▪️ वेळेवर, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पेमेंट

➤ आर्थिक समावेशन

▪️ लाभार्थ्यांचे बँक खात्यांशी एकत्रीकरण

➤ SDGs मध्ये योगदान

▪️ SDG 1 – No Poverty

▪️ SDG 2 – Zero Hunger

▪️ SDG 10 – Reduced Inequality


🔹️आव्हाने ⚠️

➤ केंद्राकडील पेन्शन रक्कम अत्यल्प

▪️ महागाईनुसार वाढ होत नाही

➤ दस्तऐवजांचा अभाव

▪️ अनेक विधवा व दिव्यांग लाभार्थी ओळख प्रक्रियेतून वंचित

➤ राज्यांच्या टॉप-अपवर अवलंबित्व

▪️ राज्यागणिक पेन्शनमध्ये मोठी तफावत


🔹️निष्कर्ष 🔍

➤ NSAP हा आर्थिक सुरक्षा (पेन्शन), अन्न सुरक्षा (अन्नपूर्णा) आणि डिजिटल शासन (DBT + Aadhaar + PFMS) यांचा परस्परपूरक संगम आहे.

➤ वृद्ध, विधवा, दिव्यांग व गरीब कुटुंबांना वेळीच, सन्मानपूर्वक आणि लक्षित सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

भाग 17( राजभाषा)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


♦️ प्रकरण-1 संघराज्याची भाषा

        ( कलम 343 व 344)


1) कलम 343 :- संघराज्याची राजभाषा


2) कलम 344 :- आयोग व संसदीय   समिती


♦️ प्रकरण-2 प्रादेशिक भाषा

    (कलम 345 ते 347)


3) कलम 345 :-राज्याची किंवा राज्यांच्या राजभाषा


4) 346 :- राज्या-राज्यांमधील अथवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा


5) कलम 347 :- राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद


♦️प्रकरण-3 सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय इत्यादींचे भाषा.


6) कलम 348 :-सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयामध्ये आणि अधिनियम विधेयके इत्यादीकरिता वापरावयाची भाषा.


7) कलम 349 :- भाषाविषयक विशिष्ट कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती


♦️प्रकरण 4:- विशेष आदेश


8) कलम 350 :- गार्‍हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरावयाच्या भाषा.


9) कलम 350(A) :- प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी.


10) कलम 350(B) :- भाषिक अल्पसंख्यांक समाजाकरता विशेष अधिकारी.


📌350(A),350(B) :- 7 वी घटनादुरुस्ती 1956 ने समाविष्ट.


11) कलम 351 :- हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश.

नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

01) FIDE शतरंज विश्वचषक 2025 उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

👉  गोवा



02) भारतातील पहिले ‘Women’s Wellness on Wheels’ वाहन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ?

👉 तमिळनाडू



03) युनेस्को आणि भारताने कोणत्या देशात ‘TVET Initiative’ सुरू केली आहे ?

👉 दक्षिण सूडान



04) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो ?

👉 17 नोव्हेंबर 


05) "सहकारी कुंभ 2025" चे उद्घाटन कोणी केले ?

👉 अमित शाह


06)18व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत ‘सर्वोत्तम सार्वजनिक परिवहन प्रणाली’ पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला ?

👉 चेन्नई



07) भारताच्या सहकार्याने बांधलेले ‘हनीमाधू विमानतळ’ कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले ?

👉 मालदीव


08) 'मालाबार-2025' या बहुराष्ट्रीय नौदल सरावात भारताचे प्रतिनिधित्व कोणते जहाज करणार आहे ?

👉 INS सह्याद्री


09) सी-डॉट आणि आयआयटी गांधीनगर यांनी कोणत्या क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी भागीदारी केली ?

👉 सायबर सुरक्षा व दूरसंचार



10) 2026 एशियाई युवा तिरंदाजी स्पर्धेची मेजबानी कोणता देश करणार आहे ?

👉 यूएइ


11) AU Small Finance Bank ने महिलांसाठी कोणती नवी योजना सुरू केली आहे ?

👉 M Circle



12) जनजातीय - केंद्रित जीनोम अनुक्रमण परियोजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

👉 गुजरात



13) बीएसएफच्या कोणत्या ट्रॅकर डॉगला राष्ट्रीय वीरता पुरस्कार देण्यात आला ?

👉 बबीता



14) 10 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात कोणत्या ठिकाणी स्फोटक भीषण घटनेत 08 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे ?

👉 दिल्ली

 

15) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?

👉 "अनिल जग्गी"


16) 2025 च्या सर्वात आनंदी शहरांच्या यादीत भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे ?

👉 मुंबई

 

17) भारताचा 90वा ग्रँडमास्टर कोण ठरला ?

👉  इलामपार्थी ए. आर.


18) “वॉटरशेड फेस्टिव्हल” या विषयावर दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित झाली ?

👉 गुंटूर (आंध्र प्रदेश)


 

19) नोव्हाक जोकोविच या टेनिस खेळाडूने त्याच्या कारकीर्दीतील कितवा ATP टूर-लेव्हल किताब जिंकला ?

👉 101 वा


20) कोणत्या देशात 300 वर्षे जुना "कार्तिक नृत्य महोत्सव" आयोजीत करण्यात आला आहे  ?

👉 नेपाळ

 

21) दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

👉 11 नोव्हेंबर

  

22) अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेल्या, स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे ?

👉 वायुपुत्र


23) नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा देश कोणता ?

👉 ऑस्ट्रेलिया


24) हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडला कोणता दर्जा प्रदान करण्यात आला ?

👉  मिनी रत्न श्रेणी-I



25) हरित हायड्रोजन परिषद 11-12 नोव्हेंबर दरम्यान कुठे झाली ?

👉  श्रीलंका


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

मसुदा समिती (Drafting Committee)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


📌घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.

📌29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.

📌 मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

📌घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.

📌पुढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.

📌मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


📌मूळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


📌 मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल

(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.

(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


📌मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -

(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


📌मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.

📌.26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.

भारतीय संविधानातील स्त्रोत


📚 भारतीय शासन कायदा 1935

1) संघराज्य योजना 

2) न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग 

3) आणीबाणीच्या तरतुदी 

4) राज्यपालाचे पद 

5) प्रशासकीय तपशील 


📚 इंग्लंड 

1) संसदीय शासन व्यवस्था

2) कायद्याचे राज्य 

3) कॅबिनेट व्यवस्था 

4) द्विग्रही कायदेमंडळ 

5) एकेरी नागरिकत्व 

6) संसदीय कार्यपद्धती 

7) फर्स्ट-पास्ट-पोस्ट सिस्टीम


📚 अमेरिका 

1) मूलभूत अधिकार 

2) उपराष्ट्रपती पद

3) न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य 

4) न्यायालयीन पुनर्विलोकन 

5) राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत 

6) सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत


📚 कॅनडा 

1) संघराज्य पद्धती 

2) शेषाधिकार 

3) केंद्रातर्फे राज्यपालाची निवड

4) सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र


📚 आयरिश (आर्यलँड)

1) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)

2) राष्ट्रपती निवडणूक 

3) राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन 


📚 ऑस्ट्रेलिया

1) समवर्ती सूची 

2) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक 

3) व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य 


📚 फ्रान्स

1) गणराज्य 

2) प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श 


📚 दक्षिण आफ्रिका 

1) घटनादुरुस्तीची पद्धत 

2) राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक 


📚 सोव्हिएत रशिया

1) मूलभूत कर्तव्ये 

2) प्रास्ताविविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायांचा आदर्श 


📚 जपान

1) कायद्याने प्रस्थापित पद्धत 


📚 जर्मनी

1) आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे.


TCS /IBPS pattern

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात ✅
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली ✅
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान ✅
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 ✅
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व ✅

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर ✅
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे ✅
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ? 
1. धुळे -गाळणा डोंगर 
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर 
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर ✅
2. 1, 2बरोबर 
3. 3, 4बरोबर 
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र ✅
2 तामिळनाडु 
3. आंध्रप्रदेश 
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी ✅
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ✅
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम ✅
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता ✅
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद ✅
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा ✅
👉 19 जून 1999 रोजी  ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.
━━━━━━━━━━━━━━━