Sunday 6 November 2022

पोलीस भरती माहिती


भारत के जिन 8 राज्यों से कर्क रेखा गुजरती है याद करने का ट्रिक

TRICK - मित्र पर गमछा झार 

1. मि => मिजोरम

2. त्र => त्रिपुरा

3. प => पश्चिम बंगाल

4. र => राजस्थान

5. ग => गुजरात

6. म => मध्य प्रदेश

7. छ => छत्तीसगढ़

8. झार => झारखंड

क्षेत्रफल की दृष्टि से सबसे बड़े देश

🔳TRICK = रुक चीन अब आ भारत

    1. रु👉        रूस

    2.क👉          कनाडा

    3.चीन👉       चीन

    4.अ👉        अमेरिका

    5.ब👉         ब्राजील

    6.आ👉      ऑस्ट्रेलिया 

   7.भारत👉    🇮🇳भारत🇮🇳

राज्य एवं उनके प्रमुख लोक नृत्य   ═══════════════════

❀ मध्य प्रदेश   ➭  पंडवानी, गणगौर नृत्य

❀ असम  ➭ बिहू

❀ उत्तरप्रदेश  ➭ नौटंकी

❀ गुजरात  ➭ गरबा

❀ कर्नाटक ➭  यक्षगान

❀ पंजाब   ➭  भांगड़ा, गिद्दा

❀ राजस्थान ➭   कालबेलिया, घुमर,
तेरहताली, भवाई नृत्य

❀ महाराष्ट्र ➭   तमाशा, लावणी

❀ उत्तराखंड ➭  कजरी, छौलिया

❀ जम्मू-कश्मीर  ➭  कूद दंडीनाच, रुऊफ

❀ हिमाचल प्रदेश ➭   छपेली,दांगी, थाली

❀ बिहार  ➭ छऊ, विदेशिया, जाट- जतिन

❀ केरल ➭ कथकली, मोहिनीअट्टम

❀ नागालैंड  ➭ लीम, छोंग

❀ पश्चिमबंगाल  ➭ जात्रा,ढाली, छाऊ

❀ गोवा ➭ मंदी, ढकनी

❀ आन्ध्रप्रदेश ➭   कुचीपुडी

❀ झारखंड  ➭ विदेशिया, छऊ

❀ उड़ीसा ➭ ओडिसी, धुमरा

❀ छत्तीसगढ़  ➭  पंथी नृत्य

_______________________

‘झीलों का शहर’ उपनाम से जानाजाने वाला शहर

– भोपाल

मध्य प्रदेश का एकमात्र हिल स्टेशन जिसे सतपुड़ा की रानी कहा जाता है

– पचमढ़ी

मध्य प्रदेश राज्य का सबसे बड़ा अभयारण्य –

नौरोदेही

मध्य प्रदेश राज्य का सबसे छोटा अभयारण्य –

राला मण्डल

मध्य प्रदेश राज्य का सबसे छोटा राष्ट्रीय उद्यान –

वन बिहार

मध्य प्रदेश का हीरा, डायस्फोर, पाइरोफिलाइट तथा तांबा, अयस्क के उत्पादन में देश में स्थान –

प्रथम

मध्य प्रदेश में वन क्षेत्र का प्रतिशत –

31%

मध्य प्रदेश राज्य में सर्वाधिक आरक्षित वन –

उज्जैन

पोलीस भरती परीक्षेत यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो


 हरित क्रांती           ➖   अन्नधान्य उत्पादनात वाढ.
拏 धवल / श्वेत क्रांती  ➖   दुग्ध उत्पादनात वाढ.
 निल / निळी क्रांती ➖   मत्स्य उत्पादनात वाढ.
戀 गुलाबी क्रांती         ➖   झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
讀 रजत / चंदेरी क्रांती ➖  अंडी उत्पादनात वाढ.
樂 पीत क्रांती             ➖   तेलबिया उत्पादनात वाढ.
 करडी क्रांती          ➖   खत उत्पादनात वाढ.
 अमृत क्रांती          ➖   नदी जोड प्रकल्प.
凜 गोल क्रांती            ➖   बटाटा उत्पादनात वाढ.
 सोनेरी क्रांती         ➖   ताग उत्पादनात वाढ.
 कृष्ण क्रांती           ➖   खनिज तेल उत्पादनात वाढ.
 लाल क्रांती            ➖  मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
 ई क्रांती                ➖  माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
復 चंदेरी तंतू क्रांती     ➖  कापूस उत्पादनात वाढ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न - उत्तरे

महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.

महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
      उपराजधानी  - नागपूर.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.

 महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

 महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे

विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.

 महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.

 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.

भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

 महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

  नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

 संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

 महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

 ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

  रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...