Wednesday, 18 January 2023

पोलीस भरती विशेष.... परश्न मंजुषा



Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


📖📖📖📖📖📖📖📖

सामान्य ज्ञान

 11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.


12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.


13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.


14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.


15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.


16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.


17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी.


18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता.


19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.


20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.


21) अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.


22) अबुजा – नायजेरियाची राजधानी.


23) अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.


24) अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.


25) अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.


26) अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.


27) अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.


28) अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.


29) अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.


30) अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.


31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.


32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.


33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.


34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.


35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.


36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.


37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.


38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.


39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.


40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.


41) अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.


42) अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.


43) अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.


44) अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.


45) अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.


46) अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.


47) अहमदनगर – प्रसिद्ध साई शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.


48) अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.


49) आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.


50) आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.


51) आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)


52) आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.


53) आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.


54) आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.


55) आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.


56) आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.


57) आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील .... या घटका अभावी होतो.


58) आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.


59) आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश.


60) आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह.


61) आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला.


62) आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.


63) आवली – संत तुकारामांची पत्नी.


64) आशिया – सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड.


65) अस्थिमज्जा – शरीरात लाल रक्तपेशी या अवयवात तयार होतात.


66) इंग्रजी – या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत.


67) इंग्लंड – या देशाचे लिखीत संविधान नाही.


68) इंटरपोल – आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना.


69) इंडीया गॅजेट – हे भारतातील पहिले वर्तमानपत्र कोलकाता येथुन प्रकाशित झाले.


70) इंडोनेशिया – भारताच्या आग्नेय दिशेला हा देश आहे.


71) इंडोनेशिया – हा देश नारळांचा मुळ देश मानला जातो.


72) इंदिरा गांधी – भारतरत्न मिळविणारी पहिली महिला.


73) इंदिरा गांधी – भारतातील पहिली महिला पंतप्रधान.


74) इंदिरा गांधी – यांना राष्ट्रमाता असे म्हटले जाते.


75) इंफाळ – मणिपूरची राजधानी.


76) इचलकरंजी – महाराष्ट्राचे मॅचेस्टर.


77) इटानगर – अरुणाचल प्रदेशची राजधानी.


78) इटालिया – या भाषेत सर्वात कमी शब्द आहेत.


79) इमू – हा पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो.


80) इसा(ESA) – ही युरोपियन देशांची संयुक्त अंतराळ संस्था.

महत्वाचे प्रश्नसंच

 1) . संयुक्त राष्ट्रातर्फे जाहीर मानव विकास निर्देशांकानुसार खालील देशांचा त्यांच्या मानव विकास निर्देशांकानुसार चढता क्रम लावा.?

1) नॉर्वे-डेन्मार्क-ऑस्ट्रेलिया-अमेरिका 

2) डेन्मार्क-स्वित्झर्लंड-नॉर्वे- ऑस्ट्रेलिया

3) डेन्मार्क- नॉर्वे- ऑस्ट्रेलिया-नेदरलँड

4) *नॉर्वे- ऑस्ट्रेलिया- स्वित्झर्लंड- डेन्मार्क. ☑️*


2.  राष्ट्रीय ओष्णिक उर्जा महामंडळाची स्थापना ....

१) ७ नोव्हेंबर १९५४

*२) ७ नोव्हेंबर १९७५*☑️

३) १ नोव्हेंबर १९६४


3) लोकसभेला एकदाही सामारे न गेलेले पंतप्रधान कोण?

1) मोरारजी देसाई

2) लालबहादूर शास्त्री

3) चौधरी चरणसिंह ☑️

4) इंदिरा गांधी



4) राजस्थान मैदानी प्रदेशाला काय म्हणतात.?

१) सहारा वाळवंट 

२) कलहारी वाळवंट

३) थरचे वाळवंट ☑️

४) गोबी वाळवंट



5) जास्तीत जास्त किंबहुना इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक जमिन लागवडीखाली आणणारे भारतातील राज्य

१) पंजाब

२) हरियाना

३) उत्तर प्रदेश ☑️

४) महाराष्ट्र


6) राष्ट्रीय ओष्णिक उर्जा महामंडळाची स्थापना ....

१) ७ नोव्हेंबर १९५४

२) ७ नोव्हेंबर १९७५☑️

३) १ नोव्हेंबर १९६४

४) ३१ डिसेंबर १९९५


7 )खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

१) कथ्थकली : आंध्र प्रदेश ☑️☑️

२) भारतनाट्यम : तमिलनाडू

३) मोहिनीअट्यम : केरळ

४) सात्रीय : आसाम


8) खालीलपैकी कोणते नैसर्गिक बंदरे नाही ?

१) मुंबई 

२) मार्मागोवा ☑️

३) कोची

४) परव्दीप


9) भारतातील खेंड्याची एकूण संख्या सुमारे .....इतकी आहे

१) साडेसहा लाख ☑️

२) दहा लाख

३) सात लाख

४) साडेतीन लाख



10) मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?

 A) अजाण 

 B) अबोल 

 C) दररोज ☑️

 D) आडनाव


11) सन २०१८ मधील उपलब्ध माहितीनुसार भारतीय स्त्रिया सरासरी .... इतक्या अपत्याना जन्म देतात

१) ४.५

२)  २.३ ☑️

३) २.६

४) २.५


12) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रारंभ दरवर्षी ..... रोजी केला जातो

१) २६ जानेवारी 

२) १ मे

३) १५ ऑगस्ट ☑️

४) २ ऑक्टोबर


13) घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.

१) लोकसभा

२) कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा

३) लोकसभा व राज्यसभा

४) राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा☑️


14) .हुंडा प्रतिबंध कायदा , १९६१ च्या कलम ८ - ब नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन ........ची नेमणूक करू शकते .( PSI मुख्य २०१७ )

१ ) हुंडा प्रतिबंध पथक

२ ) हुंडा प्रतिबंध अधिकारी ☑️

३) हुंडा प्रतिबंध कक्ष 

४) हंड्याच्या खटल्यासाठी विशेष न्यायालय


15) .हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास ......अशी शिक्षा होतो .( PSI मुख्य २०१८ )

१ ) दोन वर्षापेक्षा कमी नाही 

२ ) तीन वर्षापेक्षा कमी नाही 

 ३ ) चार वर्षापेक्षा कमी नाही 

४ ) पाच वर्षांपेक्षा कमी नाही ☑️


16) . ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

श्रीलंका 

आयर्लंड

ग्रीनलंड ☑️

ऑस्ट्रेलिया


17) .  नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 

तापमान 

*वातावरण ☑️*


18) .  आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.

विद्युतीकरणावर ☑️

रूंदीकरणावर

संगणकीकरणावर

खासगीकरणावर


19) . पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.

९०° अक्षांश 

६०° अक्षांश

१८०° अक्षांश ☑️

३८०° अक्षांश


20) .  भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे?

श्रीहरीकोटा ☑️

कोचीन

हसन

बेंगलोर


21). भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.?

कॄष्णा 

दामोदर

अलमाटी

सतलज ☑️


22) . ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

जोग ☑️

नायगारा

कपिलधारा 

शिवसमुद्र


23) . भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय ☑️

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


24) . संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा ☑️

४. पं मोतीलाल नेहरू


25. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी ☑️


26). कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.?

१. कलम न 1 ☑️

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4


Q : ICC च्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या Hall of fame-2020 मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे?

 अ) जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)   

 ब)  झहीर अब्बास (पाकिस्तान) 

 क) लिसा स्थळेकर  (ऑस्ट्रेलियन) 

 ड) वरील सर्व ✔️✔️


Q : येत्या ७३ दिवसांमध्ये__________ नावाची कोविड-19 आजारावरील भारताची पहिली विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

अ)  कोविडशिल्ड   

 ब)  कोविशिल्ड-19

 क) कोविशिल्ड ✔️✔️

 ड) वरील एकही नाही 


Q : नुकतीच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे पूर्णवेळ संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

अ)  राकेश अस्थाना ✔️✔️  

 ब)  S S Deswal

 क) V S K Kaumudi 

 ड) अजोय मेहता 


Q : PUC  चे विस्तृत रूप ओळखा?

अ)  Pollution Use Control Certificate 

 ब)  Pollution Under Control Certificate ✔️✔️

 क) Petrol Under Control Certificate 

 ड) Pollution Under Category Certificate 


Q : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अंतर्गत एका दिवसाला 100 रु एवढी रक्कम देण्यात येत होती,  ती रक्कम वाढवून सध्याला किती करण्यात आली आहे?

अ) 103 रु प्रतिदिन 

 ब) 203  रु प्रतिदिन ✔️✔️

 क) 200  रु प्रतिदिन 

 ड) 110  रु प्रतिदिन 


Q : " राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम" या योजनेला कोणत्या वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणून नामकरण करण्यात आले आहे?

अ) 2 ऑक्टोबर 2009✔️✔️

 ब) 2 ऑक्टोबर 2005 

 क) 2 ऑक्टोबर 2007

 ड) 2 फेब्रुवारी  2006 


Q : इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा लिलाव कोठे झाला?

अ) वेल्स (UK )

 ब) प्रीटोरिया (द. आफिका)

 क) ब्रिस्टॉल (UK) ✔️✔️

 ड) वरील एकही नाही 


Q : उसाच्या रसापासून __ निर्मिती करण्याचे ‘ब्राझील प्रारूप’ प्रसिद्ध आहे?

अ) मिथेनॉल ✔️✔️

 ब) इथेनॉल 

 क) पेट्रोल

 ड) डिझेल 

(केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली)


Q : मार्च २०२० मध्ये मंत्रीमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करुन सार्वजनिक क्षेत्रात चार बँका कार्यकरत राहण्यासंदर्भातील निर्णयाला मंजूरी दिली. याला अनुसरून खालील बँकांचे बँक आणि विलीनीकरण यांची योग्य जोडी ओळखा?

     अधिग्रहण बँक                               विलीनीकरण बँक 

अ)  पंजाब नॅशनल बँक              ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक

ब)  कॅनरा बँक                         सिंडिकेट बँक

क)  युनियन बँक ऑफ इंडिया      आंध्रा बँक आणि कॉर्परेशन बँक

ड)   अलहाबाद बँक                  इंडियन बँक


All are correct✔️✔️✔️


२०१७ साली भारतीय महिला बँक आणि इतर पाच लहान बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आलं. तर २०१८ साली विजया बँक आणि देना बँकेचे बॅक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने एलआयसीला आयडीबीआय बँकेतील ५१ टक्के समभाग घेण्यासाठी परवानगी दिली. 


Q: 2030 पर्यंत, अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता ही  किती वर्षांची एकात्मिक बी.एड. पदवी असेल?

 अ) 2  वर्षे 

 ब)  3  वर्षे 

 क) 4  वर्षे✔️✔️ 

 ड) 1 वर्षे 

आमचे चॅनेल 


Q : कोणत्या बँकेने अलीकडेच नोकरी देण्यासाठी ''GIG-A-Opportunities' नावाची मोहीम सुरू केली आहे?

(अ) एचएसबीसी बँक

(ब) अ‍ॅक्सिस बँक ✔️✔️

(क) एचडीएफसी बँक

(ड) पीएनबी बँक


Q :  सौदी अरेबियाची तेल कंपनी सौदी अरामकोने चीनबरोबर किती हजार कोटी रुपयांचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

(अ) 55 हजार कोटी

(ब) 45 हजार कोटी

(क) 75 हजार कोटी✔️✔️

(ड) 25 हजार कोटी


Q :  अयोध्येत मशिदीच्या बांधकामासाठी नेमलेल्या ट्रस्टला कोणते नाव देण्यात आले आहे?

(अ) इंडो शीख कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट

(ब) इंडो ख्रिश्चन कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट

(क) इंडो इस्लामिक सांस्कृतिक फाउंडेशन ट्रस्ट✔️✔️

(ड) इंडो हिंदू कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट


Q :  अलीकडेच सर्वसाधारण पात्रता परीक्षेसाठी खालीलपैकी कोणत्या पोर्टलला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे?

(अ) राष्ट्रीय परीक्षा संघटना

(ब) राष्ट्रीय भरती समिती

(क) राष्ट्रीय भरती एजन्सी  National Recruitment Agency✔️✔️

(ड) सामान्य पात्रता चाचणी मंडळ


Q :  नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सर्व कर्त्यव्यावर रुजुअसणारे व सेवानिवृत्त सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करामधून सूट जाहीर केली आहे?

(अ) मध्य प्रदेश

(ब)महाराष्ट्र✔️✔️

(क) छत्तीसगड

(ड) उत्तर प्रदेश


Q :  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी इंग्लंड सरकारने एकाच ठिकाणी जमलेल्या 30 लोकांना किती रुपयांचा दंड जाहीर केला आहे?

(अ) दोन लाख रुपये

(ब) एक लाख रुपये (10 हजार पौंड)✔️✔️

(क) तीन लाख रुपये

(ड) चार लाख रुपये


Q :  तसाई इंग-वेन नुकत्याच कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले?

(अ) व्हिएतनाम

(ब) तैवान✔️✔️

(क) थायलंड

(ड) उत्तर कोरिया

भारतीय पंचवार्षिक योजना

भारतीय अर्थव्यवस्था संकल्पनेवर आधारित योजना

१९४७ पासून २०१७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था नियोजन संकल्पनेवर आधारित होती. नियोजन आयोगाने (१९५१-२०१४) आणि एनआयटीआय आयोग (२०१५-२०१७) यांनी विकसित केलेल्या, अंमलात आणलेल्या आणि देखरेखीच्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून हे पार पाडले गेले. प्रधानमंत्रिपदाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कमिशनकडे नामित उपसभापती असतात, ज्यांचेकडे कॅबिनेट मंत्रीपद असते. मॉन्टेकसिंग अहलुवालिया हे आयोगाचे अंतिम उपाध्यक्ष आहेत (२६ मे २०१४ रोजी राजीनामा). बाराव्या योजनेत मार्च २०१७ मध्ये मुदत पूर्ण झाली.  चौथ्या योजनेपूर्वी राज्य संसाधनांचे वाटप पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ यंत्रणेऐवजी योजनाबद्ध पद्धतींवर आधारित होते, ज्यामुळे गाडगीळ सूत्र १९६९ मध्ये स्वीकारले गेले. तेव्हापासून सूत्रांच्या सुधारित आवृत्त्या राज्याच्या योजनांसाठी केंद्रीय सहाय्य वाटप निश्चित करण्यासाठी वापरल्या जात आहेत. २०१४ मध्ये निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नव्या सरकारने नियोजन आयोगाचे विघटन करण्याची घोषणा केली आणि त्याऐवजी त्याची जागा बदलली. थिंक टँकला एनआयटीआय आयोग म्हणतात (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाचे परिवर्णी शब्द). पंचवार्षिक योजना (एफवायपी) केंद्रीयकृत आणि एकात्मिक राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम आहेत. जोसेफ स्टालिन यांनी १ 28 २ in मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये पहिली पंचवार्षिक योजना राबविली. बहुतेक कम्युनिस्ट राज्यांनी आणि अनेक भांडवलदार देशांनी त्यानंतर त्यांना स्वीकारले. चीनने २०० to ते २०१० पर्यंत एफआयपी वापरणे चालू ठेवले आहे. केंद्र सरकारच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यासाठी योजना (जीहुआ) ऐवजी मार्गदर्शक (गुइहुआ) नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर ताबडतोब भारताने पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी प्रभावाखाली  in  मध्ये भारताने पहिले एफवायपी सुरू केले.



पंचवार्षिक योजना (एफवायपी) केंद्रीयकृत आणि एकात्मिक राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम आहेत. जोसेफ स्टालिन यांनी १९२८ मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये पहिली पंचवार्षिक योजना राबविली. बहुतेक कम्युनिस्ट राज्यांनी आणि अनेक भांडवलदार देशांनी त्यानंतर त्यांना स्वीकारले. चीनने २००६ ते २०१० पर्यंत एफआयपी वापरणे चालू ठेवले आहे. केंद्र सरकारच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यासाठी योजना (जीहुआ) ऐवजी मार्गदर्शक (गुइहुआ) नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर ताबडतोब भारताने पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी प्रभावाखाली १९५१ मध्ये भारताने पहिले एफवायपी सुरू केले. पहिली पंचवार्षिक योजना ही सर्वात महत्त्वाची होती, कारण स्वातंत्र्यानंतर भारतीय विकासाच्या प्रारंभामध्ये त्याची मोठी भूमिका होती. अशा प्रकारे,त्यांनी कृषी उत्पादनास जोरदार पाठिंबा दर्शविला आणि देशाचे औद्योगिकीकरण देखील सुरू केले (परंतु जड उद्योगांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दुसऱ्या योजनेपेक्षा कमी). सार्वजनिक क्षेत्रातील (उदयोन्मुख कल्याणकारी राज्यासह) तसेच वाढत्या खाजगी क्षेत्रासाठी (बॉम्बे प्लॅन प्रकाशित करणाऱ्या काही व्यक्तींनी प्रतिनिधित्व केलेले) ही एक उत्तम भूमिका असलेल्या मिश्र मिश्रित अर्थव्यवस्थेची विशिष्ट व्यवस्था निर्माण केली.





पहिली पंचवार्षिक योजना (१९५१ ते १९५६)
पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पहिली पंचवार्षिक योजना १९५१ मध्ये सुरू करण्यात आली होती जी मुख्यत: प्राथमिक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. पहिली पंचवार्षिक योजना काही सुधारणांसह हॅरोड-डोमर मॉडेलवर आधारित होती. २०६९ कोटी रुपयांचे एकूण नियोजित अर्थसंकल्प (नंतर २३७८ कोटी) सात व्यापक क्षेत्रासाठी देण्यात आले: सिंचन आणि ऊर्जा (२७.२%), कृषी आणि समुदाय विकास (१७.४%), वाहतूक आणि दळणवळण (२४%), उद्योग (८.४%), सामाजिक सेवा (१६.६%), भूमिहीन शेतकऱ्यांचे पुनर्वसन (४.१%) आणि इतर क्षेत्र आणि सेवांसाठी (२.५%). या टप्प्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व आर्थिक क्षेत्रातील राज्याची सक्रिय भूमिका. त्यावेळी अशा भूमिकेचे औचित्य सिद्ध केले गेले कारण स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताला मूलभूत समस्या म्हणजेच भांडवलाची कमतरता व बचत करण्याची कमतरता होती. उद्दिष्टाचा वाढीचा दर वार्षिक सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीच्या २.१% होता; निव्वळ वाढीचा दर ३.६% होता, निव्वळ देशांतर्गत उत्पादनात १५% वाढ झाली. पावसाळा चांगला होता आणि तुलनेने जास्त पीक उत्पादन होते, विनिमय साठा वाढवून दरडोई उत्पन्नात वाढ होते आणि त्यात ८% वाढ झाली आहे. जलद लोकसंख्या वाढीमुळे राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक वाढली. याच काळात भाकरा, हिराकुड, मेटूर धरण आणि दामोदर खोरे धरणे यासह अनेक पाटबंधारे प्रकल्प सुरू करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारत सरकारसमवेत मुलांचे आरोग्य संबोधित केले आणि बालमृत्यू कमी केली, लोकसंख्या वाढीला अप्रत्यक्षरित्या हातभार लावला. १९५६ मध्ये योजना कालावधी संपल्यावर पाच तंत्रज्ञान संस्था म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) सुरू केली गेली. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) देशातील उच्च शिक्षण मजबूत करण्यासाठी निधीची काळजी घेण्यासाठी आणि उपाययोजना करण्याकरिता स्थापन करण्यात आले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मध्यभागी अस्तित्वात आलेली पाच पोलादी प्रकल्प सुरू करण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ही योजना सरकारला अर्ध-यशस्वी ठरली.






दुसरी योजना (१९५६ ते १९६१)
या योजनेत सार्वजनिक क्षेत्राच्या विकासावर आणि "जलद औद्योगिकीकरण" यावर भर देण्यात आला. या योजनेत १ 195 33 मध्ये भारतीय सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी विकसित केलेल्या आर्थिक विकासाचे मॉडेल महालनोबिस मॉडेलचे अनुसरण केले. दीर्घावधीची आर्थिक वाढ होण्यासाठी अधिकाधिक उत्पादक क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीचे चांगल्या वाटप निश्चित करण्याच्या योजनेचा प्रयत्न केला गेला.  यामध्ये ऑपरेशन्स रिसर्च आणि ऑप्टिमायझेशनची आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच भारतीय सांख्यिकी संस्थेत विकसित केलेल्या सांख्यिकी मॉडेलच्या कादंबरीतील अनुप्रयोगांचा उपयोग केला गेला. योजनेने बंद अर्थव्यवस्था गृहित धरली ज्यामध्ये मुख्य व्यापार क्रियाकलाप भांडवली वस्तूंच्या आयातीवर केंद्रित असेल.
भिल्लई, दुर्गापूर आणि राउरकेला येथे जलविद्युत प्रकल्प आणि पाच स्टील प्रकल्प अनुक्रमे रशिया, ब्रिटन (यू.के.) आणि पश्चिम जर्मनीच्या मदतीने स्थापित केले गेले.  कोळशाचे उत्पादन वाढविण्यात आले. ईशान्य दिशेला अधिक रेल्वे लाईन्स जोडण्यात आल्या.
  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अँड अणुऊर्जा आयोग भारतीय संशोधन संस्था म्हणून स्थापना केली गेली.  १ 195 .7 मध्ये, प्रतिभावान शोध आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला.
भारतातील दुसरी पंचवार्षिक योजनेत एकूण रक्कम .48 अब्ज रुपये होती. ही रक्कम वीज आणि सिंचन, सामाजिक सेवा, दळणवळण आणि वाहतूक आणि संकीर्ण अशा विविध क्षेत्रांमध्ये वाटप केली गेली. दुसरी योजना वाढती किंमतींचा कालावधी होती. देशालाही परकीय चलन संकटाचा सामना करावा लागला. लोकसंख्येच्या जलद वाढीमुळे दरडोई उत्पन्नातील वाढ मंदावली.
लक्ष्य विकास दर 4.5% आणि वास्तविक विकास दर 4.27% होता.
या योजनेवर शास्त्रीय उदारमतवादी अर्थशास्त्रज्ञ बी.आर. यांनी टीका केली होती.  शेनॉय ज्यांनी हे नमूद केले की या योजनेचे "जड औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तूट देण्यावर अवलंबून असणे ही अडचणीची एक कृती होती".  शेनॉय यांनी असा युक्तिवाद केला की अर्थव्यवस्थेचे राज्य नियंत्रणामुळे तरुण लोकशाही खराब होईल. १ 195 77 मध्ये भारताला बाह्य पेमेंटच्या संकटाचा सामना करावा लागला, ज्याला शेनॉयच्या युक्तिवादाची पुष्टी म्हणून पाहिले जाते.

तिसरी योजना (१९६१ ते १९६६)
तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत गहू उत्पादनात शेती व सुधारणेवर भर देण्यात आला, परंतु १९६२ च्या छोट्या चीन युद्धाने अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणा उघडकीस आणून संरक्षण उद्योग व भारतीय सैन्याकडे लक्ष केंद्रित केले. १९६५ ते १९६६ मध्ये पाकिस्तानने भारताशी युद्ध केले. १९६५ मध्ये भीषण दुष्काळही पडला होता. युद्धामुळे महागाई झाली आणि प्राधान्यक्रम किंमती स्थिरतेकडे वळले गेले. धरणाचे बांधकाम चालूच होते. बरीच सिमेंट आणि खताची रोपेही बांधली गेली. पंजाबमध्ये मुबलक गहू उत्पादन सुरू झाले. ग्रामीण भागात अनेक प्राथमिक शाळा सुरू झाल्या. तळागाळातील लोकशाही आणण्याच्या प्रयत्नात पंचायत निवडणुका सुरू झाल्या आणि राज्यांना अधिक विकासाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. राज्य विद्युत मंडळे व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन केली गेली. माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी राज्यांना जबाबदार धरले गेले. राज्य रस्ते वाहतूक महामंडळे तयार झाली आणि स्थानिक रस्ते इमारत ही राज्य जबाबदारी बनली. लक्ष्य विकास दर ५.६% होता, परंतु वास्तविक विकास दर २.४% होता.

सुट्टीची योजना (१९६६ ते १९६९)
तिसऱ्या योजनेच्या अपयशी ठरल्यामुळे सरकारला "योजना सुट्टी" जाहीर करण्यास भाग पाडले गेले (१९६६–६७, १९६७-६८ आणि १९६८-६९ पर्यंत). या दरम्यानच्या काळात तीन वार्षिक योजना आखल्या गेल्या. १९६६-६७ दरम्यान पुन्हा दुष्काळाची समस्या निर्माण झाली. शेती, त्यासंबंधित उपक्रम आणि औद्योगिक क्षेत्राला समान प्राधान्य दिले गेले. देशाच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी भारत सरकारने "रुपयाचे अवमूल्यन" जाहीर केले. योजनेच्या सुट्टीची मुख्य कारणे युद्ध, संसाधनांचा अभाव आणि महागाई वाढ.




चौथी योजना (१९६९ ते १९७४)
यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी सरकारने १४ मोठ्या भारतीय बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि भारतातील हरित क्रांती प्रगत शेती केली. याव्यतिरिक्त, १९७१चा भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेश मुक्ति संग्राम औद्योगिक विकासासाठी राखीव निधी घेतल्यामुळे पूर्व पाकिस्तानमधील (आता बांगलादेश) परिस्थिती बिकट बनली होती. १८ मे,१९७४ रोजी राजस्थानने तिसरा युद्धाची भूमिगत अणुचाचणी (पोखरण-१) देखील केली, अमेरिकेने बंगालच्या उपसागरामध्ये सेव्हन फ्लीटच्या तैनात केल्याच्या उत्तरात. पश्चिम पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून व युद्धाचा विस्तार करण्यासाठी भारताला इशारा देण्यासाठी हे फ्लीट तैनात केले होते. लक्ष्य विकास दर ५.६% होता, परंतु वास्तविक विकास दर ३.३% होता.





पाचवी योजना (१९७४ ते १९७८)
पाचव्या पंचवार्षिक योजनेत रोजगार, दारिद्र्य निर्मूलन (गरीबी हटाओ) आणि न्याय यावर जोर देण्यात आला. या योजनेत कृषी उत्पादन आणि संरक्षणातील आत्मनिर्भरतेवरही लक्ष केंद्रित केले गेले. १९७८ मध्ये नवनिर्वाचित मोरारजी देसाई सरकारने योजना नाकारली. १९७५ मध्ये विद्युत पुरवठा कायद्यात सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे केंद्र सरकार वीज निर्मिती व प्रसारात प्रवेश करू शकली.[उद्धरण आवश्यक] वाढती रहदारी सामावून घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा सुरू केली गेली आणि अनेक रस्ते रुंदीकरण करण्यात आले. पर्यटनाचा विस्तारही झाला. वीस कलमी कार्यक्रम १९७५ मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर १९७४ ते १९७९ पर्यंत हा कार्यक्रम सुरू झाला. मिनिममम नीड्स प्रोग्राम (एमएनपी) पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षात (१९७४-७८) सादर केला गेला. काही मूलभूत किमान गरजा पुरविणे आणि त्याद्वारे लोकांचे जीवनमान सुधारणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. डीपी.धर यांनी तयार केले आणि लाँच केले. लक्ष्य विकास दर ४.४% आणि वास्तविक विकास दर ८.८% होता.

सरकती योजना (१९७८–१९८०)
जनता पक्षाच्या सरकारने पाचव्या पंचवार्षिक योजना नाकारली आणि नवीन सहावी पंचवार्षिक योजना (१९७८-१९८०) आणली. १९८० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने पुन्हा ही योजना नाकारली आणि नवीन सहावा योजना तयार करण्यात आला. रोलिंग प्लॅनमध्ये प्रस्तावित केलेल्या तीन प्रकारच्या योजनांचा समावेश होता. पहिली योजना सध्याच्या वर्षासाठी होती ज्यात वार्षिक अर्थसंकल्प होते आणि दुसरी योजना निश्चित संख्येच्या योजनांसाठी होती, ती कदाचित ३ ४ किंवा ५ वर्षे असू शकेल. दुसरी योजना भारतीय अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार बदलत राहिली. तिसरी योजना म्हणजे दीर्घ मुदतीसाठी म्हणजेच १०,१५ किंवा २० वर्षांसाठी दृष्टीकोन ठेवण्याची योजना. म्हणून रोलिंग योजनांमध्ये योजना सुरू आणि संपुष्टात येण्यासाठी तारखांचे कोणतेही निर्धारण झाले नाही. रोलिंग योजनांचा मुख्य फायदा असा होता की ते लवचिक होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील बदलत्या परिस्थितीनुसार लक्ष्ये, व्यायामाचे ऑब्जेक्ट, अंदाज आणि वाटप निश्चित करून निश्चित पंचवार्षिक योजनांच्या कठोरपणावर मात करण्यास सक्षम होते. या योजनेचा मुख्य गैरफायदा असा होता की दरवर्षी लक्ष्यांमध्ये सुधारणा केली गेली तर पाच वर्षांच्या कालावधीत निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करणे कठीण झाले आणि ती एक जटिल योजना ठरली. तसेच वारंवार केलेल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य नसते.



सहावी योजना (१९८०-१९८५)
सहाव्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक उदारीकरणाची सुरुवात झाली. किंमत नियंत्रणे दूर केली आणि रेशन दुकाने बंद केली गेली. यामुळे अन्नाचे दर वाढले आणि जगण्याची किंमतही वाढली. नेहरूवादी समाजवादाचा हा शेवट होता. शिवारमण समितीच्या शिफारशीनुसार १२ जुलै १९८२ रोजी ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक स्थापन करण्यात आले. जास्त लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजनाचा विस्तारही करण्यात आला. चीनच्या कठोर आणि बंधनकारक एक मुलाच्या धोरणाच्या विरुद्ध भारतीय धोरण बलाच्या [उद्धरणाची आवश्यकता] धमकीवर अवलंबून नव्हते. भारतातील अधिक समृद्ध भागात कमी समृद्ध भागापेक्षा कुटुंब नियोजन वेगाने वेगाने स्वीकारले गेले, ज्यांचा जन्म दर जास्त आहे. या योजनेपासून योजना आयोगाच्या योजनांनुसार सैनिकी पंचवार्षिक योजना विचित्र बनली. सहाव्या पंचवार्षिक योजना ही भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी यश होती. लक्ष्य विकास दर ५.२% होता आणि वास्तविक विकास दर ५.७% होता. एकमेव पंचवार्षिक योजना जी दोनदा केली गेली. [स्पष्टीकरण आवश्यक]





सातवी योजना (१९८५–१९९०)
सातव्या पंचवार्षिक योजनेचे नेतृत्व काँग्रेस पक्षाने राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदी केले. तंत्रज्ञानाची श्रेणीसुधारणा करून उद्योगांची उत्पादकता पातळी सुधारण्यावर या योजनेत भर देण्यात आला. सातव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्टे "सामाजिक न्याय"च्या माध्यमातून वाढणारी आर्थिक उत्पादकता, अन्नधान्याचे उत्पादन आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात वाढ करणे हे होते. सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या परिणामी, सातव्या पंचवार्षिक योजनेस आवश्यकतेनुसार आधार देण्यासाठी शेतीत निरंतर वाढ, महागाई दरावरील नियंत्रणे आणि पेमेंट्सचे अनुकूल शिल्लक राहिले. पुढील आर्थिक वाढ. सातव्या योजनेत मोठ्या प्रमाणावर समाजवाद आणि ऊर्जा निर्मितीकडे लक्ष दिले गेले होते. सातव्या पंचवार्षिक योजनेतील जोरदार क्षेत्रे अशी होती: सामाजिक न्याय, दुर्बल लोकांवर होणारे अत्याचार दूर करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेती विकास, दारिद्र्यविरोधी कार्यक्रम,अन्न,वस्त्र आणि निवारा यांचा पूर्ण पुरवठा, लहान-मोठ्या उत्पादकतेत वाढ मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि भारत स्वतंत्र अर्थव्यवस्था बनवित आहेत. स्थिर वाढीसाठी प्रयत्नशील असलेल्या १५ वर्षांच्या कालावधीवर आधारित, सातव्या योजनेत सन २००० पर्यंत स्वावलंबी वाढीची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले होते. या योजनेत कामगार दलात ३९ दशलक्ष लोकांची वाढ होईल आणि रोजगार वाढण्याची अपेक्षा होती. दर वर्षी ४% दराने. सातव्या पंचवार्षिक योजनेच्या भारतातील काही अपेक्षित निकाल खाली दिले आहेत: देयकेची शिल्लक (अंदाज): निर्यात -३३० अब्ज रु (यूएस $ ४.६ अब्ज डॉलर), आयात - (-) ₹ ५४० अब्ज (यूएस $ ७.६ अब्ज डॉलर), व्यापार शिल्लक - (-) २१० अब्ज (यूएस $ २.९ अब्ज) माल निर्यात (अंदाज):६०६.५३ अब्ज रु(यूएस $ ८.५ अब्ज) माल आयात (अंदाज):९५४.३७ अब्ज रु(यूएस $ १३.४ अब्ज) देय शिल्लक रकमेचे अनुमानः निर्यात - ६०७ अब्ज डॉलर (US $ ८.५ अब्ज डॉलर्स), आयात - (-) ₹ ९५४ अब्ज (यूएस $ १३.४ अब्ज डॉलर), व्यापार शिल्लक- (-) ₹ ३४७ अब्ज (यूएस $ ४.९ अब्ज) सातव्या पंचवार्षिक योजनेत भारताने स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्यांचे बहुमूल्य योगदान देऊन देशात एक स्वावलंबी अर्थव्यवस्था घडविण्याचा प्रयत्न केला. लक्ष्य विकास दर ५.०% होता आणि वास्तविक विकास दर ६.०१% होता. आणि दरडोई उत्पन्नाचा विकास दर ३.७% होता.

वार्षिक योजना (१९९०–९२)
१९९० मध्ये आठव्या योजना लागू होऊ शकल्या नाहीत कारण केंद्राच्या वेगवान बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे १९९० –९१ आणि १९९१-९२ या वर्षांना वार्षिक योजना मानले गेले. अखेरीस १९९२-९७ या कालावधीसाठी आठवी योजना तयार केली गेली.

आठवी योजना (१९९२-१९९७)
१९८९–९१ हा भारतातील आर्थिक अस्थिरतेचा काळ होता आणि म्हणूनच पंचवार्षिक योजना लागू केली गेली नव्हती. १९९० ते १९९२ च्या दरम्यान फक्त वार्षिक योजना होती. १९९१ मध्ये, भारताला परकीय चलन (विदेशी मुद्रा) साठ्यात एक संकटाचा सामना करावा लागला, तेव्हा फक्त १ अब्ज अमेरिकी डॉलरचा साठा शिल्लक होता. अशाप्रकारे, दबावाखाली येऊन देशाने समाजवादी अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचा धोका पत्करला. पी.व्ही.नरसिंहराव हे भारतीय प्रजासत्ताकाचे नववे पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख होते आणि त्यांनी भारताच्या आधुनिक इतिहासामधील सर्वात महत्त्वाच्या कारभाराचे नेतृत्व केले, एका महत्त्वपूर्ण आर्थिक परिवर्तनाची आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणारे अनेक घटनांचे निरीक्षण केले. त्यावेळी डॉ.मनमोहन सिंग (नंतर भारताचे पंतप्रधान) यांनी भारतातील मुक्त बाजार सुधारणेची सुरुवात केली ज्यामुळे जवळजवळ दिवाळखोर देशाला काठावरून आणले. ही भारतात उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण (एलपीजी)ची सुरुवात होती. उद्योगांचे आधुनिकीकरण हे आठव्या योजनेचे प्रमुख आकर्षण होते. या योजनेंतर्गत वाढती तूट आणि परकीय कर्ज सुधारण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची हळूहळू सुरुवात केली गेली. दरम्यान, १ जानेवारी १९९५ रोजी भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, दारिद्र्य कमी करणे, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा मजबूत करणे, संस्थागत इमारत, पर्यटन व्यवस्थापन, मानव संसाधन विकास, पंचायती राजांचा सहभाग,नगर पालिका, स्वयंसेवी संस्था, विकेंद्रीकरण आणि लोकांचा सहभाग. खर्चाच्या २६.६% क्षेत्रासह उर्जेला प्राधान्य दिले गेले. उद्दिष्टाचा वाढीचा दर ५.६% होता आणि वास्तविक विकास दर ६.८% होता. वर्षाकाठी सरासरी ५.६%चे लक्ष्य गाठण्यासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या २३.२% गुंतवणूकीची आवश्यकता होती. वाढीव भांडवलाचे प्रमाण ४.१ आहे. गुंतवणूकीची बचत देशांतर्गत स्त्रोतांकडून व परकीय स्त्रोतांकडून होते, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या २१.६% आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या १.६% परकीय बचतीचा दर.



नववी योजना (१९९७-२००२)
नवव्या पंचवार्षिक योजना भारतीय स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतर आली. नवव्या योजनेत अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. नवव्या योजनेत प्रामुख्याने देशातील सुप्त आणि अन्वेषित आर्थिक क्षमतांचा उपयोग आर्थिक आणि सामाजिक विकासास चालना देण्यासाठी केला गेला. दारिद्र्य संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात देशाच्या सामाजिक क्षेत्रात जोरदार पाठबळ देण्यात आले. आठव्या पंचवार्षिक योजनेच्या समाधानकारक अंमलबजावणीमुळे वेगवान विकासाच्या मार्गावर जाण्याची राज्यांची क्षमताही सुनिश्चित झाली. नवव्या पंचवार्षिक योजनेतही देशातील आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संयुक्त प्रयत्न झाले. याव्यतिरिक्त, नवव्या पंचवार्षिक योजनेत देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य लोक तसेच सरकारी यंत्रणांनी केलेल्या विकासासाठी योगदान दिले. पुरेशी संसाधनांसह निर्धारित वेळेत उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नवव्या योजनेत स्पेशल (क्शन प्लॅन (एसएपी)च्या स्वरूपात नवीन अंमलबजावणीच्या उपायांची आखणी केली गेली. एसएपींनी सामाजिक पायाभूत सुविधा, शेती, माहिती तंत्रज्ञान आणि जल धोरणाचे क्षेत्र समाविष्ट केले.

अर्थसंकल्प

नवव्या पंचवार्षिक योजनेत एकूण सार्वजनिक क्षेत्रातील योजना ८५९,२०० कोटी (यूएस $ १२० अब्ज) इतकी होती. नवव्या पंचवार्षिक योजनेतही आठव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत योजना खर्चाच्या तुलनेत ४८% आणि योजनेच्या खर्चात ३३% वाढ झाली आहे. एकूण खर्चात केंद्राचा वाटा अंदाजे ५७% होता, तर तो राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ४३% होता. नवव्या पंचवार्षिक योजनेत जलद आर्थिक वाढ आणि देशातील लोकांचे जीवनमान यांच्यातील संबंध यावर लक्ष केंद्रित केले गेले. या योजनेचे मुख्य लक्ष्य सामाजिक न्याय आणि समतेवर भर देऊन देशात वाढ वाढविणे होते. नवव्या पंचवार्षिक योजनेत देशातील गरीबांच्या विकासासाठी काम करणारी धोरणे सुधारण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने वाढीभिमुख धोरणांना एकत्रित करण्यावर महत्त्वपूर्ण महत्त्व दिले आहे. नवव्या योजनेतही समाजात अजूनही प्रचलित असलेल्या ऐतिहासिक असमानता दुरुस्त करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

उद्दीष्टे

ऐतिहासिक असमानता दूर करणे आणि देशातील आर्थिक वाढ वाढविणे हे नवव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट होते. नववी पंचवार्षिक योजना तयार करण्याचे इतर पैलू पुढीलप्रमाणे: लोकसंख्या नियंत्रण शेती व ग्रामीण विकासाला प्राधान्य देऊन रोजगार निर्मिती. दारिद्र्य कमी करणे. गरिबांना अन्न व पाण्याची योग्य उपलब्धता सुनिश्चित करणे. प्राथमिक आरोग्य सेवा सुविधा व इतर मूलभूत गरजांची उपलब्धता. देशातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय अशा सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाला सक्षम बनविणे. शेतीच्या बाबतीत स्वावलंबन विकसित करणे. स्थिर किंमतींच्या मदतीने अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये गती.

रणनीती

भारतीय अर्थव्यवस्थेत स्ट्रक्चरल परिवर्तन आणि घडामोडी. देशाच्या अर्थव्यवस्थेतील आव्हानांचा सामना करण्यासाठी नवीन पुढाकार आणि सुधारात्मक चरणांची सुरुवात. वेगवान वाढ सुनिश्चित करण्यासाठी दुर्मिळ स्रोतांचा कार्यक्षम वापर. रोजगार वाढविण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी समर्थनांचे संयोजन. स्वावलंबन साध्य करण्यासाठी निर्यातीच्या उच्च दरात वाढ करणे. वीज, दूरसंचार, रेल्वे इत्यादी सेवा प्रदान करणे. देशातील सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाला सक्षम बनविण्यासाठी विशेष योजना. विकास प्रक्रियेत पंचायती राज संस्था / संस्था आणि नगर पालिकांचा सहभाग आणि सहभाग.

कामगिरी


नवव्या पंचवार्षिक योजनेत जीडीपी विकास दर ५.४ टक्क्यांच्या तुलनेत ६.५% झाला. ४.२%च्या उद्दिष्टाच्या तुलनेत कृषी उद्योग २.१%च्या दराने वाढला. देशातील औद्योगिक वाढ ४.५% होती जी ३%च्या लक्ष्यापेक्षा जास्त होती. सेवा उद्योगाचा विकास दर ७.८% होता. सरासरी वार्षिक वाढीचा दर ६.७% पर्यंत पोहोचला. देशाच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासासाठी नवीन उपाययोजना करण्यासाठी नवव्या पंचवार्षिक योजनेत भूतकाळातील कमतरता लक्षात आल्या आहेत. तथापि, कोणत्याही देशाच्या सुनियोजित अर्थव्यवस्थेसाठी त्या देशातील सामान्य लोकांसह सरकारी यंत्रणांचा एकत्रित सहभाग असावा. भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक, खाजगी आणि सर्व स्तरातील सरकारचा एकत्रित प्रयत्न आवश्यक आहे. उद्दीष्ट वाढ ७.१% व
वास्तविक वाढ ६.८% होती.





दहावी योजना (२००२-२००७)
दहाव्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये:

दर वर्षी ८% जीडीपी वाढ मिळवा.

२००७ पर्यंत दारिद्र्य दरात ५% घट.

कमीतकमी कामगार शक्तीत भर घालण्यासाठी फायदेशीर आणि उच्च-गुणवत्तेचे रोजगार उपलब्ध करून देणे.

२००७ पर्यंत साक्षरता आणि वेतन दरामध्ये असणारी लैंगिक भेद कमीतकमी ५०% कमी केली गेली.

२०-कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला.

लक्ष्य वाढ: ८.१% - वाढ साध्यः ७.७%.

दहाव्या योजनेत प्रादेशिक असमानता खाली आणण्यासाठी क्षेत्रीय दृष्टिकोनाऐवजी क्षेत्रीय दृष्टिकोनाचे पालन करणे अपेक्षित होते.

दहाव्या पाच वर्षांसाठी, ४३,८२५ कोटी (६.१ अब्ज अमेरिकन डॉलर) खर्च.

योजनांच्या एकूण योजनेपैकी ९२१,२९१ कोटी (यूएस $ १३० अब्ज) (५७.९%) हे केंद्र सरकारचे आणि ₹ ६९१,००९ कोटी (अमेरिकन $अब्ज डॉलर्स) (४२.१%) राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी होते.

अकरावी योजना (2007–2012)

आजचे सराव प्रश्न


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ 

---------------------------------------------------

२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

---------------------------------------------------

२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- धावपटू 

___________

महत्वपूर्ण प्रश्न व उत्तरे


प्र. 1 "इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन" कोठे आहे?

उत्तर श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)


प्रश्न 2 दरवर्षी "जागतिक पर्यावरण दिन" कधी साजरा केला जातो?

उत्तर 5 जून रोजी


Q. 3 PSLV चे पूर्ण रूप काय आहे?

उत्तर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन


Q. 4 जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे?

उत्तर रेडवुड


Q.5 कोणत्या चित्रपटाला "सर्वोत्कृष्ट चित्रपट" मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला?

उत्तर परजीवी


Q.6 "पहिल्या पंचवार्षिक योजनेची" मुदत काय होती?

उत्तर 1951 ते 1956


Q.7 भारतात नोटाबंदी कधी झाली?

उत्तर 2016


Q.8 कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते?

उत्तर व्हिटॅमिन के


प्र.९ काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात १९२९ मध्ये काय घडले?

उत्तर पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली


प्र.१० “द व्हाईट टायगर” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर अरविंद अडिगा


प्र.११ “जागतिक आरोग्य संघटना” कुठे आहे?

उत्तर जिनिव्हा (स्वित्झर्लंड)


Q.12 BRAC चे जुने नाव काय आहे?

उत्तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च


प्र. 13 कोणत्या IT कंपनीने संगणकाचे उत्पादन बंद केले आहे?

उत्तर IBM


Q.14 कोणत्या घटनेमुळे वाळवंटातील वाळू पाण्यासारखी दिसते?

उत्तर मारिचिका


Q.15 खालीलपैकी कोणते स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट नाही?

उत्तर कोणार्क मंदिर, आग्रा किल्ला, हवा महाल, एलिफंटा लेणी


प्रश्न 16. कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण अनिवार्य आहे?

उत्तर 6 ते 14 वर्षे


Q. 17 डिसेंबर 2020 पर्यंत T20 क्रिकेटमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर होता?

उत्तर इंग्लंड


Q.18 “FORTRAN” चे पूर्ण रूप काय आहे?

उत्तर सूत्र भाषांतर


प्र. 19 काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथमच "राष्ट्रगीत" गायले गेले?

उत्तर कोलकाता


प्र. २० “F7 की” MS Word मध्ये वापरली जाते –

उत्तर शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुका तपासण्यासाठी



प्र.२२ "कॉफी आणि चहा" ही कोणत्या प्रकारची शेती आहे?

उत्तर नगदी पिक


Q.23 "एडीस डास" चावल्यामुळे कोणता रोग होतो?

उत्तर डेंग्यू


Q.24 कोणती संस्था भारतात "विमा" नियंत्रित करते?

उत्तर IRDA (IRDA)


Q.25 "भटियाली लोकगीत" कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

उत्तर पश्चिम बंगाल

जागतिक भूगोल विशेष

1. जगातील सर्वात  मोठा महासागर - पॅसिफिक महासागर


2. महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)


3. सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.


4. सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.


5. सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया


6. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल)


7. सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)


8. सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.


9. सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.


10. सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे


11. सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)


12. सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची


13. सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार.


14. सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)


15. सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.


16. सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.


17. सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.


18. सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.


19. सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)


20. सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)


21. सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.


22. सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.


23. सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका)


24. सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.


25. सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.


26. सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)


27. सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी


28. सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011)


29. सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011)


30. सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.



31. सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)


32. सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000)


33. सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.


34. सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क


35. सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड)


36. सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.


37. सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.


38. सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.


39. सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.


40. सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.


41. सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)


42. सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)


43. सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)


44. सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी.


45. सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.


46. सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे


47. सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी


48. सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर


49. सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी


50. सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन


51. सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक


52. सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क


53. सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन


54. सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.


55. सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा - मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)


56. सर्वात मोठी संसद - नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)


57. सर्वात मोठे लष्कर - रशियन लष्कर 50 लाख (1985)


58. सर्वात लांब भिंत - चीनची भिंत 3500 कि.मी.


59. सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) - खरगपूर (प.बंगाल) 820 मी.


60. सर्वात मोठा ग्रह -गुरु..

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

1 वंदे उत्तकल जननी या गीतास कोणत्या राज्याने राज्य गीताचा दर्जा दिला आहे

A तमिळनाडू

B तेलंगणा

C ओडिशा✅

D केरळ



2 हागिया सोफिया हे संग्रहालय सध्या चर्चेत आहेत तर ते कोणत्या देशात आहे

A अफगाणिस्तान

B कझाकिस्तान

C अजरबैजान

D तुर्कस्तान✅



3 श्रीलंकेचे नवे पंतप्रधान महिंदा राजपाक्षे यांनी कीतव्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली

A 1ल्या

B 2 ऱ्या

C 4 थ्या✅

D 3 ऱ्या



4 रोको टोको अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे

A महाराष्ट्र

B मध्यप्रदेश✅

C गुजरात

D छत्तीसगड



5राजीव गांधी किसान न्याय योजना कोणत्या राज्याने सुरू केली

A कर्नाटक

B राजस्थान

C पंजाब

D छत्तीसगड✅



6 देशात सर्वाधिक क्षय रुग्ण कोणत्या राज्यात आहेत

A उत्तरप्रदेश ✅

B झारखंड

C बिहार

D यापैकी नाही



7 संसदीय लोकशाहीचा ही कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे

A इंग्लंड

B ब्रिटन

C स्वित्झर्लंड

D A आणि B✅



8 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते 

A गोपीनाथ बरडोलाई

B सरदार पटेल

C जे बी कृपलानी✅

D पंडित नेहरू



9 भारताच्या फाळणी नंतर भारताच्या संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती झाली

A 290

B 293

C 301

D 299✅


10 राष्ट्रीय संख्यांकीय कार्यालया नुसार देशातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते

A अांध्रप्रदेश✅

B कर्नाटक

C अरुणाचल प्रदेश

D आसाम



11 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सप्ताह अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे

A पहिल्या

B तिसऱ्या

C दुसऱ्या✅

D सहाव्या



12 लव्ह ऑफ गॉड,इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोध वाक्य कोणत्या संस्थेचे होते

A प्रार्थना समाज✅

B सत्यशोधक समाज

C आर्य समाज

D परमहंस सभा



13 पद्म पुरस्कार 2020 एकूण किती व्यक्तींना देण्यात आले

A 114

B 141✅

C 132

D 143



14पद्म पुरस्कार 2019 एकूण किती व्यक्तींना देण्यात आले

A 112✅

B 111

C 113

D 110



प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत  कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?

१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️

२)४४) वी घनादुरुस्ती

३)६१ वी घनादुरुस्ती

४)२४ वी घटनादुरुस्ती 


प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?

१)८ डिसेंबर १९४६

२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️

३)१५ डिसेंबर १९४६

४) १५ ऑगस्ट १९४७


प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष

१)a.c.d

२)b.c.d

३)a.b.d

४)a.b.c🖋️🖋️



प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

१) मराठी

२)सिंधी

३)मारवाडी🖋️🖋️

४) संथाली



प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?

१)राज्यघटनेची उद्द्देशिका

२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️

३)मूलभूत कर्तव्य

 ४) नववी सूची


प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.

१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.

२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.

A)कथन (A) फक्त

B)कथन (ब) फक्त

C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️

D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत



प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?

१)मूलभूत आधीकारांशी  अनुरूप

२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️

३) परिवर्तन

४) कल्याणप्रद


प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?

१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️

२)मुदलियार आयोग

३)कोठारी आयोग

४) जॉन सार्जंट आयोग


प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?

१)मुंबई

२)पुणे🖋️🖋️

३) अमरावती

४)कोल्हापूर


प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?

१)स्वामी दयानंद

२)स्वामी विवेकानंद

३) अँनी बेझंट🖋️🖋️

४) केशव चंद्र सेन



प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?

१)१९ ते २४ नोव्हेंबर

२)१५ ते २९ डिसेंबर

३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️

४)१ ते १५ फेब्रुवार



प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?

१)GST संकलन

२) ओला उबेर भाडे निश्चिती

३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️

४)सरपंच - गोपिनियातेची शपत


प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?

१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे

२) सामाजिक सुरक्षा

३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे

४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋

सहकाराची तत्वे.



🅾️इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance - ICA) स्थापना झाली.

🅾️ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.

🅾️ सहकारी संस्थांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी वापरलेले मार्गदर्शक तत्व म्हणजे सहकारी तत्व होय.मात्र, या समितीने ठरविलेल्या तत्वांवर एकमत न झाल्याने ICA ने 1963 मध्ये सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेरतपासणी करण्यासाठी भारतातील जागतिक किर्तीचे सहकार तत्वज्ञ प्रा.डि.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त केली.तसेच या समितीच्या 1966 च्या अहवालात पुढील सहकाराची तत्वे देण्यात आली आहेत.

1. मूलभूत तत्वे -

🅾️ऐच्छिक सभासदत्वलोकशाही संघटनगुंतविलेल्या पुंजीवर व्याजधारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटपसभासद शिक्षणसहकारी संस्थातील सहकार्य

2. सामान्य तत्वे -

🅾️रोखीने व्यवहारराजकीय व धार्मिक अलिप्तता - हे तत्व मात्र अव्यवहार्य वाटल्याने वगळण्यात आले.काटकसरस्वावलंबन व परस्पर मदबसेवा भाव

🧩सहकारी संस्थांचे प्रकार -

सहकारी संस्थांचे प्रमुख चार वर्ग पडतात.

1. कृषी पतसंस्था (Agricultural Credit Co-Operatives) -

🅾️भारतात राज्यांमधील कृषी पतसंस्था रचना त्रिस्तरीय आहे.

🅾️गरामीण स्तरावरील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था.जिल्हा स्तरावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.राज्य स्तरावरील राज्य सहकारी बँक (शिखर बँक).तसेच दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यार्‍या भू-विकास बँका राज्य व जिल्हा स्तरावर कार्य करतात.

2. बिगर कृषी पतसंस्था (Non-Agricultural Credit Co-Operatives) -

🅾️नागरी सहकारी बँकापगारदार नोकरांच्या पतसंस्थाप्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था इ.

3. कृषी बिगर पतसंस्था (Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -

🅾️सहकारी साखर कारखाने, खांडसरी उद्योगसहकारी सूत गिरण्यासहकारी दूध उत्पादक संस्थासहकारी तेलप्रक्रिया संस्थाकृषी खरेदी-विक्री संघकृषी सहकारी पणन संस्थाप्राथमिक मच्छिमारी सह.संस्था. इ.

4. बिगर-कृषी-बिगर-पतसंस्था (Non-Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -

🅾️सहकारी ग्राहक भांडारे.सहकारी गृहनिर्माण संस्था.पावरलुम विणकर सह. संस्था.चर्मकार सह. संस्था.कुंभार सह. संस्था इ.


सराव प्रश्न

1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता 

B  जनरल आवारी - लाल सेना 

C  उषा मेहता - आझाद रेडिओ 

D  इंदिरा गांधी - वानर सेना 

1⃣ A  B  C बरोबर 

2⃣ A  B बरोबर 

3⃣ C  D  बरोबर 

4⃣ सर्व बरोबर


Ans    -  4




2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1⃣ मबई

2⃣ वर्धा

3⃣ पवनार

4⃣ दांडी


Ans    -  3


3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली. 

1⃣ एन. जी. रंगा 

2⃣ दीनबंधू 

3⃣ मा. गांधी 

4⃣ बाबा रामचंद्र 


Ans   -  4



4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते. 

1⃣   एन. माधव

2⃣ सवामी सहजानंद सरस्वती 

3⃣ पडित नेहरू 

4⃣ बाबा रामचंद्र


Ans -   2




5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे? 

1⃣ 5

2⃣ 6

3⃣ 7

4⃣ 8


Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)



6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. 

1⃣ लगफिश 

2⃣ ईल 

3⃣ दवमासा 

4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

 

Ans- 1


7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला  "नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1⃣ इराक

2⃣ इराण

3⃣ सौदी अरेबिया

4⃣ फरान्स


Ans -  3




8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1⃣ अमेरिका

2⃣ इग्लंड

3⃣ फरान्स

4⃣ जर्मनी


Ans -   2



9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1⃣ शती व्यवसाय 

2⃣ कक्कुटपालन 

3⃣ मत्स्यव्यवसाय 

4⃣ शळीपालन


Ans  -     3



1) 'झारखंड' राज्याची राजधानी कोणती आहे?
  Ans:-राची

2) भारतात प्रथम पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?
  Ans:-1951

3) इरई धरण कोणत्या जिल्यात आहे?
  Ans:-  चंद्रपूर

4) रौलेट ऍक्ट कोणत्या वर्षी पास झाला?
  Ans:- 1919

5) वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' ही पदवी कोणी दिली?
  Ans:-सी.रामगोपालचारी

6) भारतीय असंतोषाचे जनक कोण?
  Ans:- लोकमान्य टिळक

7)M.P.S कशाशी संबंधित आहे?
  Ans:-स्फोटक द्रव्ये

8) सेझ (SEZ) म्हणजे काय?
  Ans:-विशेष आर्थिक क्षेत्र

9) ब्लु-व्हेटरीऑल म्हणजेच.....?
  Ans:- कॉपर सल्फेट 

10) वातानुकूलित यंत्रात ....... चा प्रतिशीतक म्हणून काय वापरतात.
  Ans:- फ्रेऑन.


मोपला उठाव कुठे घडून आला ?
अ) तेलंगाना
ब) मलबार
क) मराठवाडा
ड) बंगाल
================
 उत्तर....... पर्याय (ब) 
================ अहमदाबाद गिरणी कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ?
अ) मृदुला साराभाई
ब) ना. म. जोशी
क) व्ही. व्ही. गिरी 
ड) मो. क. गांधी
================
 उत्तर....... पर्याय (ड) 
================
खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती ?
अ) वि. दा. सावरकर
ब) रासबिहारी बोस
क) लोकमान्य टिळक
ड) सुभाषचंद्र बोस
================
 उत्तर....... पर्याय (ड) 
================
चलेजाव चळवळीच्या काळात पंडित नेहरू, अब्दुल कलाम आझाद, जी. बी. पंत यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते ?
अ) गोवळकोंड्याचा किल्ला
ब) ग्वाल्हेरचा किल्ला
क) शिवनेरी किल्ला
ड) अहमदनगरचा किल्ला
================
 उत्तर....... पर्याय (ड) 
================
 अक्षवृत्तापैकी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात
ब) अक्षवृत्ते एकमेकांना समांतर आहेत
क) अक्षवृत्ते समान लांबीची असतात
ड) अक्षवृत्ते समकेंद्री आहेत
================
 उत्तर....... पर्याय (क) 
================
पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही ?
अ) उष्णकटीबंधात सूर्यकिरण कधीच लंबरूप पडत नाहीत
ब) समशीतोष्ण कटीबंधाला मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश असे म्हटले जाते 
क) शीतकटीबंधात सूर्यकिरण नेहमीच तिरपे पडतात
ड) एकही नाही 
================
 उत्तर....... पर्याय (ड) 
================
पुढीलपैकी कशाच्या आधारे पृथ्वीच्या वक्राकाराविषयी निष्कर्ष काढता येत नाही ?
अ) चंद्रग्रहण
ब) क्षितीज
क) सूर्यग्रहण
ड) यापैकी नाही
================
 उत्तर....... पर्याय (अ) 
================
 जिऑईड आकारामुळे काय घडत नाही ?
अ) गुरुत्वबलात बदल
ब) त्रिज्येत बदल
क) वजनात बदल
ड) वस्तुमानात बदल
================
 उत्तर....... पर्याय (ड) 
================
सभागृह (लोकसभा) तात्पुरते स्थगित कोण करते ?
अ) राष्ट्रपती
ब) सभापती
क) पंतप्रधान
ड) नागरिक
================
 उत्तर....... पर्याय (क) 
================
 अंतर्गत शांतता व बाह्यआक्रमण ह्या पासून राज्याचे रक्षण करणे हे कर्तव्य तर त्या संबंधातील कलम कोणते ?
अ) कलम ३५५
ब) कलम ३५६
क) कलम ३६०
ड) कलम ३६६
================
 उत्तर....... पर्याय (अ) 
================
राष्ट्रीय आणीबाणी बंद करावयाचा अधिकार (approval) कोणाला आहे ?
अ) लोकसभा
ब) राज्यसभा
क) दोन्ही
ड) एकही नाही 
================
 उत्तर....... पर्याय (ड) 
================
मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात नमूद करण्यात आले आहेत ?
अ) भाग २
ब) भाग ३
क) भाग ४
ड) भाग ६
================
 उत्तर....... पर्याय (क) 
================
स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण होते ?
अ) रॉय बुचर
ब) सॅम माणकेशो
क) जनरल थोरात
ड) के. एम. करिअप्पा
================
 उत्तर....... पर्याय (ड) 
================
डिसेंबर २०१५ मध्ये INS गोदावरीला निवृत्ती देण्यात आली. ही कोणत्या प्रकारची नौका होती ?
अ) पाणबुडी विरोधी नौका
ब) युद्धनौका
क) क्षेपणास्त्र वाहू नौका
ड) गस्तीनौका
================
 उत्तर....... पर्याय (ब) 
================
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तीन राज्यांना जोडणा-या केबल पुलाचे नाव काय ?
अ) नेहरू सेतू
ब) राम सेतू
क) इंदिरा गांधी सेतू
ड) अटल सेतू
================
 उत्तर....... पर्याय (ड) 

राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच


1) कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते ?

   अ) कलम 3 नुसार संसद एक राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.

   ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.

   क) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वशिफारशीनेच संसदेत सादर करता येते.

   ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधीमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.

        वरीलपैकी कोणता / ते पर्याय चूकीचा / चे आहे / आहेत ?

   1) अ   

   2) ब   

   3) क    

  4) ड


उत्तर :- 4


2) भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भुत नाहीत ?

   अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते.

   ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

   क) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणून रुपांतरीत करता येईल.

   ड) संबंधीत राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते.


1) क, ड  

2) ब, क, ड    

3) अ, ड    

4) ब, ड


उत्तर :- 2


3) ‘नागपूर करार’ बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

   1) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.

   2) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे.

   3) सरकारी नोक-यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.

   4) मराठवाडयातील काँग्रेस नेत्यांचा ‘नागपूर करारास’ विरोध होता.


उत्तर :- 4


4) राज्यांची पुनर्रचना किंवा संघ – राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे  ?

अ) जे.व्हि.पी. समिती      

ब) दार आयोग    

क) राज गोपालाचारी समिती   

ड) सरकारिया आयोग


1) फक्त अ, ब, क   

2) फक्त अ, ब, ड    

3) फक्त अ, क, ड    

4) फक्त ब, क, ड


उत्तर :- 2


5) व्दैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.

 1) 1 मे 1960     

 2) 1 नोव्हेंबर 1956   

 3) 1 मे 1966   

 4) 1 जून 1975 


उत्तर :- 2



2006) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

1) 28 व 7 

2) 26 व 9    

3) 27 व 8 

4) 29 व 6


उत्तर :- 1


7) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

1) न्या. एस.के. दार 

2) एस.के. पाटील    

3) ब्रिजलाल बियाणी 

 4) काकासाहेब गाडगीळ


उत्तर :- 1


8) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय


उत्तर :- 2


9) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.

   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.


उत्तर :- 4




१) राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?

 1) 1951

 2) 1958     

 3) 1977     

 4) 1985

उत्तर :- 2


२) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद ............................ रोजी अस्तित्वात आली असून पुणे येथे मुख्यालय आहे.

   1) 1974 

   2) 1984 

     3) 1994  

    4) 1986


उत्तर :- 2


३) आधुनिक काळात प्रमंडळ शेती पध्दती कोणत्या देशात दिसून येते ?

1) रशिया  

2) चीन      

3) अमेरिका

4) इस्त्रायल

उत्तर :- 3


४) भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते.

 अ) फलोत्पादन   

 ब) शेती वित्त   

 क) शेती बाजारपेठा 

 ड) पशु विज्ञान

   वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?


1) अ व ब  

2) ब व क    

3) क व ड   

4) अ व ड


उत्तर :- 4


५) योग्य पर्याय निवडा :

     भारतातील पीक पध्दतीवर परिणाम करणारे घटक :

 अ) पिकांची फेररचना 

 ब) किंमती व उत्पन्न महत्तम करणे    

क) शेतीचा आकार

 ड) जोखीम स्वीकारणारा विमा

  इ) आदानाची उपलब्धता   

 फ) भूधारणा पध्दती


   1) अ, ब व क 

   2) ड व इ    

  3) वरील सर्व चूक  

  4) वरील सर्व बरोबर


उत्तर :- 4


६) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) 1985 मध्ये भारत सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली.

   ब) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरू केली.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

   1) फक्त ब

    2) अ व ब  

  3) फक्त अ  

  4) यापैकी नाही


उत्तर :- 3


७) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007 – 2008 मध्ये सुरू करण्यात आली.

   ब) किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे.

   क) राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.

  वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?


1) फक्त अ  

2) फक्त क    

3) अ व ब   

4) सर्व बरोबर


उत्तर :- 3


८) केंद्रशासन पुरस्कृत ‘गुणवत्ताधारक व शुध्द दूध उत्पादनासाठी सशक्त पायाभूत सुविधा योजना” ऑक्टोबर 2003 मध्ये कार्यान्वीत  झाली. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे / आहेत ?

   अ) देशातील जिल्हा पातळीवरील आजारी दुग्ध सहकारी संघांचे पुनरुज्जीवन करणे.

   ब) देशातील ग्रामपातळीवरील कच्चा दुग्ध उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे.


1) केवळ अ  

2) केवळ ब    

3) दोन्ही     

4) एकही नाही


उत्तर :- 2


९) भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?

  1)पीत क्रांती

  2) श्वेत क्रांती  

  3) हरित क्रांती  

  4) नील क्रांती


उत्तर :- 3


१०) सिंचनाला खालील  योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले ?

1) प्रथम पंचवार्षिक योजना  

2) व्दितीय पंचवार्षिक योजना

3) तृतीय पंचवार्षिक योजना   

4) वरील सर्व पर्याय


उत्तर :- 1



१) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?

   अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.

   ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकतो.

   क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

 1) सर्व विधाने   

 2) कोणतेही नाही 

 3) फक्त अ  

 4) अ आणि ब


उत्तर :- 3



२) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

   1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.

   2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.

   3) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.

   4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास


उत्तर :- 4


३) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती  व्यक्ती भारतीय नागरिक असते.

   ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या  आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

   क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय    नागरिकत्व देखील संपुष्टात येते.


   1) अ   

   2) ब   

   3) क   

   4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 4


४) भारतीय नागरिकांच्या ............ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

   1) समतेचा   

   2) स्वातंत्र्याचा 

   3) धर्माचा   

   4) चौथ्या


उत्तर :- 1


५) 44 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता  काढून टाकण्यात आला ?

   1) समानतेचा अधिकार   

   2) संपत्तीचा अधिकार

   3) स्वातंत्र्याचा अधिकार   

   4) शैक्षणीक अधिकार


उत्तर :- 2


६) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32 

   2) अनुच्छेद 25 

   3) अनुच्छेद 14 

   4) अनुच्छेद 30


उत्तर :- 1


७) खालीलपैकी कोणते विधान चूक   आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.


उत्तर :- 4


८) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

   2) मालमत्तेविषयक हक्क

   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क

   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क


उत्तर :- २


९) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये

   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार

   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट

   4) मूलभूत अधिकार


उत्तर :- 4


1०) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

1) विधानसभा   

2) विधान परिषद  

3) उच्च न्यायालय    

4) जिल्हा परिषद


उत्तर :- 3


१) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य  

2) मुद्रण स्वातंत्र्य

3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य  

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2


२०३२) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व   

   ब) देशाची एकता    

   क) प्रांताची सुरक्षितता 

   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी


  1) अ, क   

  2) ब, ड 

  3) अ, ब    

  4) ड

उत्तर :- 3


२०३३) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क      

   2) स्वातंत्र्याचा हक्क  

   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क    

   4) मालमत्तेचा हक्क

 

उत्तर :- 4


४) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा.  

    1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)     2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)

   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)    4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ


उत्तर :- 3


५) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या  अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.


         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ   

  2) केवळ ब आणि क   

  3) केवळ अ आणि क   

  4) केवळ अ, ब आणि क


उत्तर :- 4 


२१४१) नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ न्युट्रीशन या संस्थेच्या शिफारशी नुसार भारतामधील दरडोई प्रति वर्ष अंडी आणि पोल्ट्री मांसाचा उपभोग किती असला पाहिजे  ?

1) 180 अंडी आणि 11 किलो पोल्ट्री मांस  

2) 90 अंडी आणि 10 किलो पोल्ट्री मांस

3) 365 अंडी आणि 12 किलो पोल्ट्री मांस    

4) 180 अंडी आणि 12 किलो  मांस


उत्तर :- 1


२) मध्यान्ह भोजन कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक स्तरावर शिजवलेल्या अन्नाव्दारे किती प्रमाणात उष्मांक व प्रथिने पुरविण्यात येतात ?

   1) 350 कॅलरी व 12 ग्रॅम प्रथिन  

   2) 450 कॅलरी व 12 ग्रॅम प्रथिन

   3) 700 कॅलरी व 20 ग्रॅम प्रथिन   

   4) 450 कॅलरी व 20 ग्रॅम प्रथिन


उत्तर :- 2


३) HDI आणि GDI मुल्यांच्या बाबतीत, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे  ?

   1) HDI आणि GDI च्या मूल्यांमध्ये जेवढा जास्त फरक असेल तेवढी जास्त लैंगिक विषमता असणार

   2) HDI आणि GDI च्या मूल्यांमधील फरक आणि लैंगिक विषमता असणार

   3) HDI आणि GDI च्या मूल्यांची तुलना होऊ शकत नाही.

   4) वरीलपैकी कोणतेही नाही


उत्तर :- 1


४) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू.एन.ओ) “सहस्त्रकातील विकासाचे उद्दिष्ट” या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भूकेचा प्रभाव निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

   1) वर्ष 2050   

   2) वर्ष 2030  

   3) वर्ष 2020   

   4) वर्ष 2015

 

उत्तर :- 4


५) UNDP च्या 2013 च्या अहवालात प्रसिध्द झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार पुढील देशांची उतरत्या क्रमाने मांडणी करा.

   अ) दक्षिण कोरिया

   ब) जपान   

   क) अमेरिका  

   ड) नॉर्वे


1) अ, ब, क, ड   

2) क, ड, ब, अ    

3) ब, अ, क, ड    

4) ड, क, ब, अ

 

उत्तर :- 4 


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 १).मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड ✅

२.जम्मू काश्मीर

३.सिक्किम 

४.उत्तर प्रदेश


२).भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट 

२.त्रिभुजप्रदेश 

३.द्वीपकल्प✅

४.मैदानी प्रदेश


३). केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश 

२. हिमाचल प्रदेश 

३. उत्तराखंड ✅

४. जम्मू-काश्मीर


४). राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. २ वर्ष

२. ४ वर्ष

३. ५ वर्ष

४. ६ वर्ष✅


५). भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे 

२. हैदराबाद 

३. चेन्नई

४. मुंबई✅


६) .मार्च २०१९ मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग

२.  रघुराम राजन✅

३.  विमल जलान 

४.  उर्जित पटेल


७) .चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

 १. जानेवारी - २००७

२. ऑक्टोबर- २००८✅

 ३. सप्टेंबर-  २०११

४. ऑक्टोबर -२०१२


८) .ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?


१. अरबी समुद्र ✅

२. बंगालचा उपसागर

 ३. पॅसिफिक महासागर

४.  हिंदी महासागर


९) .लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर २०१९ पुरस्कार कोणी जिंकला? 

१. नोवाक जोकोविक✅

२.  रॉजर फेडरर 

३. राफेल नदाल

 ४.टायगर वूड्स


१०) .मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२

२. भाग -३

३. भाग -४

४. भाग -४अ✅


११) .'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती✅

 २. स्वामी विवेकानंद 

३. राजाराम मोहन राय  

४. स्वामी परमहंस


१२). आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

१. क्षय

२.  डायरिया 

३. ॲनिमिया✅

४. बेरीबेरी


१३) .बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो 

२. लॉर्ड कर्झन✅

३. लॉर्ड रिपन 

४. लॉर्ड डलहौसी


१४) .मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले

२. सावित्रीबाई फुले

३. लोकमान्य टिळक 

४.वि.रा. शिंदे✅


भारतीय राज्यघटना

पार्श्वभूमी:


दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता.

या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.


घटना परिषदेची रचना :


१) घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते.

2) निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.

3) भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.

4) निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे २०८ सदस्य होते. मुस्लीम लीगचे ७३ सदस्य होते. तर इतर छोट्या पक्षांना एकूण १५ जागा मिळाल्या होत्या.


घटना परिषदेचे कार्य:


I. ९ डिसेंबर १९४६ मध्ये या परिषदेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरवात झाली.

II. घटना परिषदेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली.

III. ११ डिसेंबर १९४६ मध्ये राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

IV. मात्र मुस्लीम लीगकडून घटना परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता.

V. त्यामुळे २११ सदस्यांच्या घटना निर्मितीच्या कार्याला सुरवात झाली.


घटनेचा उद्देश ठराव:


कोणतेही कार्य करत असताना आपल्या समोर उद्दिष्ट असावे लागते. उदा. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या समोर अधिकारी बनण्याचे उद्दिष्ट असते. त्याप्रमाणे भारत हा स्वातंत्र्यानंतर लोकशाही देश बनणार होता. त्यामुळे भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटना परिषदेसमोर काही उद्दिष्ट असणे आवश्यक होते. त्यामुळे १३ डिसेंबर १९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा ठराव मांडला.

1) प्रशासनविषयक : ही घटना परिषद असे जाहीर करते कि, भारत देश स्वतंत्र, सार्वभौम, गणराज्य आहे व या देशाच्या प्रशासनासाठी आम्ही ही राज्यघटना निर्माण करू.

2) संघविषयक: सध्या भारतामध्ये समाविष्ट असणारा भुप्रदेश, राज्याचा भूप्रदेश, ब्रिटीश भारताबाहेरील भारताचा इतर भाग ज्यांना सार्वभौम भारताचा घटक बनण्याची इच्छा आहे, या सर्वांचा एक संघ असेल.

3) न्याय स्वातंत्र्य, समता यांची हमी व संरक्षण: न्याय- सामाजिक, राजकीय, आर्थिक यांच्या बाबतीत समता- दर्जा, संधी आणि कायद्यासमोर यांच्या बाबतीत स्वातंत्र्य- विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना, व्यवसाय आणि संघटना या बाबतीत.

a) अल्पसंख्यांक व मागासांना संरक्षण: अल्पसंख्यांक, मागास आणि आदिवासी, वंचित व मागास वर्ग यांना पुरेसे संरक्षण

b) राज्यघटनेचा स्त्रोत- भारतीय लोक: सार्वभौम स्वतंत्र भारत, तिचे घटनात्मक भाग आणि शासनाची सत्ता आणि अधिसत्ता याचा स्त्रोत भारतीय लोक असतील.

c) सार्वभौम हक्क: गणराज्याची अखंडता व सभ्य राष्ट्राच्या न्याय व कायद्याप्रमाणे तिचा जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्र यावरचे सार्वभौम हक्क अबाधित राखला जाईल.

d) जगात मनाचे स्थान: ही प्राचीन भूमी, जगात तिचे न्याय हक्क आणि सन्मान प्राप्तल करेल. त्याचबरोबर मानवी समाजाचे कल्याण व जागतिक शांततेसाठी पूर्णपणे योगदान करेल.

e) स्वायतता : भारतीय भूभागाला राज्यघटनेप्रमाणे स्वायत्त एककाचा दर्जा दिला जाईल.





घटना परिषदेची इतर महत्वाची कामे


I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७

II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९

III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०


घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे


या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.


घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष


अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष

१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू

२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू

३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल

५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू

६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद

७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या


मसुदा समिती


आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)

२) एन. गोपालस्वामी अय्यंगार

३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर

४) के.एम.मुन्शी

५) सय्यद मोहमद शादुल्ला

६) एन. माधव राव

७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)

मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.

तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.

- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.


मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?


पहिले वाचन


४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.


दुसरे वाचन


दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.


तिसरे वाचन


तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.


राज्य घटना प्रत्यक्ष लागू


- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-



राज्य घटनेची वैशिष्ट्ये :


a)विस्तृत लिखित राज्यघटना:


जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.

मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.


b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:


- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.

- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.

- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.

- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.


c) मुलभूत हक्क:


- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.

- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.

- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.


d) लवचिक व ताठर राज्यघटना :


- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.

- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.

- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.

- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.


e) मुलभूत कर्तव्य :


- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.

- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.

- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.

- ही केवळ आदर्शे आहेत.


f) निधर्मी राष्ट्र:


- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.

- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.

- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


g) मार्गदर्शक तत्व:


- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.

- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.

- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.


h) एकेरी नागरिकत्व :


- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.

- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.


i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :


- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)


j)मतदानाचा अधिकार :


- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.

- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.


k)आणीबाणीची तरतूद :


- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.

- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.


l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:


- केंद्र, राज्य, पंचायत राज

- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.

- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.

- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.


राज्यघटनेविषयीचे काही दोष:


1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.

2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”

3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”


  

Latest post

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1.पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे उत्तर : तात...