Saturday 18 July 2020

अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार


🌷भारत-अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमात महत्वाच्या उपलब्धीवर भर देणे आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम ठरवणे यावर भर देण्यात आला. अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

🌷या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या देशासोबत आभासी पद्धतीने एक सामंजस्य करार केला आहे.

ठळक बाबी

🌷भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा करार अतिशय महत्वाचा ठरतो. करारानुसार, इंधनसाठ्यांसाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे. तसेच तेलाची साठवणूक करण्यासाठी अमेरिकेच्या इंधन साठवण केंद्राचा वापर भारत करू शकतो.

🌷अमेरिकेकडे 71.40 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे. आपत्कालीन इंधन तेलाच्या पुरवठ्याच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

आम्लवर्षा

________________________________________
◾️कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइड वातावरणात सोडली जातात.

◾️ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून
📌 सल्फुरिक आम्ल,
📌 नायट्रस आम्ल व
📌 नायट्रीक आम्ल तयार होते.

◾️ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.

🔰 आम्लवर्षेचे परिणाम

📌  आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते.

📌 यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरित परिणाम होतो.

📌 इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते.

📌 आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमिअम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात.

📌 जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टीकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.

________________________________________

सौर स्थिरपाद (solar constant) -

सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये १५ कोटी कि.मी. अंतर असल्यामुळे पृथ्वीला फारच कमी सौरशक्ती मिळते. पृथ्वीवरील दर चौरस से.मी. क्षेत्रफळाच्या भागास प्रत्येक मिनिटाला सुमारे १.९४ कॅलरी उष्णता मिळते. या उष्णतेलाच ‘सौर स्थिरांक’ असे म्हणतात. सूर्यापासून मिळणाऱ्या या उष्णतेमध्ये वाढ किंवा घट होत नाही. उष्णतेचे हे प्रमाण सातत्याने टिकून असते, म्हणून त्यास ‘सौरस्थिरपद’ असेही म्हणतात. दर मिनिटाला पृथ्वीला मिळणाऱ्या सौरशक्तीचे प्रमाण जरी खूपच कमी असले तरी त्या उष्णतेमुळे पृथ्वीवर आवश्यक ते भौतिक बदल घडून येतात.

# पृथ्वीची भूधवलता (albedo) -

‘सूर्याने उत्सर्जित केलेली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारी परंतू पृथ्वीचा पृष्ठभाग न तापवता परावर्तित होणारी सौरशक्ती यांचे गुणोत्तर म्हणजे भूधवलता होय’. सर्वसाधारणपणे ३५ % सौरशक्ती ही परावर्तीत केली जाते. यालाच पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. 

**भूपृष्ठ आणि भूधवलतेचे प्रमाण (टक्के)
1) विषुववृत्तीय अरण्ये - 21
2)सुचिपर्णी अरण्ये -13
3) पानझडी अरण्ये -  18
4) सव्हाना -15
5) वाळवंट -28
6) सागर विभाग- 7 ते 23
7) खंडार्गत जलविभाग - 2 ते 78
8)बर्फ - 40 ते 90
9) ओली वाळू - 30 ते 35
10) खडकाळ प्रदेश - 10 ते 12
11) पिके - 10 ते 15
12) हिरवे गवत  - 8 ते 27

# अपसूर्य आणि उपसूर्य स्थिती -(apehelion and perihelion)

पृथ्वी सूर्याभोवती फिरताना लंब वर्तुळाकार मार्गाने भ्रमण करते. या परिभ्रमण काळात पृथ्वी कधी सूर्याजवळ तर कधी सूर्यापासून दूर जाते. ४ जुलै रोजी सूर्य व पृथ्वीमधील अंतर १५१२ लक्ष कि.मी. असते. हे अंतर सर्वात जास्त असल्यामुळे यास ‘अपसूर्य स्थिती’(Apehelion) असे म्हणतात. या स्थितीत पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटर क्षेत्राला १.८८ कॅलरी उष्णता मिळते. म्हणजेच सौरशक्ती मिळण्यात घट होते. ३ जानेवारी रोजी सूर्य व पृथ्वीमधील अंतर १४६४ लक्ष कि.मी. असते. हे अंतर वर्षातील कमीत कमी असल्यामुळे या दिवशीच्या पृथ्वीच्या स्थितीला ‘उपसूर्य स्थिती’ (perihelion)असे म्हणतात. उपसूर्य स्थितीत पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटरला २.०१ कॅलरी उष्णता मिळते. ही उष्णता सरासरीपेक्षा थोडीशी जास्त असते.

समुद्रगुप्त


 ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार विंसेट स्मिथ यांना भारताचा नेपोलियन मानतात..

🌷  समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता. समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.

☘  समुद्रगुप्त बद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तच्या विविध मोहिंमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकिय स्थिती दर्शावतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्या लोकांचा त्यात उल्लेख आहे.समुद्रगुप्तची विविध प्रकारची नाणी आहेत

परशु ,गरुड ,धनुर्धारी ,अश्वमेध,व्याघ्रहनन,वीणावादन इत्यादि प्रकार आहेत.

🌷   व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त:हे नाव कोरलेले आहे...

🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘

मान्सूनचे स्वरूप

अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल
ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण
क) मान्सूनचा खंड
ड) मान्सूनचे निर्गमन

▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇

▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

1) आर्द काल व शुष्क काल
- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.
- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .
- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो 

2) पाऊसाचे  वितरण
- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .
- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .
-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो .
- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध
- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .
- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.
- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.

क) मान्सूनचा खंड
- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.

🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....

- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो .
- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.
- पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही .
- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .

ड) मान्सूनचे निर्गमन
- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .
- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.
_____________________________________

CURRENT AFFAIRS SHOTS : 18 July

Q.1. किस देश के प्रधानमंत्री इलिस फाखफाख ने इस्तीफा दिया है ?
Ans. ट्यूनीशिया

Q.2. SportsAdda के नए ब्रांड अम्बेसडर कौन बने हैं ?
Ans. ब्रेट ली

Q.3. सदियों पुरानी केर पूजा भारत के किस राज्य में फिर से शुरू हुई है ?
Ans. त्रिपुरा

Q.4. केन्द्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय ने डिजिटल शिक्षा के लिए कौनसे दिशा निर्देश जारी किये हैं ?
Ans. प्रज्ञाता

Q.5. ADB ने किसे अपना नया उपाध्यक्ष नियुक्त किया है ?
Ans. अशोक लवासा

Q.6. किस देश ने भारत के साथ Open Sky Agreement करने की घोषणा की है ?
Ans. UAE

Q.7. किस देश ने APSTAR-6D दूरसंचार उपग्रह का सफलतापूर्वक प्रक्षेपण किया है ?
Ans. चीन

Q.8. किस एयरपोर्ट पर भारत की पहली संपर्क रहित कार पार्किंग बनाई गयी है?
Ans. हैदराबाद

Q.9. गूगल ने जियो प्लेटफ़ॉर्म में कितने प्रतिशत हिस्सेदारी का अधिग्रहण करने की घोषणा की है ?
Ans. 7.7%

Q.10. किस राज्य सरकार ने नए जिलों के गठन के लिए एक अध्ययन समिति के गठन को मंजूरी दी है ?
Ans. आंध्र प्रदेश

आधुनिक अर्थशास्त्राचे जनक-ॲडम स्मिथ


     (१६ जून १७२३ ते १७ जुलै १७९०)

👉 त्यांच्या मते 'अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे'...
🔸ते स्कॉटलंडचे एक अर्थतज्ज्ञ होते...
🔸राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते....
🔸त्यांचे १७७६ साली प्रसिद्ध झालेले "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जाते...
🔸औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची सर्व समीकरणे या त्याने ग्रंथात मांडली..
🔸भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यस्थेचा त्याने पुरस्कार केला , आधीच्या व्यापारावाद्यांच्या विरोधात तो होता...
🔸अर्थशास्त्राला पूर्वी राजकीय अर्थशास्त्र असे म्हटले जात होते,त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा नव्हता तर अर्थशास्त्र हा विषय १८ व्या शतकापर्यंत राज्यशास्त्राचा एक भाग मानला जात होता...
🔸परंतु सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ यांनी सन १७७६ मध्ये आपला अर्थशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ 'राष्ट्राची संपत्ती' लिहून अर्थशास्त्राला राज्यशास्त्रापासून वेगळे केले...
🔸तेव्हापासून अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून  मान्यता पावला,म्हणून अ‍ॅडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असे मानले जाते...

स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ काँग्रेस नेते कुमारस्वामी कामराज


(15 जुलै 1903 - 2 ऑक्टोबर 1975)

🔸देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग आणि 6 वेळा तुरूंगवास (3000 दिवस कैदेत)...
🔸1954 ते 1963 दरम्यान तत्कालीन मद्रास म्हणजेच आताच्या तमिळनाडूचे 3 रे मुख्यमंत्री...
🔸जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा (काँग्रेस अध्यक्ष) सांभाळणार्‍या कामराजांनी 1967 साली इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित काँग्रेस पक्षाचे (काँग्रेस-O) नेतेपद सांभाळले...
🔸1952-54 आणि 1969-75 लोकसभा खासदार...
🔸गांधीजींच्या विचारांचे अनुयायी असलेले कामराज यांनी 2 ऑक्टोबर 1975 रोजी म्हणजेच गांधी जयंती दिवशी जगाचा निरोप घेतला होता...
🔸त्यांच्या मृत्यूनंतर 1976 साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न पुरस्कार दिला...
🔸कामराज यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या विमानतळास त्यांचे नाव देण्यात आले आहे...
🔸अत्यंत साधे जीवनमान जगणाऱ्या कामराज जेव्हा या जगातून निघून गेले होते तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांच्या मागे शिल्लक होते ते फक्त 130 रुपये,2 चपलाचे जोड,4 शर्ट,4 धोतरजोड,काही पुस्तके आणि मोठं कर्तत्व...

डेली का डोज 14 जुलाई 2020

1.गूगल के मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई ने भारत में अगले पांच-सात साल में कितने हजार करोड़ रूपए निवेश करने की घोषणा की है?
a. 75000 हजार करोड़ रूपए✔️
b. 55000 हजार करोड़ रूपए
c. 35000 हजार करोड़ रूपए
d. 45000 हजार करोड़ रूपए

2.सरकार की तरफ से जारी ताजा आंकड़ों के अनुसार जून 2020 में खुदरा मंहगाई दर निम्न में से कितने प्रतिशत पर पहुँच गयी है?
a. 5.87 प्रतिशत
b. 7.87 प्रतिशत✔️
c. 4.87 प्रतिशत
d. 9.87 प्रतिशत

3.भारतीय रेलवे ने निम्न में से कब तक रेलवे को ग्रीन रेलवे बनाने की घोषणा की है?
a. साल 2050 तक
b. साल 2045
c. साल 2030 तक✔️
d. इनमें से कोई नहीं

4.केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्रालय के आंकड़ों के मुताबिक निम्न में से कौन सा देश वित्तीय वर्ष 2019-20 के दौरान भारत का शीर्ष व्यापारिक भागीदार बना हुआ है?
a. अमेरिका✔️
b. नेपाल
c. चीन
d. रूस

5.हाल ही में किस राज्य सरकार ने ‘रोको-टोको’ अभियान की घोषणा की है?
a. बिहार
b. पंजाब
c. उत्तर प्रदेश
d. मध्य प्रदेश✔️

6.उद्योग मंडल फिक्की ने वित्त वर्ष 2020-21 में भारत की सालाना जीडीपी वृद्धि में कितने प्रतिशत के संकुचन का अनुमान जाहिर किया है?
a. 2.5 प्रतिशत
b. 3.5 प्रतिशत
c. 4.5 प्रतिशत✔️
d. 7.5 प्रतिशत

7.भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) कितने लाख करोड़ रुपये के मूल्य को छूने वाली पहली भारतीय कंपनी बन गयी है?
a. 18 लाख करोड़ रुपये
b. 22 लाख करोड़ रुपये
c. 12 लाख करोड़ रुपये✔️
d. 32 लाख करोड़ रुपये

8.ईरान ने हाल ही में किस देश को बड़ा झटका देते हुए चाबहार रेल परियोजना से बाहर कर दिया है?
a. भारत✔️
b. नेपाल
c. रूस
d. जापान

9.किस दिग्गज हॉकी खिलाड़ी को मोहन बागान ‘लाइफटाइम अचीवमेंट’ पुरस्कार से हाल ही में सम्मानित किया जायेगा?
a. अशोक कुमार✔️
b. बलबीर सिंह
c. मनोज कुमार
d. दिलीप सिंह

10.हाल ही में केंद्रीय सशस्त्र पुलिस बल द्वारा आयोजित अखिल भारतीय पौधरोपण अभियान में किस केंद्रीय मंत्री ने शिरकत की?
a. अमित शाह✔️
b. राजनाथ सिंह
c. स्मृति ईरानी
d. प्रकाश जावड़ेकर

उत्तर-👇🇮🇳

1.a. 75000 हजार करोड़ रूपए
गूगल के मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई ने भारत में अगले पांच-सात साल में 75,000 करोड़ रुपये का निवेश करने की घोषणा की. कंपनी यह निवेश ‘गूगल फॉर इंडिया डिजिटलीकरण कोष’ के जरिये करेगी. इसमें हर भारतीय तक उसकी भाषा में सस्ती पहुंच और सूचनाओं को उपलब्ध कराना, भारत की जरूरत के मुताबिक नए उत्पाद और सेवाओं का निर्माण करना, कारोबारियों को डिजिटल बदलाव के लिए सशक्त करना और स्वास्थ्य, शिक्षा एवं कृषि जैसे क्षेत्रों में सामाजिक भलाई के लिए कृत्रिम मेधा और प्रौद्योगिकी लाभ पहुंचाना शामिल है.
 

2.b. 7.87 प्रतिशत
सरकार द्वारा जारी आंकड़े के अनुसार पिछले महीने में खाद्य मुद्रास्फीति बढ़कर 7.87 प्रतिशत हो गयी. पिछले साल जून महीने में उपभोक्ता मूल्य सूचकांक आधारित महंगाई दर 3.18 प्रतिशत थी. सांख्यिकी एवं कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालय ने एक विज्ञप्ति में कहा कि मुद्रास्फीति का आंकड़ा कोरोना वायरस महामारी के कारण पाबंदियों की वजह से सीमित संख्या में बाजारों से एकत्रित आंकड़ों पर आधारित है. सरकार ने कोरोना वायरस महामारी की रोकथाम के लिये ‘लॉकडाउन’ के कारण अप्रैल और मई का पूरा सीपीआई आंकड़ा जारी नहीं किया है.

3.c. साल 2030 तक
रेलवे ने 2030 तक विभिन्न उपायों को अपनाकर अपने कार्बन उत्सर्जन को “शून्य” कर पूरी तरह हरित होने का लक्ष्य निर्धारित किया है. रेलवे ने इस पहल के तहत रेल लाइनों के विद्युतीकरण, ऊर्जा दक्षता सुधारने और अक्षय ऊर्जा स्रोतों का इस्तेमाल करने जैसे उपाय अपनाए जाएंगे. रेलवे ने बड़ी लाइन के सभी मार्गों का दिसंबर 2023 तक विद्युतीकरण करने का भी लक्ष्य निर्धारित किया है.

4.a. अमेरिका
यह लगातार दूसरा वित्तीय वर्ष है जब संयुक्त राज्य अमेरिका भारत का शीर्ष व्यापार भागीदार बन गया है. वित्तीय वर्ष 2018-19 में संयुक्त राज्य अमेरिका भारत के शीर्ष व्यापारिक भागीदार बनने के लिए पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना से आगे निकल गया था, जो दोनों देशों के बीच लगातार बढ़ रहे आर्थिक संबंधों का संकेत देता है. अमेरिका और भारत के बीच एक संभावित ट्रेड डील पर बातचीत चल रही है.

5.d. मध्य प्रदेश
मध्य प्रदेश सरकार आगामी दिनों में ‘रोको-टोको’ नाम से एक अभियान शुरू करेगी. यह अभियान उन लोगों पर केंद्रित होगा जो मध्य प्रदेश राज्य में मास्क नहीं पहन रहे हैं. राज्य में रोको-टोको अभियान को चुनिंदा संगठनों द्वारा स्वेच्छा से चलाया जाएगा. चूंकि राज्य भर में सार्वजनिक स्थानों पर मास्क पहनना अनिवार्य है, इसलिए इस अभियान के तहत स्वयंसेवकों को उन लोगों को मास्क प्रदान करने का काम सौंपा जाएगा. जिन्होंने इसे सार्वजनिक स्थानों पर मास्क नहीं पहना है और उस व्यक्ति से मास्क की कीमत के एवज में 20 रुपये का शुल्क लिया जाएगा. 

6.c. 4.5 प्रतिशत
फिक्की के इकोनॉमिक आउटलुक सर्वे में कहा गया है कि दुनियाभर में कोविड-19 के तेजी से प्रसार की वजह से पैदा हुए आर्थिक एवं स्वास्थ्य संबंधी संकट के कारण वह अपने पूर्व के अनुमान में भारी संशोधन कर रहा है. उद्योग मंडल ने जनवरी 2020 के अपने सर्वेक्षण में 5.5 फीसद की जीडीपी वृद्धि का अनुमान जाहिर किया था. महामारी की वजह से आर्थिक गतिविधियां बुरी तरह प्रभावित हुई हैं क्योंकि वायरस के प्रसार को रोकने हेतु देश में लॉकडाउन लागू हुआ था.

7.c. 12 लाख करोड़ रुपये
रिलायंस यह उपलब्धि हासिल करने वाली पहली बार भारतीय कंपनी बन गयी है. कारोबार के दौरान बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) पर कंपनी का शेयर 3.64 फीसदी चढ़कर 1,947 रुपये पर पहुंच गया. इसी तरह नेशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) में कंपनी का शेयर 3.70 फीसदी की बढ़त के साथ 1,947.70 रुपये पर पहुंच गया. दरअसल रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) के जियो प्लेटफॉर्म्स में एक और बड़ा निवेश हुआ है। हाल ही में वायरलेस टेक्नोलॉजीज सेक्टर की दिग्गज कंपनी क्वालकॉम इनकॉरपोरेटेड की इन्वेस्टमेंट कंपनी क्वालकॉम वेंचर्स ने जियो में 730 करोड़ रुपये निवेश करने का घोषणा किया था.

8.a. भारत
ईरान ने हाल ही में भारत को बड़ा झटका देते हुए चाबहार रेल परियोजना से बाहर कर दिया है. ईरान ने घोषणा किया है कि वह अब अकेले ही इस परियोजना को पूरा करेगा. भारत के लिए ईरान का यह फैसला सामरिक और रणनीतिक तौर पर बड़ा झटका माना जा रहा है. इस परियोजना के तहत ईरान के चाबहार पोर्ट से लेकर जहेदान इलाके तक रेल परियोजना बनायी जानी है. इस रेल परियोजना को अफगानिस्तान के जरांज सीमा तक बढ़ाए जाने की भी योजना है.

9.a. अशोक कुमार
दिग्गज हॉकी खिलाड़ी अशोक कुमार को मोहन बागान फुटबॉल क्लब के स्थापना दिवस पर आयोजित समारोह में ‘लाइफटाइम अचीवमेंट’ पुरस्कार से सम्मानित किया जाएगा. कोविड-19 महामारी की मौजूदा स्थिति को देखते हुए इस कार्यक्रम का आयोजन ऑनलाइन होगा. मोहन बागान दिवस हर साल 29 जुलाई को मनाया जाता है. मोहन बागान ने 1911 में इसी दिन आईएफए शील्ड में ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंट को 2-1 से हराया था. वे खिताब जीतने वाली पहला भारतीय क्लब बना था.

10.a. अमित शाह
केंद्रीय सशस्त्र पुलिस बल द्वारा आयोजित अखिल भारतीय पौधरोपण अभियान में रविवार को केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने शिरकत की. केंद्रीय सशस्त्र पुलिस बलों के जवानों ने इस अभियान को बढ़ावा देने के लिए छोटे पौधे लगाए. इस दौरान उन्होंने कहा कि भारत दुनिया की सबसे ज्यादा आबादी वाले देशों में से एक है.

लॉर्ड डलहौसी

 हा ब्रिटीश भारतातीलस्कॉटिशवंशीय वासाहतिक प्रशासक आणि गव्हर्नर जनरल होता.

 इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत.

या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानीक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती.
यास व्यपगत सिद्धांत/डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स असे म्हणतात. याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली

.लॉर्ड डलहौसी व्हाईसरॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले

महत्त्वाचे सामान्यज्ञान

१) ऑडमचा पूल :  मन्नारचे आखात व धनुष्यकोडी यामधील मार्ग. यास रामसेतू असे  म्हणतात.

२) आगा खान पॅलेस :  येथे चले जाव आंदोलन काळात गांधीजींनी स्थानबद्ध करण्यात आले होते.

३) आनंद भवन   :  पंडित नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर.

४) आनंद  :  गुजरातमधील अमूल दूध कारखान्याचे ठिकाण.

५) आवडी :  रणगाडा तयार करण्याचा कारखाना.

६) केप कामोरीन:भारताचे शेवटचे टोक व विवेकानंद शीला स्मारक.

७) चित्तोडगढ  :  राजस्थानमधील ऐतिहासिक शहर.

८) दलाल स्ट्रीट :  मुंबईतील शेअर बाजाराचे ठिकाण.

९) हळदीघाट :अकबर व राणाप्रताप यांच्यात झालेल्या युद्धाचे ठिकाण.

१०) गोवळकोंडा :आंध्र प्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण व कुतूबशाहीची राजधानी.

११) लोथल :  हडप्पाकालीन बंदर.

१२) मदुराई :  मीनाक्षी देवीचे देऊळ.

१३) मिर्झापूर:  भारताच्या प्रमाणवेळेचे ठिकाण.

१४) पिंपरी – चिंचवड :  भारतातील सर्वात मोठा पेनसिलीनचा कारखाना.

१५) पन्ना   :  मध्यप्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण.

१६) पोखरण :  भारताचे सन १९७५ मध्ये अणुस्फोट केला ते राजस्थानमधील ठिकाण.

१७) श्रीहरीकोट्टा :आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील भारताचे अवकाश प्रक्षेपण केंद्र.

१८) हसन  :  उपग्रहावर नियंत्रण ठेवणारे केंद्र.

१९)चंडीपूर :  ओडिशा राज्यातील क्षेपणास्त्र चाचणी केंद्र.

२०)व्हिलर बेटे   :  ओडिशा राज्यातील दुसरे क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र.

२१)अजमेर     :  ख्व्याजा मोइनुद्दिनि चिस्तीचा दर्गा.

२२)आर्वी:  महाराष्ट्रातील पुणे येथील आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र.

२३)अमृतसर: शिखांचे सुवर्णमंदिर व जालीयनवाला बागेचे ठिकाण.

२४)नांदेड :  शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांची समाधी.

२५)जंतरमंतर :  महाराजा जयसिंग यांनी बांधलेली दिल्ली येथील वेधशाळा.

२६)फतेहसागर :  सरोवराच्या खडकावर बांधलेली जगातील एकमेव वेधशाळा.

२७)टाटानगर : जमशेदजी टाटा यांनी उभारलेला लोखंडाचा कारखाना.

२८)बौध्दगया :  गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण.

२९)इलेफंटा :  महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील डोंगर पोखरून तयार करण्यात आलेले शिवाचे लेणे.

३०)नानगल  :  अणुभट्टीकरिता लागणारे जड पाणी तयार करणारे केंद्र.

३१)नेफानगर :  वृत्तपत्राचा कागद तयार करणारा भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना.

३२)चंदीगड :  भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर.

३३)अमरावती   :  आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे नवे ठिकाण.

३४) व्हिलर बेटे:  ओडिशा राज्यातील लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीचे नवीन ठिकाण.

३५)पाटणा :पूर्वीचे नाव पाटलीपुत्र आणि मगध साम्राज्याची राजधानी.

३६)पानिपत :  येथे तीन प्रसिद्ध लढाया झाल्या. सध्या हे ठिकाण हरियाणा राज्यात आहे.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...