येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप.

 नमस्कार विद्यार्थी मित्रानो,

सध्या अनेक सरळसेवा परीक्षा नियोजित असून काही परीक्षा पूर्ण झाल्या आहे.या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा इंग्रजी विषय..या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मागील काही दिवसात TCS ने वनरक्षक आणि इतर विविध पदांसाठी परीक्षा घेतली .या सर्व पेपर चे विश्लेषण करून इंग्रजी विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे मी आपल्यासमोर मांडत आहे..

♦️इंग्रजी व्याकरणातील एक एक उपघटक समजून घेऊया..

1) PARTS OF SPEECH : (शब्दांच्या जाती )
          मराठीप्रमाणेच इंग्रजी मध्ये या उपघटकाचे महत्त्व अधिक आहे .यामध्ये विशेषतः Noun या घटकावर जास्त भर द्यायला हवा.. 2 ते 3 प्रश्न यावर दिसून येतात. Common noun , collective noun यावर प्रश्न विचारले गेले आहे..बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील noun टॉपिक व्यवस्थित अभ्यासायला हवा.यामध्ये  प्राण्यांचे आवाज , कळप त्यांचे पिल्ले ह्यावर प्रश्न दिसून येत आहे .त्यामुळे हे घटक व्यवस्थित अभ्यासायला हवे.

2)Active voice and passive voice
        यावर Tcs ने घेतलेल्या पेपर मध्ये 2  प्रश्न साधारणपणे दिसून येतात. हा घटक अभ्यासताना to be + v3 यावर लक्ष असायला हवे कारण elimination पद्धतीने आपण सहज उत्तरापर्यंत पोहचत असतो.

3)Tense : काळ
        मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणात काळाचे महत्व खूप जास्त आहे.यामध्ये साधारणता 2 प्रश्न दिसून येतात.या घटकातील core अभ्यासावर लक्ष द्यावे.विविध नियम तसेच अपवाद देखील व्यवस्थित करून ठेवावे .

4)Direct & Indirect Speech-
        यामध्ये TCS ने विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम केलेले आहे .त्यामुळे इथे key word वर भर देणे क्रमप्राप्त ठरते .म्हणजे शेवटी जे शब्द बदलत असतात त्यावर लक्ष असू द्यावे .उदा .now - then , before - after

5)Types of Sentence-
    या उपघटकात वाक्यरूपांतराचे प्रश्न दिसून येतात. positive वाक्य negative करणे यासारखे सोप्पे प्रश्न दिसून येत आहे.

6)Spelling Mistake
        TCS ने यावर सर्व पेपर मध्ये भर दिलेला आहे.एका वाक्यात अनेक शब्द देऊन चुकीची spelling विचारली जाते .या घटकाच्या तयारीसाठी pal & suri या पुस्तकातील spelling error चा घटक व्यवस्थित  अभ्यासायला हवा.

7)Parajumbles-
         हा अतिशय किचकट व अवघड वाटणारा विषय आहे.वाक्यांचा अर्थपूर्ण क्रम लावणे यामध्ये अपेक्षित असते .यामध्ये दिलेल्या 4 वाक्यामध्ये कोणत्याही दोन वाक्यांचा क्रम जर समजून घेतला तर elimination करून उत्तरापर्यंत पोहचता येऊ शकते. पहिलेच वाक्य कोणते आहे हे शोधायचा अट्टहास करून वेळ वाया घालवू नये.

♦️Vocabulary-
      Mpsc च्या विविध परीक्षामधील vocab TCS च्या पेपर मध्ये दिसून येत आहे.त्यासाठी अगोदरचे सर्व pyq त्यांच्या पर्यायासह व्यवस्थित अभ्यासले पाहिजे.
Synonyms  व antonyms  या घटकांवर प्रत्येकी 2 प्रश्न दिसून येतात .यासाठी pyq वरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे.
याप्रमाणेच TCS ने Idiom phrases व one word substitution यावर देखील प्रश्न विचारत आहे .तो घटक देखील व्यवस्थित अभ्यासायला हवा.

♦️ Books -
1)बाळासाहेब शिंदे सर
किंवा तुम्ही वापरात असलेल्या कोणत्याही क्लास नोट्स

2) कोणताही एक प्रश्नसंच
   
      वरील सर्व विश्लेषण बघता TCS ने घेतलेले पेपर फार सोप्पे नाही आणि फार अवघड देखील नाही .दोन्हीचा मेळ इथे दिसून येतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजून अभ्यास केल्यास निश्चित तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल हीच अपेक्षा..

तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा 💐💐💐

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा

Talathi Recruitment Exam भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.

परीक्षा टप्पे कसे?

पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट

दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

सामान्य ज्ञान

▪️जगाची प्रदक्षिणा करणारी पहिली अंध व्यक्ती - जेम्स होल्मन.


▪️जागतिक बँक - स्थापना: वर्ष 1944; 

▪️मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.


▪️इस्लामिक विकास बँक (IsDB) - स्थापना: वर्ष 1975; 

▪️ठिकाण: जेद्दाह, सौदी अरब.


▪️आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966; 

▪️मुख्यालय: मंडलयुंग, फिलिपिन्स


▪️आफ्रिकन विकास बँक ग्रुप (AfDB) - स्थापना: 10 सप्टेंबर 1964; 

▪️मुख्यालय: अबिजान, कोट डी'आईवर.


▪️नवीन विकास बँक (पूर्वीची BRICS विकास बँक) - स्थापना: वर्ष 2015; 

▪️मुख्यालय: शांघाय, चीन.


▪️राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) - स्थापना: 15 ऑक्टोबर 1984; 

▪️मुख्यालय: नवी दिल्ली.


▪️विशेष संरक्षण गट (SPG) - स्थापना: 30 मार्च 1985; 

▪️मुख्यालय: नवी दिल्ली.


▪️भारतीय स्पर्धा आयोग (CCI) - स्थापना: 14 ऑक्टोबर 2003; 

▪️मुख्यालय: नवी दिल्ली.


▪️राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ - स्थापनाः 1 जून 2016; 

▪️मुख्यालय: नवी दिल्ली.


▪️राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) – स्थापना: 18 ऑक्टोबर 2010; 

▪️प्रधान खंडपीठ: नवी दिल्ली.


▪️भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण (TRAI) - स्थापना: 20 फेब्रुवारी 1997

▪️मुख्यालय: नवी दिल्ली

चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे


➡️ महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

👉 सचिन तेंडुलकर


➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 888


➡️ भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 384


➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

👉 1272


➡️ समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा कोणता सुरू करण्यात आला आहे ?

 👉 शिर्डी ते भरवीर


➡️ जी - 20 अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्य गटाची बैठक कोठे पार पडले ?

👉 मुंबई


➡️ जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

👉 नीरज चोप्रा


➡️ कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?

👉 सिद्धरामय्या


1) 45 व्या मिसेस युनिव्हर्स सौन्दर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्ट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले?

✅ डॉ. जान्हवी राणे


2) तिलारी अंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प हा कोणत्या दोन राज्याचा जल प्रकल्प आहे?

✅ महाराष्ट्र व गोवा


3) महाराष्ट्राच्या सातारा जिल्यातील कोणत्या नगरपरिषदेला उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या गटात तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?

✅ मलकापूर


4) राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये ग्रामपंचायत गटात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?

✅ जालना


5) पाकिस्तान देशातील सत्ताधारी मुस्लिम लीग नावाज गटाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

✅ शाहबाज शरीफ


6) कोणत्या भारतीय बॅडमिंटन जोडीने इंडोनिशिया ओपन 1000 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे?

✅ चिराग सेट्टी व सात्विकसाईराज


7) गोवा व महाराष्ट्र बार कोंन्सिल च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

✅ विवेक घाटगे


8) इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?

✅ भारत


9) भारताच्या अभिषेक वर्मा याने कोलंबीया येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?

✅ सुवर्णं


10) भारतात कुठे सॅफ या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे?

✅ बंगळूरू


◆ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

➡️ दादासाहेब फाळके.


◆ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

➡️ रूडाल्फ डिझेल.


◆ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

➡️ अनंत भवानीबाबा घोलप.


◆ व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

➡️ 270 ते 280 ग्रॅम.


◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

➡️ 4 सप्टेंबर 1927.


◆ महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

➡️ पुणे.


◆ वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

➡️ जेम्स वॅट.


◆ 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

➡️ प्रल्हाद केशव अत्रे.


◆ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?

➡️ भावार्थ दीपिका.


◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

➡️ 8 जुलै 1930


1) फिनलंड या देशाच्या नविन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?

✅ पेटेरी ऑरपो


2) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात  आली आहे?

✅ स्वामीनाथन जानकीरमण


3) जर्मन शांतता पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला?

✅ सलमान रश्दी


4) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याच्या नुबैरशहा शेख ने कोणते पदक जिंकले आहे?

✅ सुवर्ण


5) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली?

✅ नेपाळ


6) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून ते २५ जून कोणत्या देशाचा दौरा करणार आहेत?

✅ अमेरिका

 

7) महीला इमर्जिंग आशिया कप 2023 कोणत्या देशाने जिंकला?

✅ भारत


8) भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी म्हणून कोणती कंपनी उदयास आली?

✅ रिलायन्स


9) क्रेडाई गार्डन पीपल्स पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

✅ अमीत शाह


10) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता?

✅ 21 जून


1) नुकतेच कोणत्या मराठी अभिनेत्रीला 2023 साठी चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे?

✅ आशा काळे


2) देशातील पहिली ओमिक्रोन प्रतिबंध लस कोणत्या कंपनीने विकसित केली?

✅ जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स


3) दिल्ली विद्युत नियमक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ उमेश कुमार


4) भारतातील पहिला motoGP रेसिंग इव्हेंट कोणत्या राज्यात आयोजीत करण्यात आला होता?

✅ उत्तर प्रदेश


5) जागतिक विमानचालन पुरस्कार 2023 कोणत्या विमानसेवा कंपनीला मिळाला?

✅ indiGO


6) योगाद्वारे देशाचा प्रचार करणारे पहिले विदेशी सरकार म्हणुन कोणत्या देशाने इतिहास रचला?

✅ ओमान


7) भारताने कोणाला G20 मध्ये शामिल होण्याचा प्रस्ताव दिला?

✅ आफ्रिकन युनियन


8) मुक्ता योजना ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे?

✅ ओडिसा


9) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 23 जून

मराठी व्याकरण प्रश्न मंजुषा

धुमकेतू ही विज्ञानकथा खालिलपैकी कोणत्या कथासंग्रहातील आहे ?

१) बारा बलुतेदार

२) गावशिव

३) यशाची देणगी ☑️

४) दौंडी


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


पुन्हा कविता, पुन्हा एकदा कविता हे कवितासंग्रह कोणत्या कवीचे आहेत ?

१) चंद्रकांत पाटील ☑️

२) बबन सराडकर

३) कुसुमाग्रज

४) चंद्रकांत वाघमारे



🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


तराळ - अंतराळ या आत्मचरित्राचे लेखक कोन ?

१) शंकरराव खरात ☑️

२) अभय बंग

३) जयंत नारळीकर

४) शिवाजी सावंत


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


मृत्यूंजय , छावा आणि युगंधर या प्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक कोन ?

१) शिवाजी सावंत ☑️

२) ना. सि. फडके

३) वि. वा. शिरवाडकर

४) श्री. ना. पेंडसे


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


क्षिप्रा, सरहद्द आणि जन हे वोळतू जेथे या कादंबऱ्यांचे लेखक कोन ?

१) जयंत नारळीकर

२) शंकरराव खरात

३) शरच्चंद्र मुक्तिबोध ☑️

४) अभय बंग


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


कोणत्या कविचा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केल्या जातो ?

१) कुसुमाग्रज ☑️

२) गोविंदाग्रज

३) वि. दा. करंदीकर

४) यापैकी नाही


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


विदर्भ जनजागर या वाङमयीन साप्ताहिकाचे संपादक कोन ?

१) चंद्रकांत पाटील

२) चंद्रकांत वाघमारे

३) बबन सराडकर ☑️

४) चंद्रकांत कुलकर्णी


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


अस्पृश्यांना जाठ पैलवान, सरदार आणि पंडित अशा उपाध्या कुणी दिल्या ?

१) छत्रपती शिवाजी महाराज

२) छत्रपती संभाजी महाराज

३) छत्रपती शाहू महाराज ☑️

४) छत्रपती शहाजी महाराज


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


पुढीलपैकी आई - वडिलांना पाठविणाऱ्या पत्राचा मायना कोणता ?

१) तिर्थरुप ☑️

२) तिर्थस्वरुप

३) १ आणि २

४) यापैकी नाही


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


धुमकेतु या विज्ञान कथेचे लेखक कोन ?

१) शंकरराव खरात

२) जयंत नारळीकर ☑️

३) अभय बंग

४) यापैकी नाही



🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


आंबेडकर विचारांची नवी संस्कृति कोणत्या कविला सापडली आहे ?

१) चंद्रकांत वाघमारे ☑️

२) कुसुमाग्रज

३) बबन सराडकर

४) यापैकी नाही


 🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


सुर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे ?

१) विसर्गसंधी

२) स्वरसंधी ☑️

३) व्यंजनसंधी

४) यापैकी नाही


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


अस्पृश्यांचा आधारवड या ललित लेखाचे लेखक कोन ?

१) शरच्चंद्र मुक्तिबोध

२) शंकरराव खरात

३) जयंत नारळीकर

४) शिवाजी सावंत ☑️


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


सांगावा व तळिपार या कथासंग्रहाचे लेखक कोन ?

१) जयंत नारळीकर

२) शिवाजी सावंत

३) अभय बंग

४) शंकरराव खरात ☑️


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


कुसूमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या कविचे पूर्ण नाव काय ?

१) विष्णु वामन शिरवाडकर ☑️

२) राम गणेश गडकरी

३) माणिक शंकर गोडघाटे

४) आत्माराम रावजी देशपांडे


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


पुर्व विदर्भाची लोककला कोणती ?

१) लावणी

२) तमाशा

३) दंडार ☑️

४) गोंधळ


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


घरी अड, ना पाण्याचा लड ही म्हण कोणत्या प्रदेशातील आहे ?

१) कोकण

२) वऱ्हाड

३) झाडीपट्टी ☑️

४) मराठवाडा


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


शोधग्राम कुठे वसलेले आहे ?

१) चंद्रपुर

२) वर्धा

३) नागपुर

४) गडचिरोली ☑️


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते ?

१) शाहू महाराज ☑️

२) संभाजी महाराज

३) महात्मा फुले

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


प्रेरित या कादंबरी चे लेखक कोन ?

१) गंगाधर गाळगिळ

२) जयंत नारळीकर ☑️

३) शंकरराव खरात

४) शिवाजी सावंत


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य कोन ?

A) कंसमामा

B) कपटीमामा

C) शकुनीमामा ☑️

D) काळूमामा


🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃🦃


हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात ?

A) बछडा

B) शिंगरु

C) करभ☑️

D) शावक

राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर :-

 १८४६) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32 

   2) अनुच्छेद 25 

   3) अनुच्छेद 14 

   4) अनुच्छेद 30

उत्तर :- 1


१८४७) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.

उत्तर :- 4


१८४८) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

   2) मालमत्तेविषयक हक्क

   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क

   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

उत्तर :- २


१८४९) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये

   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार

   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट

   4) मूलभूत अधिकार

उत्तर :- 4


१८५०) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

   1) विधानसभा   

 2) विधान परिषद  

  3) उच्च न्यायालय    

4) जिल्हा परिषद

उत्तर :- 3



१९४६) जमिनीची होणारी धूप हे जमिनीच्या कमी उत्पादकतेचे एक कारण आहे. यामुळे वार्षिक सरासरी ..................... पोषणद्रव्ये नष्ट 
     होतात.

   1) 5.0 ते 8.0 दशलक्ष टन   

   2) 5.4 ते 8.4 दशलक्ष टन

   3) 6.4 ते 8.5 दशलक्ष टन    

  4) 8.0 ते 10.0 दशलक्ष टन

उत्तर :- 2


१९४७) योग्य पर्याय निवडा.
     राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फलोत्पादन विकासासंबंधी बाबी :
   अ) उत्तम बाजारपेठेची स्थापना 

   ब) उच्च मूल्यांकित पिकांची लागवड

   क) उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब  

  ड) कंत्राटी शेती पध्दतीचा अवलंब

   इ) संशोधन व शास्त्रीय प्रक्रिया

   वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?

   1) अ, ब व क    
 2) ड व इ  
  3) वरील सर्व योग्य   
 4) वरील सर्व अयोग्य

उत्तर :- 3


१९४८) योग्य पर्याय निवडा.
     भारतातील पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्टये :-

   अ) जंगल लागवड व वृक्षारोपण   

   ब) पाऊसाच्या पाण्याचे संवर्धन

   क) जमिनीचे पाणी वाढविण्यासाठी क्षमता वाढविणे 

 ड) खड्डे खोदून त्यात पाणी जिरविणे

   इ) कृषी उद्योग वाढीस लावणे

   1) अ व इ   
 2) ब, क व ड 
   3) वरील सर्व बरोबर 
   4) वरील सर्व चूक

उत्तर :- 3  


१९४९) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु 
     .................... टक्के मुले ही कुपोषित आहेत. 
  
   1) 30 टक्के
    2) 35 टक्के   
  3) 40 टक्के   
   4) 45 टक्के

उत्तर :- 3


१९५०) महाराष्ट्राच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर/सत्य आहे ?

   अ) महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.

   ब) महाराष्ट्रातून अन्नधान्याची निर्यात मोठया प्रमाणात केली जाते.

   क) अन्य राज्यांकडून महाराष्ट्र अन्नधान्याची आयात करतो.

   ड) महाराष्ट्रातून अन्नधान्याची आयात निर्यात केली जात नाही.

   खाली दिलेल्या पर्यांयामधून योग्य पर्याय निवडा :
 
   1) अ  
    2) ब व क 
    3) क 
     4) क व ड
उत्तर :- 3


1856) श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील ?

   अ) ते मतदान करु शकरणार नाहीत.

   ब) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.

   क) ते परदेशातील भारतीय दूतवासात जाऊन मतदान करु शकतील.

   ड) भारतीय निवडणुक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   इ) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे. अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   1) अ हे बरोबर उत्तर आहे   
   2) इ हे बरोबर उत्तर आहे
   3) क हे बरोबर उत्तर आहे      
4) ब, क आणि ड ही सर्व बरोबर उत्तरे आहे

उत्तर :- 2

1867) खालील जोडया जुळवा :

   अ) मुलभूत अधिकार      i) भाग I

   ब) राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे    ii) भाग II

   क) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र    iii) भाग III

   ड) नागरिकत्व        iv) भाग IV

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iii  iv
         2)  ii  i  iv  iii
         3)  iv  iii  ii  i
         4) iii  iv  i  ii

उत्तर :- 4

1868) भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) नागरिकाने लबाडीने नागरिकत्व ‍मिळविले असेल.

   2) नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखविली.

   3) नागरिक सामान्यपणे सलग वर्षे भारताबाहेर राहिला.

   4) नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षांचा तुरुंगवास झाला.

उत्तर :- 4

1859) ओ.बी.सी. चळवळ .................. प्रभावीत झाली.

   1) मंडळ आयोगामुळे 
   2) महाजन आयोगामुळे
   3) सरकारिया आयोगामुळे   
 4) फजल अली आयोगामुळे
उत्तर :- 1

1860) भारताच्या राज्यघटनेच्या ............... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.

   1) पहिल्या  
  2) दुस-या  
  3) तिस-या
    4) चौथ्या

उत्तर  :- 3

1861) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

   अ) जे.व्हि.पी. समिती  
  ब) सरकारीया आयोग    
   क) इंद्रजित गुप्ता समिती    
ड) राजमन्नार समिती

   1) फक्त अ, ब, क 
   2) फक्त अ, ब, ड   
 3) फक्त अ, क, ड
    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2


1862) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

   ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    
 2) फक्त ब    
3) अ आणि ब  
  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


1863) नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?

   अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग

   ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष

   क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे

   ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील

   1) फक्त अ, ब, क    
2) फक्त अ, क, ड   
 3) फक्त क, ड, ब    
4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 4

1864) भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?

   1) 1956      
2) 1955      
3) 1935     
 4) 1951

उत्तर :- 2


1865) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?

   1) भारताचा अधिवास आणि
   2) भारतात जन्म किंवा
   3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
   4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास

उत्तर :- 3


1866) संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?

   अ) 10 वी घटनादुरुस्ती      
ब) 12 वी घटनादुरुस्ती    
   क) 14 वी घटनादुरुस्ती      
ड) 16 वी घटनादुरुस्ती

   1) फक्त अ, ब, क    
2) फक्त अ, क, ड    
3) फक्त अ, ब, ड  
  4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 1


1867) 2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती   झाली. परंतु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?

   1) उत्तराखंड, छत्तीसगढ, झारखंड      2) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ
   3) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड      4) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ

उत्तर :- 3


1868) राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते –

   1) 22 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश    2) 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश
   3) 17 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश    4) 4 प्रकारची राज्ये

उत्तर :- 2


1869) नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिला आहे.

   2) या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही.

   3) प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील परंतु संसदेच्या ईच्छाशक्तीला विरोध करू शकत नाही.
   4) संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो.

उत्तर :- 4


1870) ‘क्ष’ या ब्रिटीश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल ?

   1) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे    

2) तिने भारतीय पुरषाशी विवाह केला आहे

   3) ती भारतात ब्रिटीश शिष्टमंडळास आली आहे 

 4) ती ब्रिटीश वकिलातीत नोकरी करीत आले.

उत्तर :- 2

1961) ग्रामीण पतपुरवठयाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली ‘कृषी पतपुरवठा आढावा समितीची’ स्थापना  केली. या समितीचे अध्यक्ष ............................ होते.

   1) एस.बी.वेंकटपय्या 

   2) ए.एम. खुसरो

   3) डी.आर. गाळगीळ    

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

1962) ..................... हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

   1) कापड उद्योग   
 2) साखर उद्योग  
  3) चहा उद्योग  
  4) ताग उद्योग

उत्तर :- 2

1963) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :

   अ) कापूस  
  ब) ऊस      
क) ज्वारी  
  ड) गहू
   इ) तांदूळ

   1) क, अ, ब, ड, इ  
2) अ, क, इ, ब, ड    
3) अ, इ, क, ड, ब   
 4) इ, क, ड, अ, ब

उत्तर :- 2

1964) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :

   अ) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

   ब) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

   क) अन्नसाठयात सुधारणा करणे. 

   ड) शेतीमधील परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.

   वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त  ?

   1) फक्त अ व ब    
2) क व ड   
 3) अ   
   4) फक्त ड

उत्तर :- 4

1965) भरपूर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना  देण्यासाठी केंद्र सरकार ................................. किंमत निश्चित करते.

   1) किमान आधारभूत किंमत   
 2) वैधानिक किमान किंमत
   3) शासकीय खरेदी किंमत   
   4) वितरण किंमत

उत्तर :- 1


1961) ग्रामीण पतपुरवठयाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली ‘कृषी पतपुरवठा आढावा समितीची’ स्थापना  केली. या समितीचे अध्यक्ष ............................ होते.

   1) एस.बी.वेंकटपय्या 

   2) ए.एम. खुसरो

   3) डी.आर. गाळगीळ    

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

1962) ..................... हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

   1) कापड उद्योग   
 2) साखर उद्योग  
  3) चहा उद्योग  
  4) ताग उद्योग

उत्तर :- 2

1963) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :

   अ) कापूस  
  ब) ऊस      
क) ज्वारी  
  ड) गहू
   इ) तांदूळ

   1) क, अ, ब, ड, इ  
2) अ, क, इ, ब, ड    
3) अ, इ, क, ड, ब   
 4) इ, क, ड, अ, ब

उत्तर :- 2

1964) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :

   अ) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

   ब) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

   क) अन्नसाठयात सुधारणा करणे. 

   ड) शेतीमधील परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.

   वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त  ?

   1) फक्त अ व ब    
2) क व ड   
 3) अ   
   4) फक्त ड

उत्तर :- 4

1965) भरपूर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना  देण्यासाठी केंद्र सरकार ................................. किंमत निश्चित करते.

   1) किमान आधारभूत किंमत   
 2) वैधानिक किमान किंमत
   3) शासकीय खरेदी किंमत   
   4) वितरण किंमत

उत्तर :- 1


1966) नाफेड (NAFED) .......................... चे कार्य करते.

   अ) सहकार विपणन  
  ब) शासकीय अभिकरण
   क) विमा अभिकर्ता    
ड) करारशेती प्रेरक

   1) अ, ब      
2) अ, ब आणि क    
   3) अ, ब, क आणि ड  
  4) ब, क आणि ड

उत्तर :- 2

1967) भारतीय अन्नधान्य उत्पादनांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे, ते सांगा.

   1) गहू-तांदूळ-डाळी-भरड धान्ये  
    2) तांदूळ-गहू-डाळी-भरड धान्ये
   3) गहू-तांदूळ-भरड धान्ये-डाळी    
  4) तांदूळ-गहू-भरड धान्ये-डाळी

उत्तर :- 4

1968) 31 मार्च 2013 अखेरीस महाराष्ट्रात ...................... मुख्य नियमित बाजारपेठा व .................... दुय्यम बाजारपेठा अस्तित्त्वात 
     होत्या.

   1) 278, 577    
2) 327, 826    
   3) 228, 623   
 4) 305, 603

उत्तर :- 4

1969) 2013-2014 या वर्षी भारतात ......................... या पिकाची लागवड अन्न धान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात 
     दिसून येते.

   1) गहू      2) तांदूळ      
   3) ज्वारी    4) मका

उत्तर :- 2

1970) सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?

   1) मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि आसाम 

   2) महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू

   3) जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि आसाम 

 4) झारखंड, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश

उत्तर :- 2


1876) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

   1) 28 व 7 
   2) 26 व 9    
3) 27 व 8 
   4) 29 व 6

उत्तर :- 1

1877) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

   1) न्या. एस.के. दार 
 2) एस.के. पाटील    
3) ब्रिजलाल बियाणी 
 4) काकासाहेब गाडगीळ

उत्तर :- 1

1878) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

उत्तर :- 2

1879) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.

   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.

उत्तर :- 4

1880) आंध्रप्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 व्दारे तेलंगणा राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना 
     असेल –
  
I        II
        अ) लोकसभा मतदार संघ    i) 07 

        ब) जिल्हे        ii) 22

       क) राज्यसभा मतदारसंघ    iii) 17

       ड) विधान परिषदेतील जागा    iv)
 40
          v) 10 

  अ  ब  क  ड

         1)  i  v  ii  iii  
         2)  iii  ii  i  iv
         3)  iii  v  i  iv
         4)  iv  iii  i  iii

उत्तर :- 3


1976) 2013 च्या राष्ट्रीय पशुधन योजनेच्या उद्दिष्टांत .................... यांचा समावेश आहे ?

   अ) पशुधन उत्पादकता वाढविणे   
 ब) समावेशक विकास
   क) स्त्री – सक्षमीकरण     
 ड) ग्रामीण उत्पन्न विषमता कमी करणे

   1) अ, ब  
  2) अ, ब आणि क    
  3) क, ड    
  4) अ, क आणि ड

उत्तर :- 2

1977) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सुचविलेल्या दुस-या हरित क्रांती योजनेत काय समाविष्ट नव्हते ?

   1) जागतिक शेती व्यापारातील सहभागासाठी भारतीय शेतक-यांना मदत      2) कापणीनंतरची हानी कमी करणे
   3) धान्य साठवणुकीत वाढ          
    4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर :- 4

1978) सन 2012-13 या वर्षात देशाचे अन्न – धान्याचे एकूण उत्पादन हे ..................... होते.

   1) 257.13 दशलक्ष टन   
   2) 264.38 दशलक्ष टन
   3) 259.32 दशलक्ष टन     
 4) 244.49 दशलक्ष टन

उत्तर :- 1

1979) ॲगमार्क नेटच्या माहिती यंत्रणेतून शेतक-यांना खालील मुद्यावर माहिती दिली जाते :

   अ) विविध पिकांच्या अद्यावत किंमती     ब) ग्राहकांची आवडनिवड आणि पुरवठा परिस्थिती
   क) जागतिक व्यापाराविषयी माहिती  
  ड) देशांतर्गत बाजार विषयक माहिती गोळा करणे व प्रसारण करणे

   1) अ विधान योग्य आहे.     
 2) अ आणि ब विधाने योग्य आहेत.
   3) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.  
  4) अ, ब, क, ड विधाने योग्य आहेत.
उत्तर :- 4

1980) राष्ट्रीय बांबू मिशन 2006-2007 मध्ये पुढीलपैकी एक सोडून इतर उद्दिष्टांसमवेत सुरु करण्यात आले :

   1) बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे
   2) बांबूच्या सर्व प्रजातींच्या उच्च प्रतीच्या रोपांचे मोठया प्रमाणात उत्पादन
   3) मानव साधनसंपत्तीचा विकास      4) विपणन सुविधांचा विकास

उत्तर :- 2

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 150 प्रश्न उत्तरे :-


1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थरी गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ गरीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ गरेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ यनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले


1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

-------------------------------------------------

2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

-------------------------------------------------

3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

-------------------------------------------------

4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

------------------------------------------------

5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

-------------------------------------------------

6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

------------------------------------------------

7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

------------------------------------------------

8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

------------------------------------------------

9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

------------------------------------------------


10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

------------------------------------------------

11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-----------------------------------------------

12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

------------------------------------------------

13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

------------------------------------------------

14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

------------------------------------------------

15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

------------------------------------------------

16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

------------------------------------------------

17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

------------------------------------------------

18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-----------------------------------------------

19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-----------------------------------------------

20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

-------------------------------------------------


21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

-------------------------------------------------

22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

-------------------------------------------------

23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

-------------------------------------------------

24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

-------------------------------------------------

25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ...



◆ ----------- यांनी  'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना  केली.

     - ॲनी बेझंट

       

◆ ------ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

  - पद्‍म विभूषण


◆ 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले. 

    - राजर्षी शाहू महाराज


◆ इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓ 

    - सेवा

 

◆ शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

   - औरंगाबाद


◆ जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो❓

     - तिसरा


◆  दुधात  -------  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

   - शर्करा


◆ अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓

    - केरळ


◆ राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓

      - 368


◆ गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓

    - लोकसंख्या


◆ गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------  ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. 

    - शारदा सदन

 

◆ अतिरिक्त मद्यपानाने  ------- ची कमतरता जाणवते.

   - थायामिन


◆ हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓

    - रांची


◆ फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? 

     - जळगाव


◆ ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

     - संगमरवर


◆ 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? 

    - मणि भवन

 

◆ भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?

    - आयएनएस गरुड


◆ कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓

    - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

 

◆ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓

     - लक्षद्वीप


◆ कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓

    - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

 

◆ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓

      - १२ लाख चौ.कि.मी.


◆ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----

      - दख्खनचे पठार


◆ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓

     - मध्य प्रदेश


◆ महाराष्ट्राच्या ------  कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.

   - उत्तरे

 

◆ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. 

    - निर्मळ रांग

 

◆ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? 

     - नदीचे अपघर्षण


◆  लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓

    - किन्हाळा


◆ दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓

   - Lignite


◆ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓

    - औरंगाबाद

 

◆ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓

   - पाचगणी


Q1.अकबराने बांधलेल्या उपासनागृहाचे नाव काय होते?

उत्तर :- इबादत खाना


Q2.खालीलपैकी कोणत्या समितीचे वर्णन अंदाज समितीची ‘जुळी बहीण’ म्हणून केले जाते?

उत्तर :- लोकलेखा समिती


Q3.भारतात प्रच्छन्न बेरोजगारी कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात आहे?

उत्तर :- कृषी क्षेत्र


Q4.भारतात ‘उन्हाळी मान्सून’ पाऊस कोठे पडतो?

उत्तर :- पश्चिम किनारा


Q5.परिसंस्थेतील घटकांच्या चक्राला_असे म्हणतात.

उत्तर :- जैव-रासायनिक चक्र


Q6.‘गरिबी हटाव’चा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता?

उत्तर :- चौथी योजना


Q7. इकोलॉजिकल कोनाडा ही संकल्पना पहिल्यांदा कोणामार्फत मांडण्यात आली?

उत्तर :- जे. ग्रिनेल


Q8.काश्मिर हरिण आढळणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे?

उत्तर :- दाचीगम


Q9.इको-मार्क हे कोणत्या प्रकारच्या भारतीय उत्पादनांना दिले जातात?

उत्तर :- पर्यावरणास अनुकूल


Q10.राष्ट्रपतीपदाची रिक्त जागा किती महिन्यात भरली जाणे आवश्यक आहे?

उत्तर :- 6 महिने

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Note - हे प्रश्न तुम्हाला आगामी होणाऱ्या पोलिस भरती मध्ये नक्की दिसतील .

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे

🔹 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.?

Ans : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 


🔹 पथ्वीवर गोलार्ध किती आहेत?

Ans : दोन (उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध) 


🔹 पाठीच्या मणक्याची संख्या किती?

Ans : 33 


🔹 जीवाणू किती प्रकारचे असतात?

Ans : 3 प्रकारचे 


🔹 राज्यसभेच्या सदस्याची वयाची अट किती वर्ष?

Ans : 30 वर्ष 


🔹 GPRS->?

Ans : General packet radio service 


🔹 जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे?

Ans : वाशिंग्टन (अमेरिका) 


🔹 मराठी भाषेतील पहिले साप्तहिक कोणते?

Ans : दर्पण 


🔹 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Ans : शेकरू 


➡️ पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

👉 राजस्थान


➡️ कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

👉 सिक्किम


➡️ झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

👉 मध्य प्रदेश


➡️ भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

👉 मध्य प्रदेश


➡️ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

👉 नदुरबार


➡️ कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

👉 करळ


➡️ महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

👉 पर्व विदर्भ


➡️ राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

👉 अहमदनगर


➡️ महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

👉 नर्मदा


➡️ 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

 👉 कष्णा


 ➡️महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

 👉 ९%


 ➡️महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

 👉 उत्तर सीमेला


➡️ महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

👉 ७२० किमी


➡️ कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

👉 पचगंगा


➡️ महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

👉 ४४० कि.मी.


➡️ महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

👉 पारनेर (अहमदनगर जिल्हा)


🔹 महाराष्ट्रातील केळीच्या बागा:

Ans : जळगाव 


🔹 महाराष्ट्रातील सर्वात मोठी बंदरे कोणती?

Ans : मुंबई, न्हावा-शेवा व रत्‍नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत 


🔹 भारतीय असंतोषाचे जनक:

Ans : लोकमान्य टिळक

  

🔹 सर्वात पाचीमेकडील नदी कोणती?

Ans : लुनी 


🔹 भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम कोण आले?

Ans : पोर्तुगीज 


🔹 एलपीजी चा प्रमुख घटक कोणता?

Ans : ब्युटेन 


🔹 जीवाणू किती प्रकारचे असतात?

Ans : 3 प्रकारचे 


🔹 आधुनिक भारताचे शिल्पकार:

Ans : पंडित जवाहरलाल नेहरू 

  

🔹 परस्काराची सुरवात: ज्ञानपीठ पुरस्कार:

Ans : 1965 


🔹 अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षाना कोणत्या दिवशी शपथ दिली जाते?

Ans : 20 जानेवारी 

पोलीस भरती प्रश्नसंच

 १) कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते

A. निलगिरी✔️

B. सागवान

C. देवदार

D. साल


2)  महाराष्ट्रात सहकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग . . .. येथे सुरु झाला

A. सातारा

B. भिंवडी

C. इचलकरंजी✔️

D. मुंबई


३) महाराष्ट्र अभियंात्रिकी संशोधन संस्था मेरी कोठे आहे.

A. नागपूर

B. मुंबई

C. पुणे

D. नाशिक✔️


४) कायमस्वरुपी व हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखतात.

A. हिमक्षेत्रे

B. हिमटोपी

C. हिमनदी

D. वरीलपौकी नाही✔️


५)  खालीलपौकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते

A. गुजरात आणि आंध्र प्रदेश✔️

B. महाराष्ट्र आणि कर्नाटक

C. तामिळनाडू आणि ओरिसा

D. राजस्थान आणि बिहार


६) खालीलपौकी कोणते शहर कृष्णा - पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे

A. कराड

B. कोल्हापूर

C. नरसोबाची वाडी✔️

D. सातारा


७)  महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण . . . . आहे.

A. 0.21✔️

B. 0.25

C. 0.27

D. 0.1


८)  खालील पौकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली

A. कोळंब

B. माडिया गोंड✔️

C. परधान

D. वरील सर्व


९)  खालीलपौकी लोकसख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता.

A. मोन्ॉको

B. सन म्ॉरिनो

C. चीन

D. व्हॅटिकन सिटी✔️


१०)  . . .. हा ऊसाचा सुधारित वाण क्षारयुक्त जमिनीसाठी शिफारस करण्यात आला आहे

A. को, 76032

B. को. एम 88121

C. को. एम. 0265✔️

D. को. एम. 7125


११)  महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे . . . .येथे आहेत

A. उमरखेड

B. बल्लारपूर

C. कामटी✔️

D. सावनेर


१२)  खालीलपौकी कोण्ेती महाराष्ट्रात विमुक्त जात नाही


A. बेरड

B. रामोशी

C. कैकाडी

D. गारुडी✔️


१३)  पृथ्वीचा केद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो

A. सियाल✔️

B. सायमा

C. निफे

D. शिलावरण


१४)  कोणती नदी अरबी समुद्राला मिळते.

A. तापी✔️

B. कावेरी

C. महानदी

D. कृष्णा


१५)  महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नौऋत्य मान्सून वा·यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो

A. मराठवाडा

B. कोकण

C. खानदेश

D. विदर्भ✔️


१. वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.

A) लघु वारंवारतेचा 

B) उच्च वारंवारतेचा ✅

C) मध्यम वारंवारतेचा

D) यापैकी नाही


२. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?

A) विहिरीतील 

B) नळाचे 

C) तलावाचे

D) पावसाचे ✅


३. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?

A) डॉ. हॅन्सन ✅ 

B) डॉ. रोनॉल्ड

C) डॉ. बेरी

D) डॉ. निकेल्सनू


४. ७ कि.मी. = डेकामीटर ?

A) ७० 

B) ७०० ✅

C) ७०००

D) ०.७००


५. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?

A) स्ट्रेप्टोमायसिन ✅

B) पेनिसिलिन

C) डेप्सॉन

D) ग्लोब

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 १) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ? 

👉🏿उत्तर ----------- - कोल्हापूर


२) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ------------- औरंगाबाद


३) विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

👉🏿 उत्तर ------------- गोंदिया


४) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते. 

👉🏿उत्तर ------------- रत्नागिरी


५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ? 

👉🏿उत्तर ------------- गोंदिया


६) महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.

👉🏿 उत्तर ------------- बेसॉल्ट

▶️


७) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.

👉🏿 उत्तर ------------- सह्याद्री


८) महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे. 

👉🏿 उत्तर ------------- मुंबई


९) महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

👉🏿 उत्तर ------------- रत्नागिरी


१०) महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 

👉🏿 उत्तर ------------- गडचिरोली


११) महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ----------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


१२) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- वर्धा.


१३) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर ---------- प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.


१४) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ? 

👉🏿 उत्तर ------------- महाराष्ट्रात


 १५) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------ नाशिक


१६) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- अहमदनगर.


१७) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------- रायगड


१८) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

 👉🏿 उत्तर ----------- आंबोली (सिंधुदुर्ग)


१९) पंढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿 उत्तर -------------- भीमा


२०) कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

👉🏿 उत्तर ------------- गोदावरी


२१) कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?

👉🏿 उत्तर ----------- प्रवरा


२२) गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ? 

👉🏿 उत्तर ----------- वज्रेश्वरी


२३) जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉🏿 उत्तर - बुलढाणा


२४) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ? 

👉🏿 औरंगाबाद

प्रश्न मंजुषा



♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर


अमरावती जिल्हयातील प्रमुख स्थळे


अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.


चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.


परतवाडा  – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.


रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.


शेडगाव – संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.


मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.


ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.


बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.


कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.


सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील हवामान

महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा


💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मुंबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धुळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पुणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भंडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चंद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नंदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बुलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.

भूगोल प्रश्नसंच


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

>>> बियास


०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

>>>तिरुवनंतपुरम


०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

>>>मध्य प्रदेश


०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

>>>औरंगाबाद


०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

>>> रांची


०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> जळगाव


०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

>>> लक्षद्वीप


०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

>>> १२ लाख चौ.कि.मी.


०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

>>> दख्खनचे पठार


१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

>>> मध्य प्रदेश


११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

>>> उत्तर


१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

>>> निर्मळ रांग


१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?

>>> नदीचे अपघर्षण


१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

>>> Lignite


१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

>>> औरंगाबाद


१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

>>> पाचगणी


१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

>>> आसाम


१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

>>> मणिपूर


१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

>>> मरियाना गर्ता


२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

>>> राजस्थान


२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

>>> दुर्गा


२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?

>>> प्रशांत महासागर


२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

>>> शुक्र


२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

>>> गोदावरी


२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

>>> आसाम


२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

>>> मणिपुरी


२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

>>> महाराष्ट्र


२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?

>>> आंध्र प्रदेश


२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

>>> अरूणाचल प्रदेश


३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

>>> महाराष्ट्र


३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

>>> हिमाचल प्रदेश


३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

>>> गुजरात


३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

>>> राजस्थान


३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

>>> सिक्किम


३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

>>> नंदुरबार


३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

>>> केरळ


३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

> >> पूर्व विदर्भ


४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

>>> अहमदनगर


४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

>>> नर्मदा


४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

>>> कृष्णा


४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

>>> ९%


४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला


४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी


४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा


४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.


४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...