Saturday 20 June 2020
वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिनांक 20 जून 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोणत्या अभियानाचे उद्घाटन होणार आहे?
: “गरीब कल्याण रोजगार अभियान’’
● नीरा आणि पामगुळ निर्मितीसाठी कोणत्या संस्थेनी पुढाकार घेतला आहे?
: खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC)
● संयुक्त राज्ये अमेरिका देशाने कोणत्या आंतरराष्ट्रीय न्यायालयावर (ICC) निर्बंध लादली आहेत?
:आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (ICC)
● पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले आय.एम. विजयन कोणत्या खेळप्रकाराशी संबंधित आहेत?
: फुटबॉल
● ‘वैश्विक पवन दिन’ निमित्त कार्यक्रम कोणत्या संस्थेच्या नेतृत्वात आयोजित केला जातो?
: विंडयुरोप आणि ग्लोबल विंड एनर्जी काऊंसिल (GWEC)
● ‘ऑटिस्टिक अभिमान दिन’ कधी साजरा केला जातो?
: 18 जून
● जगातली सर्वात मोठी कोविड-19 रुग्णालय सुविधा कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे?
: दिल्ली
● नोबेल पारितोषिक विजेते काझुओ इशिगुरो हे कोणत्या कादंबरीचे लेखक आहेत?
: 'क्लारा अँड द सन'
▪️ कोणत्या संस्थेनी 'सुरक्षित दादा-दादी आणि नाना-नानी अभियान' चालवले आहे?
उत्तर : नीती आयोग
▪️ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘बिरसा हरित ग्राम योजना’ लागू केली?
उत्तर : झारखंड
▪️ 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : मिडवाइव्ज विथ विमेन: सेलिब्रेट, डेमोनस्ट्रेट, मोबिलाईज, युनाइट
▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “लॉस्ट अॅट होम” या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)
▪️ कोणत्या राज्य सरकारने 'आयुष कवच-कोविड' या नावाचे मोबाइल अॅप तयार केले?
उत्तर : उत्तरप्रदेश
▪️ कोणती कंपनी ‘आयसोलेटेड नॉट अलोन’ नावाने एक मोहीम चालवीत आहे?
उत्तर : अॅव्होन
▪️ कोणत्या सरकारने राज्यात मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : हिमाचल प्रदेश
▪️ कोणत्या व्यक्तीची आर्मी ट्रेनिंग कमांडचे नवे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : लेफ्टनंट जनरल राज शुक्ला
▪️ IBRD यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अशोक मायकेल पिंटो
▪️ 2020 साली जागतिक अस्थमा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनफ अस्थमा डेथ्स
▪️ ‘शिवाजी इन साउथ ब्लॉक: द अनरिटन हिस्टरी ऑफ प्राउड पीपल’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : गिरीश कुबेर
▪️ कोण ‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकित झालेले प्रथम भारतीय ठरले?
उत्तर : सानिया मिर्झा
▪️ ‘द रूम व्हेयर इट हॅपन्ड: ए व्हाइट हाऊस मेमोरी’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : जॉन बोल्टन
▪️ ‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेच्या अंतर्गत कोणते राज्य समाविष्ट करण्यात आले नाही?
उत्तर : छत्तीसगड
▪️ 2020 साली जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर
▪️ कोणती संस्था ‘भारतईमार्केट’ या नावाने ई-कॉमर्स बाजारपेठ तयार करणार आहे?
उत्तर : अखिल भारतीय व्यापारी महासंघ (CAIT)
▪️ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी चालविलेल्या अभियानाचे नाव काय आहे?
उत्तर : वंदे भारत मिशन
▪️ कोणत्या व्यक्तीला ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : जिनेथ बेदोया लिमा
▪️ कोणत्या राज्य सरकारने “CMAPP” अॅप तयार केले?
उत्तर : आंध्रप्रदेश
▪️ कोणत्या देशाच्या नेत्याला रशिया सरकारच्या वतीने ‘द्वितीय विश्वयुद्ध स्मारक युद्ध पदक’ देऊन गौरविण्यात आले?
उत्तर : उत्तर कोरिया
▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय
▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन
▪️ जेमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला
▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर
▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे
▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र
▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम
▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस
▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी
▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण
चालू घडामोडी
कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?
(A) फ्रान्स
(B) इस्त्रायल✅✅
(C) टर्की
(D) रशिया
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक
‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे
करण्यासाठी भारताकडून मदत
केली जात आहे?
(A) रवांडा
(B) सुदान
(C) अल्जेरिया
(D) युगांडा✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या देशाला EXIM बँकेनी 215.68 दशलक्ष डॉलर इतक्या पतमर्यादेची (LOC) घोषणा केली?
(A) रवांडा
(B) टांझानिया
(C) मोझांबिक
(D) मलावी✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या राज्यात SAUNI योजना राबविली जात आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) गुजरात✅✅
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या मंडळाने वायूच्या वितरणासाठी भारतातले पहिले व्यापार मंच तयार केले?
(A) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस
(B) नॅशनल कमोडिटी अँड
डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज
(C) इंडियन एनर्जी एक्सचेंज✅✅
(D) मल्टी कमोडिटी एक्सचेंज
Q1) कोणत्या देशात UN-SPIDER या उपक्रमाने अंतराळ आधारित आणि जियोस्पॅशीयल तंत्रज्ञानाचा वापर करून शुष्क प्रदेशातल्या संकटाशी लढा देण्याच्या विषयासंदर्भात आपल्या प्रकाराचा पहिला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला?
उत्तर :- टर्की
Q2) निर्यात करण्यावर प्रतिबंधित असलेल्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटकांच्या सुधारित यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही?
उत्तर :- जीवनसत्व ब-2
Q3) मंगळ व गुरू ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान असलेल्या ‘सायके’ नावाच्या धातूने समृद्ध असलेल्या लघुग्रहावर शोधकार्य करण्यासाठी NASA कोणत्या वर्षी एक रोबोटिक अभियान पाठविणार?
उत्तर :- वर्ष 2022
Q4) भारतात विमानामध्ये उड्डाणादरम्यान वाय-फाय सुविधा पुरविणारी कोणती पहिली हवाई सेवा कंपनी आहे?
उत्तर :- विस्तारा
Q5) पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर :- सुखना तलाव
Q6) राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर :- 15
Q7) कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर :- अजय भूषण पांडे
Q8) ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर :- झारखंड
Q9) कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर :- 3 मार्च
Q10) शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर :- K2-18b
जनरल नॉलेज
▪भारतातील सर्वात मोठा धबधबा?--------- गिरसप्पा (कर्नाटक)
▪भारतातील सर्वात मोठा जिल्हा?--------- लडाख (जम्मू--------- काश्मीर)
▪भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?--------- खरगपूर (प. बंगाल)
▪भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?--------- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)
▪भारतातील सर्वात मोठी मस्जिद?--------- जामा मशीद
▪भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?--------- प्रगती मैदान (दिल्ली)
▪भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?--------- सुवर्ण मंदिर (अमृतसर)
▪भारतातील सर्वात मोठे धरण?--------- भाक्रा (७४० फूट)
▪भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?--------- राजस्थान
▪भारतातील सर्वात मोठे वाळवंट?--------- थर (राजस्थान)
भारतातील प्रथम महिला
नोबेल विजेती – मदर तेरेसा (१९७९)
अंतराळवीरांगना – कल्पना चावला (१९९७)
आय.पी.एस. अधिकारी – किरण बेदी (१९७२)
युनायटेड नेशन्स सिविल पोलीस सल्लागार – किरण बेदी (२००३)
न्यायाधीश – जस्टीस एम. फातिमा बिवी (१९८९)
महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब पटकावणारी – सानिया मिर्झा (२००५)
महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब दोनवेळा पटकावणारी – सानिया मिर्झा (२०१५)
बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक विजेती – सायना नेहवाल (२०१२)
बॅडमिंटनमध्ये जगामध्ये क्रमवारीत अव्वल – सायना नेहवाल (२०१५)
जागतिक मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहा वेळा पदक विजेती – मेरी कॉम
ऑलिंपिक २०१२ मध्ये पात्र एकमेव महिला बॉक्सर – मेरी कॉम (२०१२)
आशियाई खेळात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेती – मेरी कॉम (२०१४)
माउंट एवरेस्ट सर करणारी महिला – बचेंद्री पाल (१९८४)
आय.ए.एस. अधिकारी – अन्ना मल्होत्रा (१९५१)
वैमानिक – हरिता कौर देओल (१९९४)
भारतीय भूदलात (आर्मीत) रुजू होणारी – प्रिया झिंगण (१९९३)
भौतिकशास्त्रज्ञ – आनंदीबाई गोपाळराव जोशी (१८८७)
कन्याकुमारी ते काश्मीर(लेह) [५४५३ किमी] प्रवास मोटारसायकलने पूर्ण करणारी – रोशनी शर्मा (२०१४)
रिक्षाचालक – शीला डावरे (१९८८)
पायांवर शस्त्रक्रिया होऊनदेखील माउंट एवरेस्ट चढणारी- अरुणिमा सिन्हा (२१०३)
मिस वर्ल्ड(जगतसुंदरी) किताब पटकावणारी – रिता फारिया पॉवेल (१९६६)
इंग्लिश खाडी पार करणारी – आरती साहा (१९५९)
पद्मश्री मिळवणारी पहिली खेळाडू – आरती साहा (१९६०)
टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी – मिथाली राज (२००४)
पंतप्रधान – इंदिरा गांधी (१९६६)
भारतरत्न मिळवणारी – इंदिरा गांधी (१९७१)
राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील (२००७)
भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर – अंजली गुप्ता (२००१)
भारतीय एयरलाईन्स मध्ये कॅप्टन – दुर्गा बॅनर्जी (१९६६)
रेल्वेमंत्री – ममता बॅनर्जी (२००२)
राज्यपाल – सरोजिनी नायडू (१९४७)
मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी (१९६३, उत्तरप्रदेश)
राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष – एनी बेझंट (१९१७)
रेमन मॅगसेसे विजेती – कमलादेवी चट्टोपाध्याय (१९६६)
मिस युनिव्हर्स(विश्वसुंदरी) – सुश्मिता सेन (१९९४)
ज्ञानपीठ पुरस्कार – आशापूर्णा देवी (१९७६)
बुकर पुरस्कार – अरुंधती रॉय (१९९७)
साहित्य अकादमी पुरस्कार – अमृता प्रीतम (१९५६, पंजाबी)
राजीव गांधी खेलरत्न – कर्नम मल्लेश्वरी (१९९५)
अशोकचक्र विजेती – नीरजा भानोत(१९८७) (‘नीरजा’ चित्रपट हिच्यावर आधारित)
परराष्ट्र मंत्री – सुषमा स्वराज (२०१४)
युनोच्या आमसभा अध्यक्ष – विजयालक्ष्मी पंडित (१९५३)
दिल्लीच्या तख्तावर बसणारी राज्यकर्ती – रझिया सुलतान (१२३६)
उच्च न्यायालय न्यायाधीश – लीला सेठ (१९९१)
वकील – कॉर्नलिया सोराबजी (१८९२)
लोकसभा अध्यक्ष (पहिली महिला ) - मीरा कुमार
कवी साहित्यिक व त्यांची टोपणनावे
:- कृष्णाजी केशव दामले - केशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
:- गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
:- त्रंबक बापूजी ठोंबरे - बालकवी
:- प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
:- राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
:- विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
:- निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
:- चिंतामण त्रंबक खानोलकर - आरती प्रभू
:- आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
:- विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी
:- विनायक जनार्दन करंदीकर - विनायक
:- दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी
:- शाहीर राम जोशी - शाहिरांचा शाहीर
:- ग. त्र.माडखोलकर - राजकीय कादंबरीकार
:- न. वा. केळकर - मुलाफुलाचे कवी
:- ना. चि. केळकर - साहित्यसम्राट
:- यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
:- ना.धो.महानोर - रानकवी
:- संत सोयराबाई - पहिली दलित संत कवयित्री
:- सावित्रीबाई फुले - आधुनिक मराठी कवितेच्या जननी
:- बा.सी. मर्ढेकर - मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
:- कृष्ण शास्त्री चिपळूणकर - मराठीचे जॉन्सन
:- वसंत ना. मंगळवेढेकर - राजा मंगळवेढेकर
:- माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
:- नारायण वामन टिळक - रेव्हरंड टिळक
:- सेतू माधवराव पगडी - कृष्णकुमार
:- दासोपंत दिगंबर देशपांडे - दासोपंत
:- हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
:- रघुनाथ चंदावरकर - रघुनाथ पंडित
:- सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
:- दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
:- माधव त्रंबक पटवर्धन - माधव जुलियन
:- शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
:- गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
:- नारायण मुरलीधर गुप्ते - बी
:- दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त
:- नारायण सूर्याजीपंत ठोसर - समर्थ रामदास स्वामी
:- मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत
:- यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
:- अनंत भवानीबावा घोलप - अनंतफंदी
:- एकनाथ सूर्यनारायण पैठणकर - एकनाथ, एकाजनार्दन
:- विनायक जनार्दन करंदीकर - एक मित्र, विनायक
:- केशव सदाशिव रिसबूड - के.स.रि.
:- गोविंद दत्तात्रय दरेकर - गोविंद
:- गुंडम अनंतनायक राऊळ - गोविंदप्रभु
:- तुकाराम बोल्होबा मोरे/अंबिले - तुकाराम/तुका
:- दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त
:- दगडू पवार - दया पवार
:- श्रीपाद नारायण मुजुमदार - नारायणसुत
:- श्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर) - पठ्ठे बापूराव
:- शाहीर प्रभाकर जनार्दम दातार - प्रभाकर
:- बहिणाबाई नथूजी चौधरी - बहिणाबाई
:- कु.बहिणा आऊदेव कुलकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक) - संत बहिणाबाई
:- ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी - बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत
:- मुरलीधर देवीदास आमटे - बाबा आमटे
:- माधव केशव काटदरे - माधव
:- माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जूलियन
:- मुक्ता विठ्ठलपंत कुलकर्णी - मुक्ताबाई/मुक्ताई
:- भालजी पेंढारकर - योगेश
:- पांडुरंग सदाशिव साने - साने गुरुजी
:- सांवता परसूबा माळी - सांवतामाळी
:- हणमंत नरहर जोशी - सुधांशु
:- विठा रामप्पा नायक - विठाबाई
:- मुकुंद गणेश मिरजकर - मुकुंदराय
:- काशीनाथ हरी मोडक - माधवानुज
समाजसुधारक व त्यांच्या पदव्या
१) जस्टीज ऑफ दि पीस
- जगन्नाथ शंकरशेठ
२) मुंबईचा अनभिषिक्त सम्राट-
—जगन्नाथ शंकरशेठ
३) मुंबईचा शिल्पकार-
—जगन्नाथ शंकरशेठ
४) घटनेचे शिल्पकार-
—डॉ. बाबासाहेब आंबेडकर
५) मराठीतील पहिले पत्रकार-
—विनोबा भावे
६) लोकहितवादी-
—गोपाळ हरी देशमुख
७) विदर्भाचे भाग्यविधाता-
—डॉ. पंजाबराव देशमुख
८) समाजक्रांतीचे जनक-
—महात्मा ज्योतीबा फुले
९) भारतीय प्रबोधनाचे जनक-
—राजा राममोहन रॉय
१०) भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक-
—राजा राममोहन रॉय
११) हिंदू नेपोलियन
—स्वामी विवेकानंद
१२) आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते -
—दादाभाई नौरोजी
१३) भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते-
—दादाभाई नौरोजी
१४) भारताचे बुकर टी वॉशिंग्टन-
—महात्मा ज्योतीबा फुले
१५) आधुनिक मनू -
—डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१६) कर्मवीर-
—भाऊराव पायगोंडा पाटील
१७) आधुनिक भगीरथ
—भाऊराव पायगोंडा पाटील
आम्लवर्षा म्हणजे काय
समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनतात आणि त्या ढगांना थंड हवा मिळाली की त्या वाफेचे परत पाण्यात रूपांतर होऊन पावसाच्या रूपात ते जमिनीवर पडतं. समुद्राचं किंवा जमिनीवरच्या नद्या, नाले, तळी वगैरेंचं पाणी प्रदूषित झालेलं अस़तं. पण वाफ होऊन तिचं परत पाणी होतं तेव्हा ते सगळे प्रदूषण नाहीसे होऊन पावसाचं पाणी शुद्ध होतं, असं आपण लहानपणीच शिकलो. पण खरंच हे पाणी शुद्ध असतं का, असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर नाही असंच द्यावं लागेल. कारण हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन या वायूंबरोबरच इतरही वायू असतात. यातल्या कार्बन डायॉक्साईडची ढगातल्या बाष्पांशी प्रक्रिया होऊन तो वायू त्या पाण्यात विरघळतो. त्यापायी कार्बोनिक आम्ल तयार होऊन पावसाच्या पाण्याबरोबर तेही जमिनीवर उतरतं. त्यामुळे तथाकथित शुद्ध पावसाचे पाणीही थोडसं आम्लधर्मीय असतंच. पण अलीकडच्या काळात खनिज इंधनाच्या वाढत्या वापरामुळे सल्फर डायॉक्साईड व नायट्रसऑक्साइड यांसारखे वायूही वातावरणात साठून राहू लागले आहेत. तेही मग पावसाच्या पाण्यात विरघळतात. त्या अभिक्रियेपोटी सल्फ्युरिक व नायट्रिक आम्लाची निर्मिती होते. ही आम्लंही पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर उतरतात. या प्रकारच्या पावसाला आम्लवर्षा असं म्हटलं जातं.
ही झाली द्रवरूप आम्लवर्षा. पण काही वेळा हे वायू वार्याबरोबर वाहिले जाऊन इमारती किंवा झाडांवर उतरतात. तिथेच चिटकून राहतात. हीही एक प्रकारची आम्लवर्षाच म्हटली पाहिजे, कारण जेव्हा पावसाचं पाणी त्यांच्यावर पडतं, तेव्हा ते वायू त्या पाण्यात विरघळतात आणि ते पाणीही जमिनीवर उतरतं, नदीनाल्यांमधून वाहू लागतं.
आम्लधर्मियता मोजण्याचं एकक सामू आहे. शुद्ध पाणी आम्लधर्मीयही नसतं आणि अल्कलीधर्मीयही नसतं. ते उदासीन असतं. त्यामुळे त्याचा साम ७ एवढा असतो. पण त्यात थोडी जरी आम्लधर्मीया आली की तो घसरतो. कार्बोनिक आम्लापोटी पाण्याचा सामू ५.५ एवढा होतो. पण अलीकडच्या काळात तो ४.५ एवढा झाल्याचं दिसून आलं आहे. त्याला अर्थात त्यातील सल्फ्युरिक आणि नायट्रिक आम्ल कारणीभूत आहेत.
पावसाच्या या आम्लधर्मियतेचा सजीव आणि निर्जीव सृष्टीवर अनिष्ट परिणाम होत असतो. दगडी इमारतीही सततच्या आम्लवर्षावामुळं झिजतात, त्यातील धातूंना गंज चढतो. सजीव सृष्टी सृष्टीवर तर त्याचे अधिकच विपरीत परिणाम होत असतात. वनस्पती आम्लधर्मीय पाण्यामुळे मरून जातात. समुद्र किंवा नदीनाल्यांमधल्या माशांचीही तीच गत होते. असं आम्लवर्षाग्रस्त अन्न खाल्ल्यामुळे प्राण्यांवरही त्याचे अनिष्ट परिणाम होत असतात.
जाणून घ्या :- महत्त्वाचे सामान्य ज्ञान
1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान
2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश
3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा
4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम
5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )
6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )
7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार
8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप
9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली
10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )
भारतातील जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन विषयक कायदे व नियम
1) जल प्रदूषण प्रतिबंध व नियमन -: 1974
2) पर्यावरण संरक्षण अर्धीनियम -: 1986
3)हवा प्रदूषण प्रतिबंध व नियम -: 1981
4) जैवविविधता अध्धीनियम -: 2002
5)भारतीय वन कायदा -: 1927
6.)वन संवर्धन अधिनियम :- 1980
7)आदिवासी जमाती आणि इत वनरहिवासी अधिनियम -: 2006
8.)वन्य जीवन संरक्षण अधिनियम - :1972
9.) सार्वजनिक दायित्व विमा अधिनियम -: 1991
10) राष्ट्रीय पर्यांवरण अपील प्राधिकरण अधिनियम -: 1997
11) राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम -: 2010
12) आयात आणि निर्यात नियंत्रण अधिनियम -: 1947
13) खनन आणि खनिज द्रव्य विकास अधिनियम -: 1957
14) सीमाशुल्क अधिनियम -: 1962
15 ) महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम -: 2000
16) पर्यावरण स्नैही उत्पादनावरून खून पट्टी कायदा -: 1991
17) जैविक कचरा नियोजन -: 1998
इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने....
1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _________ ह्या ठिकाणी झाला.
A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)
2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?
A. 1890
B. 1893 ✔
C. 1896
D. 1899
3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?
A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट
4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?
A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम
5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔
6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?
A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920
7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?
A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन
8. _____ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.
A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939
9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना
10. ________ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.
A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935
11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?
A. 6
B. 8 ✔
C. 10
D. 12
12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?
A. कलम 356
B. कलम 360 ✔
C. कलम 365
D. कलम 368
13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?
A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश ✔
D. लोकसभा सभापती
14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?
A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ ✔
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय
15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?
A. 14 दिवस ✔
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष
16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?
A. 250
B. 270
C. 350
D. 500 ✔
17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?
A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही ✔
18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?
A. कायम
B. 5 वर्षे ✔
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे
19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?
A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका ✔
C. कॅनडा
D. आयर्लंड
20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?
A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे ✔
D. 6 वर्षे
21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?
A. मायोसीन
B. फायब्रीनोजन ✔
C. केसीन
D. व्हिटेलीन
22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?
A. 10
B. 8
C. 6
D. 4 ✔
23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?
A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ ✔
24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?
A. WTO ✔
B. IMF
C. IBRD
D. ADB
25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?
A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर ✔
D. स्ट्रॅटोस्फियर
26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?
A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी ✔
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर
27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _________ येथे झाला.
A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा ✔
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा
28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?
A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP ✔
29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी ✔
D. सातारा
30. ___________ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.
A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी ✔
31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?
A. सन 1500
B. सन 1510 ✔
C. सन 1520
D. सन 1530
32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600 ✔
D. सन 1650
33. प्लासीची लढाई __________ रोजी झाली.
A. 23 जानेवारी 1757
B. 23 जून 1757 ✔
Latest post
पठाराची स्थानिक नावे
1) गाविलगडचे पठार – अमरावती 2) बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...
-
6th History+Polity :- Click Here 7th History+Polity :- Click Here 8th History+Polity :- Click Here 9th History+Polity :- Click Here 10th H...
-
6th Science :- Click Here 7th Science :- Click Here 8th Science :- Click Here 9th Science :- Click Here 10th Science 1 :- Click Here 1...
-
5th भूगोल :- Click Here 6th भूगोल :- Click Here 7th भूगोल :- Click Here 8th भूगोल :- Click Here 9th भूगोल :- Click Here 10th भूगोल :- ...