26 May 2025

हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)

 ◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती  1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.

◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.

◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली

Important Questions

🔹महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

A. 200.60 लाख हेक्टर

B. 207.60 लाख हेक्टर

C. 307.70 लाख हेक्टर✔️✔️

D. 318.60 लाख हेक्टर


🔹कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले. 

A. 513 ✔️✔️

B. 213

C. 102

D. 302


🔹 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

A. तेरणा

B. प्रवरा

C. मांजरा

D. भातसा ✔️✔️


🔹___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

A. कांडला ✔️✔️

B. कोची

C. मांडवी

D. वरीलपैकी नाही


🔹जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे. 

A. अजंठा लेणी ✔️✔️

B. कार्ले लेणी

C. पितळखोरा लेणी

D. बेडसा लेणी


🔹खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?

A. आंध्र प्रदेश ✔️✔️

B. महाराष्ट्

C. मध्य प्रदेश

D. गुजरात


🔹गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A. अकोला

B. बुलढाणा

C. धुळे ✔️✔️

D. ठाणे


🔹2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

A. नाशिक

B. औरंगाबाद

C. पुणे ✔️✔️

D. सोलापूर


🔹महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

A. सह्याद्रि पर्वत ✔️✔️

B. सातपुडा पर्वत

C. निलगिरी पर्वत

D. अरवली पर्वत


🔹महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.

A. सायरस

B. ध्रुव

C. पूर्णिमा

D. अप्सरा✔️✔️



*1.भारतीय सिविल सेवा का संस्थापक माना जाता है-*

A-सर जॉन शोर

B-लार्ड कार्नवालिस✔️

C-लार्ड डलहौजी

D-लार्ड हेनरी


*2.सती प्रथा को समाप्त करने हेतु कानून बनाया था-*

A-राजा राम मोहन राय

B-लार्ड डलहौजी

C-लार्ड कैनिग

D-लार्ड विलियम बैंटिग✔️


*3.'वेदों की ओर लौटो' का नारा देने वाले कौन थे-*

A-स्वामी विवेकानंद

B-राजा राम मोहन राय

C-दयानंद सरस्वती✔️

D-बाल गंगाधर तिलक


*4.हंटर कमीशन ने किसके विकास पर विशेष जोर दिया था-*

A-स्त्री शिक्षा

B-प्रारंभिक शिक्षा✔️

C-उच्च शिक्षा

D-विश्विद्यालय शिक्षा


*5.भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के प्रथम मुस्लिम अध्यक्ष थे -*

A-अब्दुल कलाम आजाद 

B-एम. रहीमतुल्ला सयानी

C-हकीम अजमल खाँ

D-बदरुद्दीन तैयब जी✔️


*6. इंडियन वार ऑफ इंडिपेंडेंस पुस्तक के लेखक हैं -*

A-लाला लाजपत राय 

B-चंद्रशेखर आजाद 

C-मौलाना आजाद 

D-वी डी सावरकर✔️


*7.कोलकाता में फोर्ट विलियम कॉलेज की स्थापना की थी-*

A-लॉर्ड विलियम बैटिंग 

B-वारेन हेस्टिंग्स 

C-लॉर्ड वेलेजली✔️

D-लॉर्ड मिंटो


*8. भारत के संसदीय इतिहास में प्रथम बहिर्गमन का नेतृत्व किया किसने किया था-*

A-फिरोजशाह मेहता

B-सुरेंद्रनाथ बनर्जी 

C-मदन मोहन मालवीय✔️

D-फिरोज शाह गांधी


*9.निम्नलिखित में से किसे "ग्रांड ओल्ड मैन ऑफ इंडिया " के नाम से जाना जाता है-*

A-चितरंजन दास 

B-दादाभाई नौरोजी✔️

C-फिरोजशाह मेहता 

D-डब्ल्यू सी बनर्जी


*10. भारत में ब्रिटिश साम्राज्य के दौरान नीचे दिए गए वायसरायों की पदावधि का सही कालानुक्रम है-*

1-लार्ड कर्जन

2-लार्ड चेम्सफोर्ड

3-लार्ड मिण्टो

4-लार्ड इरविन

A-1234

B-1324✔️

C-1423

D-4321


*11. भारत का राष्ट्रीय गान सर्वप्रथम कब गाया गया-*

A-26 जनवरी1950

B-27 सितम्बर1911✔️

C-15 अगस्त1947

D-22 सितम्बर1934


*12. प्रथम अंतरिम सरकार 24 अगस्त 1946 को घोषित की गई थी निम्नलिखित में से कौन उसमें शामिल नहीं था-*

A-ए बी अलेक्जेंडर✔️

B-सी राजगोपालाचारी 

C-जवाहरलाल नेहरू 

D-शफात अहमद खान


*13.स्वतंत्र भारत के प्रथम उपप्रधानमंत्री कौन थे-*

A-लाल बहादुर शास्त्री 

B-गोविंद वल्लभ पंत 

C-वल्लभ भाई पटेल✔️

D-मोरारजी देसाई


*14. 'poverty & un-british rule in India' नामक पुस्तक के लेखक थे-*

A-बाल गंगाधर तिलक

B-जवाहर लाल नेहरू

C-दादा भाई नोंरोजी✔️

D-महात्मा गांधी


*15. भारत में 'पश्चिमी शिक्षा पद्धति का मैग्नाकार्टा' कहा जाता है-*

A-मैकाले की सिफारिशों को

B-1833 का चार्टर एक्ट

C-वुड्स डिस्पेच 1854✔️

D-हंटर कमीशन की रिपोर्ट


इतिहासातील महत्वाच्या घटना


👉 कर_घटनेचे नाव_वर्ष विशेष 👈


 1) प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज

 2) भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा

 3) वसईचा तह 1802 इंगज व पेशवे

 4) बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज

5) सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे

6) तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट

7) अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी

8) तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी

9) दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)

10) रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.

11) सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग

12) भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले

13) रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी

14) भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी

15) पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा

16) विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी

17) विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता

18) 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती

19) राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला

20) वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात

21) 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी

22) दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन

23) शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला

24) हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला

25) हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर

26) उमाजी नाईकांना फाशी 1832 

27) संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)

28) मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत

29) 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू

30) भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली

31) गोंड जमातीचा उठाव - ओडिशा

32) संथाळांचा उठाव - बिहार

33) रामोशांचा उठाव - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली

34) गडकर्‍याचा उठाव - कोल्हापूर

35) कोळी व भिल्लाचा उठाव - महाराष्ट्र

36) 1857 च्या उठावाचे नेतृत्व - बहादुरशाह

37) भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे

38) स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन

39) हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग

40) भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन

41) भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन.


ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग

1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53

2.मेकॉले समिती-1853

3.वुडचा खलिता-1854

4.हंटर समिती-1882-83

5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने  भारतीय विद्यापीठ कायदा 1904

6.सॅडलर समिती-1917-18

7.हारटोग समिती-1929

8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937

9.सार्जंट योजना-1944

10.राधाकृष्ण आयोग-1948


Trick :

 शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.

भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) :

📌 इंडियन एज्युकेशन कमिशन. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर   चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले,  त्यांना वुडचा खलिता किंवा ⇨ वुडचा अहवाल  असे संबोधले जाते. 

📌 हा अहवाल १९ जुलै १८५४ रोजी प्रसृत करण्यात आला. हा खलिता  इतका सर्वसमावेशक होता की, भारतातील शैक्षणिक धोरणावर त्याचा पुढील पन्नास वर्षे प्रभाव टिकला.

📌प्राथमिक शिक्षणाची प्रगती इ. स. १८५४ ते १८८२ या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला. वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते. या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या. प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे. तसेच इंग्लंडमधील १८७० आणि १८७६ च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

भारतीय इतिहास प्रश्नोत्तरे



👉 फॉरवर्ड ब्लाक स्थापना 
→ 1 मे 1939

👉 कांग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापना 
→ मे 1934 

👉 तृतीय गोलमेज परिषद 
→ 17 नोव्हेंबर 1932

👉 पुणे करार 
→ सप्टेंबर 1932

👉 द्वितीय गोलमेज परिषद
→ 7 सप्टेंबर 1931

👉 गांधी-इरविन करार 
→ 8 मार्च 1931

👉 प्रथम गोलमेज परिषद
→ 12 नवंबर 1930

👉 सविनय कायदेभंग 
→ 6 एप्रिल 1930

👉 मीठाचा सत्याग्रह
→12 मार्च 1930 से 5 एप्रिल 1930

👉 स्वाधीनता दिवस की घोषणा
→ 2 जनवरी 1930 

👉 लाहौर पड्यंत्र केस
→ 8 अप्रैल 1929

👉 बारदौली सत्याग्रह
→ अक्टूबर 1928

👉 नेहरू रिपोर्ट
→ अगस्त 1928 

👉 साइमन कमीशनचे भारतात आगमन
→ 3 फेब्रुवारी 1928

👉 साइमन कमीशन ची निवड 
→ 8 नोव्हेंबर 1927

👉 हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
→ ऑक्टोबर 1924 

👉 स्वराज्य पार्टी ची स्थापना
→ 1 जानेवारी 1923 

👉 चौरी-चौरा कांड
→ 5 फेब्रुवारी 1922

👉 असहयोग आंदोलन ची सुरुवात 
→ 1 अगस्त 1920 

👉 कांग्रेस चे नागपुर अधिवेशन
→ डिसेंबर 1920 

👉 हंटर कमिशन चा रिपोर्ट प्रकाशित
→ 18 मे 1920

👉 खिलाफत आंदोलन
→ 1919

👉 जालियांवाला बाग हत्याकांड
→ 13 एप्रिल 1919

👉 रौलेट एक्ट
→ 19 मार्च 1919

👉 मांटेग्यू घोषणा
→ 20 ऑगस्ट 1917

👉 लखनऊ करार 
→ डिसेंबर 1916

👉 होमरूल चळवळ 
→ 1916 

👉 कांग्रेस का बंटवारा
→ 1907

👉 मुस्लिम लीग स्थापना
→ 1906

👉 बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
→ 1905 

👉 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस स्थापना
→ 1885

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना

🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?

- चंपारण्य 


🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?

- अहमदाबाद गिरणी लढा 


🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?

- खेडा सत्याग्रह


🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?

- असहकार चळवळ


🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?

- 1906 रोजी नाताळ येथे


🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?

- यंग इंडिया 


🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?

- साबरमती


🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?

- 1924 चे बेळगाव अधिवेशन


🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?

- सविनय कायदेभंग चळवळ


असहकार चळवळ

◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.


➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.


◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.


🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.


१९५६ नंतर निर्मित युनियन आणि केंद्रशासित प्रदेश





🔺️ सिक्कीम

1.स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थिती

✅️ सिक्कीम ही १९४७ पर्यंत एक भारतीय संस्थान होती जी चोग्याल राजाने शासित केली.

✅️ १९४७ मध्ये ब्रिटिश सत्तेचा शेवट झाल्यावर सिक्कीम भारताचा संरक्षित राज्य (protectorate) बनले.


2.भारताशी संबंध वाढवण्याची इच्छा (१९७४)

✅️ १९७४ मध्ये सिक्कीमने भारतासोबत अधिक निकट संबंध स्थापण्याची इच्छा व्यक्त केली.

✅️ यानंतर भारतीय संसदेमार्फत ३५वा संविधान दुरुस्ती कायदा (१९७४) मंजूर करण्यात आला.

✅️ या दुरुस्तीने भारतीय संविधानात ‘सहकारी राज्य’ (Associate State) या नवीन प्रकारची राज्यसंस्था निर्माण केली आणि सिक्कीमला ही मान्यता देण्यात आली.

✅️ मात्र, ही व्यवस्था फार काळ टिकली नाही कारण ती सिक्कीममधील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करू शकली नाही.


3.चोग्याल राजसत्तेचा अंत व भारतात पूर्ण विलिनीकरण (१९७५)

✅️ १९७५ मध्ये जनमत चाचणी (referendum) घेण्यात आली.

✅️ या जनमत चाचणीत सिक्कीममधील जनतेने चोग्याल राजसत्तेचा अंत करण्याचा निर्णय घेतला आणि भारतात पूर्णपणे सामील होण्यास समर्थन दिले.

✅️ यानंतर, ३६वा संविधान दुरुस्ती कायदा (१९७५) करण्यात आला ज्यामुळे सिक्कीम भारताचा एक पूर्ण राज्य (२२वे राज्य) बनले.


4.घटनात्मक व प्रशासकीय परिणाम

✅️ सिक्कीमला भारतीय संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले.

✅️ भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये आवश्यक ते बदल करून सिक्कीमला इतर राज्यांसारखा दर्जा प्राप्त झाला.

✅️ सिक्कीमसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले.

✅️ राज्यपाल पदाची निर्मिती करण्यात आली आणि निवडून दिलेली विधानसभा अस्तित्वात आली.


5.सिक्कीमचे विशेष वैशिष्ट्ये

✅️ सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे.

✅️ भूतान, तिबेट (चीन), नेपाळ आणि पश्चिम बंगाल या चार भागांनी वेढलेले हे राज्य आहे.

✅️ येथे बौद्ध धर्माचा प्रभाव अधिक असून अनेक बौद्ध मठ आहेत.

✅️ कंचनजंगा हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर याच राज्यात आहे.

✅️ २०२३ मध्ये सिक्कीममध्ये आलेल्या पूरामुळे देशभरात या राज्याच्या भौगोलिक संवेदनशीलतेकडे लक्ष वेधले गेले.


6.राजकीय आणि सांस्कृतिक समावेशाचा महत्त्वाचा टप्पा

✅️ सिक्कीमचे भारतात विलिनीकरण हे फक्त भौगोलिक नव्हते, तर ते एक राजकीय, सांस्कृतिक आणि प्रशासकीय समावेशाचे उदाहरण होते.

✅️ हा बदल शांततेने आणि लोकमताच्या आधारे झाला हे भारताच्या लोकशाही प्रक्रियेचे यश मानले जाते.

Latest post

महाजनपद आणि त्यांची माहिती:

1. अंग 🟢    - स्थान: गंगेच्या दक्षिणेला, बिहार    - राजधानी: चंपा 🏰    - राजा: दशरथ 👑    - पाडाव: मगधच्या बिंबिसारने याचा पाडाव केला ⚔️ 2...