Wednesday 9 December 2020

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे


Q1) कोणत्या देशाने 1 नोव्हेंबरपासून जगातल्या सर्वात मोठ्या जनगणना प्रक्रियेचा प्रारंभ केला?

--->>>>> चीन


Q2) कोणत्या राज्याने MSME उद्योगांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशीप या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

--->>>>> पंजाब


Q3) कोण न्यूझीलँड सरकारमधले भारतीय वंशाचे पहिले मंत्री आहेत?

--->>>>> प्रियंका राधाकृष्णन


Q4) कोणत्या राज्याच्या नागरी आणि संबंधित सेवा परीक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये 'ट्रान्सजेंडर' हा नवा पर्याय सादर केला गेला आहे?

--->>>>> आसाम


Q5) UNESCO संस्थेच्या ‘मॅन अँड बायोस्फीअर’ कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला ‘पन्ना जीवावरण अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे?

--->>>>> मध्यप्रदेश


Q6) कोणत्या शहरात भारतातले पहिले ‘टायर उद्यान’ तयार करण्यात आले आहे?

--->>>>> कोलकत्ता


Q7) कोणत्या दिवशी ‘पत्रकारांविरुद्ध गुन्ह्यांसाठी माफी देण्याच्या समाप्तीसाठी आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?

--->>>>> 2 नोव्हेंबर


Q8) कोणत्या संस्थेनी हायड्रोजनची निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) सोबत करार केला?

--->>>>> भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू


Q9) कोणत्या राज्यात देशातल्या पहिल्या सौर-चालित छोट्या रेलगाडीचे उद्घाटन झाले?

--->>>>> केरळ


Q10) कोणती व्यक्ती विमानचालन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आलेली पहिली महिला ठरली?

--->>>>> हरप्रीत ए. डी सिंग


Q1) कोणत्या देशाचे नाव अमेरिकेच्या ‘स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिजम’ याच्या यादीतून वगळण्यात आले?

उत्तर :- सुदान


Q2) कोणत्या जिल्ह्यात ‘डोब्रा चंटी पूल’ उभारण्यात आला?

उत्तर :- टिहरी-गढवाल


Q3) कोणत्या संस्थेनी ‘अग्नीशोधक आणि अग्नीशमन प्रणाली (FDSS)’ तंत्रज्ञान विकसित केले?

उत्तर :- अग्नी स्फोटक व पर्यावरण सुरक्षा केंद्र (CFEES)


Q4) कोणत्या राज्यात ‘पाक्के व्याघ्र प्रकल्प’ आहे?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश


Q5) 2020 साली ‘शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन’चा विषय काय आहे?

उत्तर :- सायन्स फॉर अँड विथ सोसायटी


Q6) कोणत्या व्यक्तीला ‘JCB प्राइज फॉर लिटरेचर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :-  एस. हरीश


Q7) कोणत्या राज्यात ‘हॉर्नबिल महोत्सव’ साजरा करतात?

उत्तर :-  नागालँड


Q8) कोण तृतीयपंथी लोकांच्या जीवनावर लिहिलेल्या “रासाथी” या शीर्षकाच्या कादंबरीचे लेखक आहे?

उत्तर :- ससिंद्रन कल्लीनकील


Q9) कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 9 नोव्हेंबर


Q10) ___ संस्थेच्यावतीने ‘अॅंटी-सॅटेलाईट (ए-सॅट)’ क्षेपणास्त्र प्रणालीच्या एका प्रतिरूपाचे अनावरण करण्यात आले.

उत्तर :- संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO)

Q1) कोणत्या देशात भारताच्या ‘रुपे कार्ड’ प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्याचे उद्घाटन केले गेले?

उत्तर :- भूतान


Q2) कोणत्या व्यक्तीची आंतर-संसदीय संघासाठी (IPU) बाह्य लेखा परीक्षक या पदासाठी निवड झाली?

उत्तर :- गिरीश चंद्र मुर्मू


Q3) कोणत्या राज्यात 'महा आवास योजना' याचे उद्घाटन झाले?

उत्तर :- महाराष्ट्र


Q4) कोणत्या विषयाच्या संदर्भात मोहंती समिती नेमण्यात आली आहे?

उत्तर :- मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांना बँक परवाना देणे


Q5) कोणत्या तारखेला राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी 72 वा वर्धापनदिन साजरा केला?

उत्तर :- 22 नोव्हेंबर 2020


Q6) कोणत्या राज्यात भारतातले पहिले ‘शेवाळ उद्यान’ (मॉस गार्डन) उभारले जात आहे?

उत्तर :- उत्तराखंड


Q7) कोणत्या योजनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘आवास दिन' साजरा करतात?

उत्तर :- प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण


Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 साली बुकर पारितोषिक दिला गेला?

उत्तर :- स्‍टुअर्ट डग्लस


Q9) कोणत्या देशाच्या राजदूताच्या परिचय पत्राचा राष्ट्रपती कोविंद यांनी स्वीकार केला?

उत्तर :- ताजिकिस्तान


Q10) ‘राष्ट्रीय नवजात सप्ताह 2020’ याचा विषय काय आहे?

उत्तर :- प्रत्येक आरोग्य सुविधा केंद्रावर आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नवजात बालकासाठी गुणवत्ता, समता, गौरव


Q1) कोणत्या देशाची प्रथमच भारतासोबत शिखर परिषद आयोजित करण्यात आली?
उत्तर :- लक्झेमबर्ग

Q2) _ राज्यात काकातीया राजवंशाच्या अपूर्ण भव्य मंदिराचे अवशेष सापडले.
उत्तर :- तेलंगणा

Q3) कोणत्या दिवशी ‘जागतिक मत्स्यपालन दिन’ साजरा करतात?
उत्तर :-  21 नोव्हेंबर

Q4) कोणत्या संस्थेनी ‘आनंद’ नामक एक नवे व्यवसाय अॅप तयार केले?
उत्तर :-  एलआयसी इंडिया

Q5) जागतिक ‘TRACE ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स 2020’ याच्या यादीत भारताचा क्रमांक आहे?
उत्तर :- 77 वा

Q6) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘सफाईमित्र सुरक्षा आव्हान’चे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर :- गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय

Q7) ‘द रिपब्लिकन एथीक: खंड तिसरा’ हा _ यांच्या निवडक भाषणांचा पुस्तकसंग्रह आहे.
उत्तर :- राम नाथ कोविंद

Q8) कोणती व्यक्ती मोल्दोवा देशाची प्रथम महिला राष्ट्रपती आहे?
उत्तर :- मैया सांडू

Q9) कोणत्या व्यक्तीला ‘वातायन जीवनगौरव पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले जाणार आहे?
उत्तर :- रमेश पोखरियाल ‘निशंक’

Q10) कोणत्या दिवशी ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ साजरा करतात?
उत्तर :- नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

Q1) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात ‘कत्चल बेट’ आहे?
उत्तर :- निकोबार

Q2) कोणत्या देशाने Chang’e-5 (चांग’ई-5) नामक चंद्र मोहीम चंद्राकडे पाठवली?
उत्तर :- चीन

Q3) कोणता देश 2023 साली ‘जी-20 नेत्यांची शिखर परिषद’चे नियोजन करणार आहे?
उत्तर :- भारत

Q4) कोणत्या खेळाडूने लंडन शहरात ‘2020 ATP टूर फायनल्स’ ही टेनिस स्पर्धा जिंकली?
उत्तर :-  डेनिल मेदवेदेव

Q5) कोणती संस्था ‘विमानचालन सुरक्षा जागृती सप्ताह 2020’ (23-27 नोव्हेंबर) पाळत आहे?
उत्तर :- भारतीय विमानतळ प्राधिकरण

Q6) कोणत्या देशाने ‘APEC शिखर परिषद 2020’ याचे आयोजन केले?
उत्तर :- मलेशिया

Q7) कोणत्या अंतराळ संस्थेनी वाढत्या जागतिक समुद्र पातळीवर नजर ठेवण्यासाठी ‘सेंटिनेल-6’ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवला?
उत्तर :- NASA

Q8) कोणत्या ठिकाणी ‘SITMEX-20’ नामक सागरी कवायत आयोजित करण्यात आली?
उत्तर :- अंदमान समुद्र

Q9) कोणत्या राज्यात सर्वात प्राचीन ज्ञात असलेल्या मानवनिर्मित नॅनो-रचना सापडल्या?
उत्तर :- तामिळनाडू

Q10) कोणता शहरात भारतातला एकमेव ‘चेरी ब्लॉसम महोत्सव’ आयोजित केला जातो?
उत्तर :- शिलॉंग

Q1) कोणते  देश ‘शुक्रयान’ मोहीमेत भारताला सहकार्य करणार आहे?
उत्तर :- रशिया,फ्रान्स,स्वीडन

Q2) कोणत्या दिवशी ‘लचित दिन’ साजरा करतात?
उत्तर :- 24 नोव्हेंबर

Q3) 'मॅमोथ ऑपरेशन' कशा संदर्भात आहे?
उत्तर :- कोविड-19 लसीचे वितरण

Q4) कोणती व्यक्ती ‘नॅशनल यूनियनिस्ट पार्टी’ या पक्षाची सह-संस्थापक होती?
उत्तर :- सर छोटू राम

Q5) पंजाब राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवे मेगा फूड पार्क उभारण्यात आले?
उत्तर :- कपूरतला

Q6) कोणत्या बाबीच्या संदर्भात “अभयम् अ‍ॅप” आहे?
उत्तर :-  महिला आणि मुलांची सुरक्षा

Q7) कोणत्या राज्यात 80 व्या ‘अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद’ (AIPOC) याचे आयोजन करण्यात आले?
उत्तर :- गुजरात

Q8) कोणता कर्नाटक राज्यातला नवनिर्मित 31 वा जिल्हा असणार?
उत्तर :-  विजयनगर

Q9) कोणत्या राज्यात ग्रामीण भागात व कृषी क्षेत्रासाठी स्वच्छ ऊर्जा निर्मितीचा भारतातला पहिला ‘कॉन्व्हर्जेंस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे?
उत्तर :- गोवा

Q10) कोणत्या कंपनीने गगनयान मोहिमेचा ‘बूस्टर’ हा पहिला भाग ISRO संस्थेकडे सोपवला?
उत्तर :- लार्सन अँड टुब्रो

Q1) भारताच्या मदतीने काबुल नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे नाव काय आहे?
उत्तर :- शाहतुत धरण
 
Q2) कोणता राज्य ‘खाऱ्या पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प’ उभरणारा देशातला चौथा राज्य ठरणार?
उत्तर :- महाराष्ट्र

Q3) तृतीयपंथी व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर :- नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स

Q4) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कोणत्या कलमाच्या अन्वये भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या 43 मोबाइल अॅपवर बंदी घातली?
उत्तर :- 69(अ)

Q5) ‘सहकार प्रज्ञा’ काय आहे?
उत्तर :- ग्रामीण भागात प्राथमिक सहकारी संस्थांना प्रशिक्षण देणे

Q6) 2020 साली आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिनाचा विषय काय होता?
उत्तर :- ऑरेंज द वर्ल्ड: फंड, रिस्पॉन्ड, प्रीव्हेंट, कलेक्ट!

Q7) कोणत्या राज्यात “हर घर नल योजना”चे उद्घाटन झाले?
उत्तर :-  उत्तरप्रदेश

Q8) कोणत्या देशाने देशातल्या सूचीबद्ध संस्थांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापन पदांवर महिलांना नेमण्यासाठी निश्चित जागा राखीव ठेवण्याविषयीचा प्रस्ताव मांडला?
उत्तर :- जर्मनी

Q9) कोणत्या जिल्ह्यात संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आशियातली पहिली मिल उभारली जात आहे?
उत्तर :- परभणी

Q10) कोणत्या खेळाडूने ‘लिन्झ ओपन’ ही टेनिस स्पर्धा जिंकली?
उत्तर :- आर्यना सबलेन्का


Q1) कोणता देश कोळश्यापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरबी देश ठरला आहे?
उत्तर :- संयुक्त अरब अमिरात

Q2) कोणत्या मंत्रालयाने ‘मध FPO कार्यक्रम’ याचे उद्घाटन केले?
उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

Q3) कोणते शहर जगातले सर्वाधिक जोडलेले शहर ठरले आहे?
उत्तर :- शांघाय

Q4) कोणत्या विमानचालन कंपनीने लडाखमध्ये लेहसाठी समर्पित अश्या मालवाहतूक सेवेचे उद्घाटन केले?
उत्तर :- स्पाइसजेट

Q5) कोणते नाव ‘अयोध्या विमानतळ’ला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे?
उत्तर :- मर्यादा पुरुषोत्तम श्री राम विमानतळ

Q6) कोणत्या व्यक्तीला भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते?
उत्तर :-  फकीर चंद कोहली

Q7) कोणती व्यक्ती भारतीय भूदलाचे नवे प्रमुख अभियंता आहे?
उत्तर :-  लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग

Q8) कोणत्या ठिकाणी “प्रोव्हिजन ऑफ सोलर फोटो व्होल्टिक पॉवरप्लांट 1.5 MW” नामक प्रकल्प उभारण्यात आला आहे?
उत्तर :- लडाख

Q9) “UDIN” याचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर :- युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर

Q10) कोणत्या मंत्रालयाने “इंडिया क्लायमेट चेंज नॉलेज पोर्टल” संकेतस्थळ तयार केले?
उत्तर :- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय

Q1) कोणता ‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ याला मान्यता देणारा 50वा देश ठरला?
----- होंडुरास

Q2) कोणत्या देशाकडून ‘यलो डस्ट’ (पिवळे वादळ) वाहते?
------- चीन

Q3) कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात भारतातले पहिले ‘वालुधन्व उद्यान’ बांधले जाणार आहे?
------- गोवा

Q4) कोणती भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाची प्रशासकीय संस्था आहे?
------- गृह मंत्रालय

Q5) कोणत्या देशाला अमेरिकेनी तीन शस्त्रप्रणालींची विक्री करण्यास मान्यता दिली?
--------- तैवान

Q6) कोणत्या मंत्रालयाने खर्च कमी करण्याच्या हेतूने जमीन हस्तांतरणाविषयी नवीन नियम तयार केले?
-------- संरक्षण मंत्रालय

Q7) कोणत्या प्राण्याच्या संरक्षणार्थ ‘बिश्केक घोषणापत्र’ आहे?
-------  हिम बिबट्या

Q8) कोणत्या दिवशी जगभरात ‘जागतिक पोलिओ दिन’ पाळला जातो?
--------  24 ऑक्टोबर

Q9) कोणत्या शहरात यू.एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर सोबत करार झालेले पेडियाट्रिक हार्ट रुग्णालय उभारले जाणार आहे?
-------- अहमदाबाद

Q10) कोणत्या शहरामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेली दीक्षाभूमी आहे?
------- नागपूर

Q1) कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘SCO स्टार्टअप फोरम’ याची एक स्टार्टअप इनक्यूबेटर म्हणून स्थापना केली?
---------- शांघाय सहकार्य संघटना

Q2) कोणत्या देशानी टपालांच्या वाहतूकीविषयी सीमाशुल्कविषयक माहितीचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आदान-प्रदान करण्यासाठी भारतीय टपाल विभागासोबत करार केला?
---------- अमेरिका

Q3) कोणते भाजीपाल्यासाठी किमान किंमत निश्चित करणारे पहिले राज्य ठरले?
---------- केरळ

Q4) पायदळ दिवस _ यासाठी साजरा केला जातो.
---------- पायदळाच्या तुकडीने बजावलेल्या कामगिरीचे स्मरण करणे ( 27ऑक्टोबर )

Q5) कोणत्या संस्थेच्या मदतीने केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासी कल्याणासाठी दोन उत्कृष्टता केंद्रे उघडली?
------------ आर्ट ऑफ लिव्हिंग

Q6) _ यांना श्रद्धांजली म्हणून भारतात ‘सतर्कता जागृती सप्ताह’ पाळला जातो.
----------  सरदार वल्लभ भाई पटेल

Q7) कोणते उच्च न्यायालय आभासी पद्धतीने वास्तविक वेळेत न्यायालयीन कार्यवाही पार पाडणारे पहिले ठरले आहे?
---------- गुजरात

Q8) 2020 साली जागतिक द्रुकश्राव्य वारसा दिनाचा विषय काय आहे?
-----------  युवर विंडो टू द वर्ल्ड

Q9) कोणती व्यक्ती भारतातले प्रदीर्घ काळ सेवा देणारे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून निवृत्त झाली?
--------- आदित्य पुरी

Q10) कोणता चौथ्या ‘इंडिया एनर्जी फोरम’ बैठकीचा विषय होता?
-------------  बदलत्या जागतिक काळात भारताचे ऊर्जा भवितव्य

प्रश्न१) __ येथे भारतातील पाहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे?
--- केरळ

प्रश्न२)  __ या दिवशी 'जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो?
---- 15 जुलै रोजी

प्रश्न३) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फा बिजीनेस लीडर ऑफ द इअर" चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
----- वेद प्रकाश दुडेजा  

प्रश्न४) कोणत्या भारतीय व्यक्तीची अफगाणिस्तान देशात नवीन भारतीय दूत म्हणून नेमणूक झाली आहे?
---- रुद्रेंद्र टंडन

प्रश्न५) कोणती व्यक्ती पोलंड देशात झालेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विजयी झाली?
----- आंद्रेज दुडा

प्रश्न६) कोणत्या व्यक्तीला 2020 साली 'मोहुन बागान रत्न' पुरस्कार दिला जाणार आहे?
----- गुरबक्श सिंग

प्रश्न७) कोणत्या व्यक्तीला 2020 सालाचा ‘वोन करमन पुरस्कार’ देण्याचे जाहीर झाले?
----- डॉ. कैलासावदिवू सिवन

प्रश्न८)  'ए सॉंग ऑफ इंडिया’ हे शीर्षक असलेले पुस्तक _ ह्यांनी लिहिले आहे.
----- रस्किन बाँड 

प्रश्न९) हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
------ ज्ञानेंद्रो निंगोम्बाम

प्रश्न१०) कोणत्या योजनेला ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाते?
------- एअर बबल

प्रश्न११) 'FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा _ देशात खेळवली जाणार आहे.
-------- कतार

प्रश्न१२) कोणती व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडली गेली?
 ------ चंद्रिकापरसाद 'चान' संतोखी

प्रश्न१३)  यांनी "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.
------ पेमा खंडू

प्रश्न१४) कोणत्या वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
------ पोबा

प्रश्न१५) _ ही कंपनी “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे.
------  के. आर. सी. एल.

Q1) कोणत्या राज्य सरकारने जमीन व मालमत्ता-संबंधित सर्व माहिती ऑनलाइन मिळविण्यासाठी ‘धरणी’ संकेतस्थळ तयार केले?
------- तेलंगणा

Q2) कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ देशात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा केला जातो?
-------  सरदार वल्लभभाई पटेल

Q3) कोणत्या मंत्रालयाने “SERB-POWER” नावाच्या उपक्रमाचा आरंभ केला?
------- विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

Q4) कोणत्या दलाने राजस्थानमध्ये 'फिट इंडिया वॉकथॉन' आयोजित केले?
-------- भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP)

Q5) कोणत्या संस्थेनी 'डूईंग बिझनेस इन इंडिया रिपोर्ट, 2020' हा अहवाल प्रसिद्ध केला?
------- UK-इंडिया बिझिनेस कौन्सिल

Q6) कोणत्या व्यक्तीची भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झाली?
-------- यशवर्धन कुमार सिन्हा

Q7) कोणत्या कंपनीने डिजिटल कौशल्यासह 1 लक्ष महिलांना सक्षम करण्यासाठी NSDC संस्थेसोबत एक सहकार्य करार केला?
-------- मायक्रोसॉफ्ट

Q8) कोणते मंत्रालय NABCB कडून मान्यता प्राप्त झालेली राष्ट्रीय उत्पादकता परिषद नियमित करते?
--------- वाणिज्य व उद्योग मंत्रालय

Q9) कोणता ‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ याला मान्यता देणारा 50वा देश ठरला?
------- होंडुरास

Q10) कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात भारतातले पहिले ‘वालुधन्व उद्यान’ बांधले जाणार आहे?
-------- गोवा

भारतीय वंशाचे चौहान ब्रिटिश कोलंबिया विधानसभा सभापतिपदी


• कॅनडातील भारतीय वंशाचे राज चौहान यांची ब्रिटिश कोलंबिया विधानसभा विधिमंडळाचे सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. 


• या पदावर निवड झालेले ते भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. 


• ते या विधीमंडळात पाच वेळा निवडून आले असून यापूर्वी त्यांनी या विधिमंडळाचे उपाध्यक्षपद भूषविलेले आहे.


• चौहान हे मूळ पंजाबचे असून १९७३ ला ते कॅनडाला स्थलांतरित झाले होते.


भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....



 1. जवाहरलाल नेहरू

कार्यकाळ:-

 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964

 16 वर्षे, 286 दिवस

 भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान


 २. गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:-

 27 मे 1964 ते 9 जून 1964

 13 दिवस

 पहिले कार्यवाहक पंतप्रधान, सर्वात कमी काळ पंतप्रधान


 3. लाल बहादूर शास्त्री

कार्यकाळ:-

 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966

 1 वर्ष, 216 दिवस

 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला.


 4.  गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:-

 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966

 13 दिवस



5. इंदिरा गांधी

कार्यकाळ:-

 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977

 11 वर्षे, 59 दिवस

 भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान


 5. मोरारजी देसाई

कार्यकाळ:-

 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979

 2 वर्षे, 126 दिवस

 सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान (८१ वर्षे) आणि पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान


 6. चरणसिंग

कार्यकाळ:-

 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980

 170 दिवस

 एकमेव पंतप्रधान ज्यानी संसदेला तोंड दिले नाही..


 7. इंदिरा गांधी

कार्यकाळ:-

 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984

 4 वर्षे, 291 दिवस

 दुस-यांदा पंतप्रधानपदावर काम करणारी पहिली महिला


 8. राजीव गांधी

कार्यकाळ:-

 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989

 5 वर्षे, 32 दिवस

 सर्वात तरुण पंतप्रधान (40 वर्षे)


 9. विश्वनाथ प्रताप सिंह

कार्यकाळ:-

 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990

 343 दिवस

 अविश्वास ठराव मंजूर करून पद सोडणरे पंतप्रधान 


 10. चंद्रशेखर

कार्यकाळ:-

 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991

 223 दिवस

कार्यकाळ:-

 समाजवादी जनता पार्टीशी संबंधित


 11. पीव्ही नरसिंहराव

कार्यकाळ:-

 21 जून 1991 ते 16 मे 1996

 4 वर्षे, 330 दिवस

 दक्षिण भारतातूंन पहिले पंतप्रधान


 12. अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:-

 16 मे 1996 ते 1 जून 1996

 16 दिवस

 सरकार केवळ 1 मताने पडले


 13. एचडी देव गौडा

कार्यकाळ:-

 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997

 324 दिवस

 जनता दलाचे पंतप्रधान 


 14. इंदर कुमार गुजराल

कार्यकाळ:-

 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998

 332 दिवस

 स्वतंत्रपणे भारताचे 13 वे पंतप्रधान


 15.  अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:-

 19 मार्च 1998 ते 22 मे 2004

 6 वर्षे, 64 दिवस

 कॉंग्रेस व्यतिरिक्त प्रथम पंतप्रधान ज्यांनी संपुर्ण कार्यकाळ  पूर्ण केलेले पंतप्रधान 


 16. मनमोहन सिंग

कार्यकाळ:-

 22 मे 2004 ते 26 मे 2014

 10 वर्षे, 2 दिवस

 प्रथम शीख पंतप्रधान


 17. नरेंद्र मोदी

कार्यकाळ:-

 26 मे 2014 आत्तापर्यंत

करोना काळातलं पहिलं मिशन, ISRO कडून PSLV C49 लाँच-



📚करोना काळात इस्रोने अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपलं मिशन पार पाडलं आहे. ISRO PSLV -C49 चं लाँचिंग करुन भारताने आणखी एक इतिहास घढवला आहे. 


📚३ वाजून २ मिनिटांनी हे PSLV C49 लाँच करण्यात येणार होतं मात्र यासाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागला. इस्रोचं हे ५१ वं मिशन आहे. या प्रक्षेपणाचं लाइव्ह प्रसारण इस्त्रोची वेबसाइट, यूट्युब चॅनल, फेसबुक आणि ट्विटरवरही करण्यात आलं. 


📚अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.


📚दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचं या मोहिमेसाठी कौतुक केलं आहे. आपला देश करोना संकटाशी लढत असतानाही देशाच्या वैज्ञानिकांनी जे यशस्वी लाँचिंग करुन दाखवलं त्याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं कौतुक केलं आहे.


📚EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला.

भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ



भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.


आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.


अनिल सोनी यांच्याकडे 1 जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.


तर आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.


तसेच यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. 2005 ते 2010 या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली. याव्यतिरिक्त सोनी यांनी बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्य विभागातही कार्यभार सांभाळला होता. त्यांनी एचआयव्हीच्या उपचारांमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे.

फायझर लशीमुळे 10 दिवसांत संरक्षण.



कोविड-19 विषाणूवरील फायझर व बायोएनटेक  यांची लस पहिल्याच मात्रेत दहा दिवसांत विषाणूपासून रुग्णाला उत्तम संरक्षण देते, असे दिसून आले आहे.

तर अमेरिकी अन्न व औषध प्रशासनापुढे या लशीच्या चाचण्यांबाबतची जी कागदपत्रे मांडण्यात आली  त्यातून हे स्पष्ट झाले आहे.


अमेरिकेतील लस सल्लागार गटाची जी बैठक झाली, त्यात लशीबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. या बैठकीत ज्या माहिती अहवालांचे सादरीकरण झाले त्यात 53 पानांच्या मूळ माहिती विश्लेषण पुस्तिकेचा समावेश आले.तसेच गेल्या महिन्यात ही लस दोन मात्रा दिल्यानंतर 95 टक्के प्रभावी ठरली होती. ती 21 दिवसांच्या  अंतराने देण्यात आली.

 

गेल्या महिन्यात बायोएनटेक व फायझर यांनी लशीच्या दोन मात्रानंतर 95 टक्के प्रभावाचा दावा केला असून प्रत्यक्षात फायझरची लस फार लवकर करोनाविरोधात काम करू लागते.


वय, वंश, वजन यापैकी कुठल्याही घटकाचा विचार केला, तरी ही लस जास्त चांगली व वेगाने विषाणूचा प्रतिबंध करणारी असल्याचे दिसून आले आहे. या लशीचे कुठलेही गंभीर गैरपरिणाम दिसून आलेले नाहीत.

अमेरिकेत डीएसीए पुन्हा लागू; न्यायालयाचा आदेश.



डेफर्ड  अ‍ॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल्स (डीएसीए) हा कायदा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाने २०१७ मध्ये घेतलेला निर्णय अमेरिकी न्यायालयाने रद्दबातल केला असून ओबामा काळातील हा कायदा पुन्हा लागू करण्याचा आदेश दिला आहे.


कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरित व्यक्तींना  त्यामुळे दिलासा मिळाला असून त्यात काही भारतीयांचा समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाने डीएसीए कायदा २०१७ मध्ये रद्द केला होता, पण त्याला सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्येही विरोध केला होता.


शुक्रवारी न्यूयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यचे न्यायाधीश निकोलस गरॉफिस यांनी अंतर्गत सुरक्षा विभागाला असा आदेश दिला,की डीएसीए कायद्यान्वये संबंधिताना दोन वर्षे वाढवून देण्यात यावीत. लोकांचे स्थलांतर अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करावी. सोमवारपासून मुदतवाढीचे हे अर्ज स्वीकारण्यात यावेत. 

मराठा आरक्षणावरील स्थगितीसंदर्भात तूर्तास दिलासा नाही, जानेवारीत पुन्हा सुनावणी


आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत जानेवारीत पुन्हा सुनावणी होणार आहे. 


मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.


आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही मात्र या अॅक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.

2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचे पदार्पण.


🌺बरेकडान्सला अधिकृत ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे.पॅरिसला 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ब्रेकडान्सच्या समावेशाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला आहे.


🌺तर युवा पिढीला ऑलिम्पिकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरील नृत्याला म्हणजेच ‘स्ट्रीट डान्स’ला मान्यता देण्याचा निर्णय ‘आयओसी’ने घेतला आहे. त्यानुसार 2024मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचा समावेश असेल.


🌺तसेच याआधी टोक्यो ऑलिम्पिकमधून स्केटबोर्डिग, क्लायम्बिंग आणि सर्फिग या खेळांचे पदार्पण होणार होते. मात्र करोनामुळे यावर्षीचा ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.यास्थितीत स्केटबोर्डिग, क्लायम्बिंग आणि सर्फिग या तीन्ही खेळांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले आहे.

जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम


🌷‘‘विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावी असून, जगाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या परंपरेत आहेत. विविधतांना जोडणारा घटक फक्त भारताजवळच असून, आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात केले. ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.


🌷भागवत म्हणाले की, ‘‘एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया असे दोन ध्रुव जगात निर्माण झाल्याचे आम्ही पाहिले आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी इतर देशांना शस्त्रपुरवठा करून  युद्ध करणे सुरू केले. सोबतच त्यांनी आर्थिक क्षेत्रावरही नियंत्रणास सुरुवात केली. त्यामुळे ‘शीतयुद्ध’ नावाची नवी युद्धशैली आम्ही पाहिली. त्यात अमेरिका जिंकली आणि रशियाचा पराभव झाला. त्यामुळे अमेरिका ही एक महाशक्ती बनली. आता अमेरिकेच्या वर्चस्वाखालीच सर्व सूत्रे हलणार, असे सांगण्यात येऊ लागले. पण तसे झाले नाही.’’


🌷‘‘जगाला सुखी करण्याची गोष्ट तर दूरच, पण अमेरिका या जगाला एकत्रही ठेवू शकली नाहीत. कालौघात अनेक भाषा संपल्या, अनेक संस्कृतींचा अंत झाला, विविधतेची आणि पर्यावरणाची हानी झाली. संपूर्ण जगाच्या कल्याणाची इच्छा ‘मॅक्झिमम गुड्स, मॅक्झिमम पीपल’ पर्यंत मर्यादित आणि तीही काही मोजक्या देशांपुरती सिमीत राहिली’’,याकडे भागवत यांनी लक्ष वेधले. जगाच्या दक्षिण गोलार्धातील सारे देश नैसर्गिक साधन-संपत्तीने समृद्ध होते. विकसित देशांनी मोजक्या लोकसंख्येसाठी सारी साधने वापरली, असे भागवत यांनी सांगितले.

कोविड साथीमुळे २०३०पर्यंत १ अब्ज लोक दारिद्रय़ात


महिलांमधील दारिद्रय़ वाढून आणखी १०२ दशलक्ष महिला दारिद्रय़ाच्या खाईत जातील.


⚡️कोविड १९ साथीमुळे अनेकांचे रोजगार गेले असून अतिरिक्त २०७ दशलक्ष लोक दारिद्रय़ाच्या खाईत ढकलले जाणार असून २०३० पर्यंत १ अब्ज लोक दारिद्रय़ात असतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

किमान १ अब्ज लोक २०३० पर्यंत दारिद्रय़ात दिवस कंठत असतील.


⚡️ यएनडीपी व डेनव्हर विद्यापीठाचे पार्डी सेंटर फॉर इंटरनॅशनल फ्युचर्स यांच्या संयुक्त विद्यामाने कोविड साथीच्या दूरगामी परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २७० दशलक्ष लोक दारिद्रय़ाच्या खाईत ढकलले जाणार असून दारिद्रय़ात जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या २०३० पर्यंत म्हणजे आणखी दहा वर्षांत १ अब्ज होईल. कोविड काळातील मूलभूत स्थितीचा विचार करता अलीकडचा मृत्युदर व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अर्थव्यवस्थांबाबत अलीकडे दिलेले अंदाज यावरून २०३० पर्यंत आणखी ४४ दशलक्ष अतिदारिद्रय़ात जाणार आहेत.  महिलांमधील दारिद्रय़ वाढून आणखी १०२ दशलक्ष महिला दारिद्रय़ाच्या खाईत जातील.

माऊंट एव्हरेस्टच्या नव्या उंचीची अधिकृत घोषणा


📍 जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची ८,८४८.८६ मीटर असल्याची अधिकृत घोषणा नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी केली. 


👉 माऊंट एव्हरेस्टची उंची ही आधीपेक्षा ०.८६ सेंटीमीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली. 


✨ जवळपास वर्षभर या शिखराची उंचीच्या मोजमापावर काम सुरू होते. त्यानंतर अखेर आज मंगळवारी नेपाळने एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर केली. 


🎯 दरम्यान, भूकंपानंतर हे शिखर काहीसं खचलं असल्याची शक्यता असल्याने पुनर्मोजणीचा निर्णय घेण्यात आल्याचे नेपाळ सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सना युद्धाभ्यास भारत और विश्व के देशों के बीच


🟥 गरुड़ : भारत - फ्रांस


🟥 हण्ड इन हैण्ड : भारत - चीन


🟥 इद्र : भारत - रूस


🟥 जिमेक्स : भारत - जापान


🟥 मालाबार : अमेरिका - भारत


🟥 सर्य किरण : भारत और नेपाल


🟥 वरुण : फ्रांस और भारत


🟥 सिम्बेक्स : सिंगापुर नौसेना और भारतीय नौसेना


🟥 लाब्समर : ब्राजील के साथ भारत और दक्षिण अफ्रीका के नौसेना


🟥 कोंकण : भारतीय नौसेना और ब्रिटेन की रॉयल नेवी


🟥 औसीइंडेक्स : भारतीय और ऑस्ट्रेलियाई नौसेना


🟥 इद्रधनुष: भारत - ब्रिटेन के वायु अभ्यास


🟥 नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया के साथ भारतीय सेना का अभ्यास 


🟥एकुवेरिन : मालदीव और भारत


🟥 गरुड़ शक्ति : भारत और इंडोनेशिया


🟥 मित्र शक्ति : भारत - श्रीलंका


🟥 नसीम अल बह्र : भारत - ओमान


🟥 सलिनेक्स : भारत और श्रीलंका के बीच नौसेना में संयुक्त अभ्यास 


🟥 कजिन संधि अभ्यास : भारत और जापान के तटरक्षकों का सहयोग


🟥मालाबार : भारत और अमेरिका


🟥 यद्ध अभ्यास : भारत और अमेरिका


🟥 रड फ्लैग : भारत और अमेरिका


🟥कोप : भारत और अमेरिका

Companies & Their Founder


1. Walmart के संस्थापक कौन है ?

Answer - सैम वॉल्टन (Sam Walton) 1962


2. Paytm के संस्थापक कौन है ?

Answer - विजय शेखर शर्मा (2010)


3. Google के संस्थापक कौन है ?

Answer - लैरी पेज, सर्फ ब्रिन (1998)


4. Microsoft के संस्थापक कौन है ?

Answer - बिल गेट्स, पॉल एलन (1975)


5. WhatsApp के संस्थापक कौन है ?

Answer - ब्रायन ऐक्टन ,जैन कौम (2009)


6. Amazon के संस्थापक कौन है ?

Answer - जैफ बेजोस (Jef bez0s) 1994


7. Flipkart के संस्थापक कौन है ?

Answer - सचिन बंसल और बिन्नी बंसल (2007)


8. Yahoo के संस्थापक कौन है ?

Answer - David filo, Jerry yang (1994)


9. Apple के संस्थापक कौन है ?

Answer - स्टीव जॉब्स (1976)


10. Wikipedia के संस्थापक कौन है ?

Answer - जिमी वेल्स (2001)


11. Motorola के संस्थापक कौन है ?

Answer - Paul & Joseph Gablin (1928)


12. Facebook के संस्थापक कौन है ?

Answer - मार्क जुकरबर्ग (2004)


13. Alibaba के संस्थापक कौन है ?

Answer - जैक मा (1999)


14. Nokia के संस्थापक कौन है ?

Answer - Fredrik Idestam, Leo Mechelin


15. Reliance के संस्थापक कौन है ?

Answer - धीरूभाई अम्बानी (1997)


16. Ebay के संस्थापक कौन है ?

Answer - Pierre Omidyar (1995)


17. Twitter के संस्थापक कौन है ?

Answer - जैक डॉर्स (2006)


18. Instagram के संस्थापक कौन है ?

Answer - केविन सिस्ट्रोम, माइक करिजर (2010)


19. YouTube के संस्थापक कौन है ?

Answer - Jawed KarimStee Chen (2005)


20. Skype के संस्थापक कौन है ?

Answer - Niklas Zennstrom Janus Friis (2003)


21. Tesla के संस्थापक कौन है ?

Answer - एलोन मस्क (2003)


22. Intel के संस्थापक कौन है ?

Answer - गॉर्डन मूरे (1968)


23. Samsung के संस्थापक कौन है ?

Answer - Lee Byungchul (1938)


24. Xiaomi के संस्थापक कौन है ?

Answer - Lie Jun (2010)

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना


🔖केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजना’ (ABRY) याला आपली मंजूरी दिली. औपचारिक क्षेत्रात रोजगार वाढविण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0’ अंतर्गत कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून व्यवस्था बाहेर काढण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना आहे.


📍ठळक वैशिष्ट्ये....


🔖ही योजना वर्ष 2020 ते वर्ष 2023 या कालावधीत लागू राहणार. योजनेच्या अंमलबजावणीसाठी 22810 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.


🔖1 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यानंतर 30 जून 2021 पर्यंतच्या कालावधीत रोजगार दिलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या संदर्भात भारत सरकार दोन वर्षांसाठी अनुदान देणार.


🔖1000 कर्मचार्‍यांच्या आस्थापनांमध्ये कामावर घेतलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) यामध्ये 12 टक्के कर्मचार्‍यांचे योगदान आणि 12 टक्के नियोक्ता यांचे योगदान असे एकूण 24 टक्के योगदान भारत सरकार दोन वर्षांच्या कालावधीत देणार.


🔖1000 कर्मचार्‍यांपेक्षा अधिक संख्या असणाऱ्या आस्थापनांच्या बाबतीत भारत सरकार केवळ कर्मचार्‍यांचे 12 टक्के योगदानच देणार.


🔖15 हजार रुपयांपेक्षा कमी मासिक वेतन घेणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेवू शकतात.


🔖कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांच्या आधार-जोडलेल्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने योगदान जमा करणार. तसेच संस्था या योजनेसाठी एक सॉफ्टवेअर विकसित करणार आहे.

नौदलाने दिली ‘स्मॅश 200 प्लस’ची ऑर्डर.


🔰भारतीय नौदलाला लवकरच इस्रायलकडून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम मिळणार आहे. भारतीय नौदलाने या सिस्टिमसाठी ऑर्डर दिली आहे.

तर हे ड्रोन विरोधी शस्त्र आहे. या सिस्टिमद्वारे दिवसा तसेच रात्रीच्यावेळीही शत्रुंची छोटी ड्रोन्स पाडता येतील. ‘स्मॅश 200 प्लस’ ही एक कॉम्प्युटराइज्ड फायर कंट्रोल आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक साइट सिस्टिम आहे.


🔰बदुक किंवा मशीन गनवर ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम बसवता येईल.पुढच्यावर्षीपासून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिमचा पुरवठा सुरु होईल.तसेच ‘स्मॅश 200 प्लस’ची किंमत 10 लाखापेक्षा कमी आहे. बंदुक किंवा मशीन गनवर ही सिस्टिम बसवून 120 मीटर अंतरावरुन वेगाने लक्ष्याच्या दिशेने येणारी छोटी ड्रोन्स हवेतच नष्ट करता  येईल.

भारत इस्रायलकडून ही सिस्टिम विकत घेणार  असला, तरी अशा पद्धतीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.


🔰भारत अमेरिकेसोबत मिळून छोटी एरियल सिस्टम ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) तसेच ड्रोन्स विरोधी सिस्टिम विकसित करण्याचे काम सुरु करणार आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या DTTI द्विपक्षीय करारातंर्गत ही सिस्टिम विकसित करण्यात  येईल.

महिला व बालकांना 'शक्ती'!; ठाकरे सरकार करणार 'हे' दोन कठोर कायदे



महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


प्रस्तावित कायद्यांची ठळक वैशिष्टे पुढील प्रमाणे आहेत ..


१) हे नवीन गुन्हे समाविष्ट


- समाज माध्यमांमधून महिलांना धमकावणे व बदनामी करणे.

- बलात्कार, विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत खोटी तक्रार करणे.

- समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे.

- एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे.



- बलात्कार पीडितेचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत लागू करणे.


२) शिक्षेत वाढ


- बलात्कार, ॲसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे.

- शिक्षांचा कालावधी वाढविला आहे.

- ॲसीड हल्ला प्रकरणी दंडाची तरतूद केली असून ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार व प्लास्टीक सर्जरीकरिता देण्याचे प्रस्तावित आहे.

समुद्री चाचण्यांसाठी 'विक्रांत' सज्ज



● भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे.


● कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, आता जानेवारीपासून तिच्या समुद्रातील चाचण्या सुरू होतील. 


● 'विक्रांत', 'विराट' या इंग्लिश बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाल्यावर भारतीय नौदलाचा भार आता 'विक्रमादित्य' ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका वाहत आहे. 


● कोचीन नौदल गोदीत बनवली जात असलेली 'विक्रांत' ही सुमारे चाळीस हजार टनी पहिलीवहिली स्वदेशी युद्धनौका आता विक्रमादित्यच्या जोडीला येत आहे. 


अशी आहे युद्धनौका

- वजन : ४० हजार टन

- लांबी : २६२ मीटर किंवा ८६० फूट

- स्की जंप (विमानोड्डाणासाठीची विशेष चढण)सह तीस विमाने हेलिकॉप्टरचा समावेश शक्य 

- मिग २९ विमाने व कामोव्ह किंवा सी-किंग हेलिकॉप्टर राहू शकतात

- कामोव्ह हेलिकॉप्टर शत्रूच्या हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देईल

- सी-किंग हेलिकॉप्टर शत्रूच्या पाणबुड्यांना शोधून नष्ट करेल


महत्वाचे मुद्दे


● या विमानवाहू युद्धनौकेचे नाव ब्रिटनकडून खरेदी केलेल्या भारताच्या *पहिल्या विमानवाहू युद्धनौका  आयएनएस विक्रांत* च्या नावावरून ठेवण्यात आले आहे. *1997* मध्ये आयएनएस विक्रांतला नौदलाने आपल्या ताफ्यातून निवृत्त केले होते.


● सध्या, रशियाकडून घेण्यात आलेली  44,500 टन क्षमता असलेली *आयएनएस विक्रमादित्य* ही एकमेव विमानवाहू युद्धनौका भारताकडे आहे.


● आयएनएस विक्रमादित्यप्रमाणेच विक्रांतदेखील विमान प्रक्षेपित करण्यासाठी व उतरण्यासाठी करण्यासाठी *STOBAR* (Short Take-Off But Arrested Recovery) यंत्रणा वापरणार आहे.


● या युद्धनौकेची रचना आणि बांधणी पूर्णपणे भारतीय असून, या नौकेच्या बांधणीमुळे भारत अशी नौका तयार करण्याची शक्ती असणाऱ्या *अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स* या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.

Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना स्थान


🔥फोर्ब्सनं नुकतीच जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापन किरण मजूमदार-शॉ आणि एचसीएल एन्टरप्राईझेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडार-मल्होत्रा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.


🔥फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. १७ व्या वार्षिक ‘फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.


🔥“फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला,” असं फोर्ब्सनं म्हटलं आहे.


🔥या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं, किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे. तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे. जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत.

भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ वागा.


✳️सामान्य लोकांपर्यंत प्रभावशाली व्यक्तींची पोहोच, प्रभाव आणि अधिकार लक्षात घेता त्यांनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ असण्याची आवश्यकता आहे, हे त्यांचे कर्तव्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले.


✳️सर्वोच्च न्यायालयाने भाषण स्वातंत्र्याच्या निरनिराळ्या पैलूंचा ऊहापोह केला. बहुत्ववादाशी बांधील असलेल्या राज्यपद्धतीत द्वेषयुक्त भाषणाचा एखाद्या विशिष्ट गटाबाबत द्वेषाव्यतिरिक्त कुठलाही वैध उद्देश नसतो. 


✳️अशा द्वेषयुक्त भाषणाचे लोकशाहीबाबतच्या कुठल्याही वैध मार्गाने काल्पनिक योगदान असू शकत नाही; उलट त्यामुळे समानतेचा अधिकार नाकारला जातो, असेही न्यायालयाने सांगितले. सुफी संत ख्वाजा मोईउद्दीन चिश्ती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी दूरचित्रवाणी वाहिनीचे निवेदक अमिश देवगण यांच्यावरचा प्राथमिक माहिती अहवाल रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देताना वरील विधान केले.


✳️सामान्य लोकांवर प्रभावशाली व्यक्तींचा प्रभाव आणि अधिकार यामुळे त्यांचे लोकांबाबत कर्तव्य असते व त्यांनी अधिक जबाबदार असायला हवे, असे न्या. अजय खानविलकर व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले.

कृत्रिम सूर्य तयार करण्यात चीन यशस्वी


चीन कृत्रिम सूर्यनिर्मिती करणारे उपकरण बनविण्यात यशस्वी झाला असून त्याची प्रायोगिक चाचणी यशस्वी ठरली. प्रकल्पाच्या माध्यमातून 150 दशलक्ष अंश सेल्सियस पर्यंतचे तापमान निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे.


ठळक बाबी


त्यासाठी ‘HL-2 M टॉकमॅक’ नामक एक उपकरण तयार केले गेले असून, या माध्यमातून नैसर्गिक सूर्याद्वारे मिळणारा प्रकाश निर्माण केला जाणार. निर्माण होणाऱ्या स्वच्छ ऊर्जेचा वापर थर्मोन्यूक्लियर अणुऊर्जेसाठी केला जाणार आहे.


या उपकरणामुळे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक स्तरावरील अणुभट्टीत (ITER) अधिक प्रमाणात अणुऊर्जा निर्माण करणे सोपे होणार आहे. ITER हा एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक प्रकल्प असून, तो 38 देशांच्या जागतिक सहकार्याने राबविला जात आहे.


सूर्याच्या  मुख्य भागाचे तापमान 13 दशलक्ष अंश सेल्सियसपर्यंत असल्याचे मानले जाते.

भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ


⏺भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.


⏺आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.


⏺अनिल सोनी यांच्याकडे 1 जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे.


⏺जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.


⏺तर आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.


⏺तसेच यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. 2005 ते 2010 या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली.

ओरछा, ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा



🏵मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात हा बहुमान मिळाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.


🏵तर राज्य सरकारच्या जनसंपर्क खात्याने म्हटले आहे की, ही दोन किल्ल्यांची शहरे आहेत त्यांना युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाल्याबाबत पर्यटन तज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे.


🏵सयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोने या शहरांना वारसा शहरांचा दर्जा दिला. त्यामुळे आता ग्वाल्हेर व ओरछा शहरांची स्थिती बदलणार आहे.

युनेस्को व राज्य सरकारचे पर्यटन खाते या शहरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करून त्यांचे सौंदर्य वाढवणार आहे.


🏵यनेस्कोचे पथक पुढील वर्षी या दोन शहरांना भेट देणार असून तेथील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करणार आहे.


🏵दक्षिण आशियासाठी आदर्शवत ठरेल असे प्रकल्प यात हाती घेतले जातील. यात शहर सौंदर्याबाबत काही सूचना केल्या जातील पण त्यात इतिहास हरवणार नाही याची काळजी घेतली जाईल.

आयुष निर्यात संवर्धन परिषद’ची स्थापना करण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय एकत्र


🔰आयुष निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने, वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय) यांनी मिळून ‘आयुष निर्यात संवर्धन परिषद (AEPC)’ याची स्थापना करून एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.


🔰सपूर्ण आयुष (उत्पादनांच्या) निर्यातीला चालना देवून किंमत आणि दर्जा यांच्या स्पर्धात्मकतेसाठी संपूर्ण आयुष क्षेत्र एकत्रितपणे कार्य करणार आहे.


🔴ठळक बाबी....


🔰सकल्पित AEPC आयुष मंत्रालयात स्थापन करण्यात येणार आहे.

आयुषसाठी ‘हार्मोनाइज्ड सिस्टम (HS)’ कोडचे प्रमाणीकरण लवकरच करण्यात येणार.


🔰आयुषची उत्पादने आणि सेवा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सशी समन्वय साधून काम करणार.


🔰आयुष मंत्रालय आणि आयुष उद्योग त्यांच्या उत्तम कार्यपद्धती/यशोगाथा ओळखून त्यांचा लोकांपर्यंत प्रचार करणार.


🔰आयुष उद्योग आपल्या उत्पादनांचा दर्जा आणि मानके तसेच त्यांची किंमत स्पर्धात्मक दृष्ट्या योग्य असतील हे सुनिश्चित करणार.आयुष ब्रँड इंडिया उपक्रमांसाठी प्रयत्न करणार.

कॅनडाकडून डॉ. विजया वाड यांचा सन्मान.


🌷कनडाच्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी राजपत्र असलेले गौरवपत्र वादळवाट या पुस्तकाच्या लेखिका आणि मराठी विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि वादळवाट पुस्तकातील रमेश खानविलकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर असल्याने त्यांच्या आई शारदा श्रीराम खानविलकर या दोघींचा मूळचे महाराष्ट्रीयन असलेले कॅनडातील उद्योगपती डॉ. विजय ढवळे यांच्यातर्फे लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सन्मान करण्यात आला.


🌷कनडाच्या पार्लमेंट हाऊसमध्ये आतापर्यंत फक्त चारच भारतीय लोकांचा सत्कार आणि सन्मान  तेथील पंतप्रधानांनी केला आहे.


🌷तर त्यापैकी एक असलेले मनोहर जोशी म्हणाले की, कॅनडा देशाची राजमुद्रा असलेले गौरवपत्र डॉ. विजया वाड आणि शारदा खानविलकर यांना माझ्या हस्ते देताना कॅनडा सरकारने या दोन मातांबरोबर माझाही गौरव केला आहे. डॉ. विजय ढवळे यांच्यामुळे आज या दोन्ही महान विभूती मातांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले आहे. यावेळी रमेश खानविलकर हेही उपस्थित होते.

करोना लसीसंबंधी मोठी अपडेट, सीरमकडून तात्काळ मान्यता देण्यासाठी अर्ज


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महामारीमुळे निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांच्या हितासाठी अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात देण्यात आली आहेत.


‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला असतानाच ही माहिती समोर आली आहे. ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे.


दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या देशी करोना लशसीच्या तिसऱ्या टप्प्यांना परवानगी मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लशीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. बायोलॉजिकल ई कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.

मलेरिया रोखण्यात भारताला यश.


🧲जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदवण्यात आले आहे.मलेरियाचे अस्तित्व असलेल्या देशांपैकी त्याचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलेला भारत हा एकमेव देश ठरला आहे.


🧲जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह जगातील 11 देशांमध्ये मलेरियाच्या दृष्टीने जोखमीच्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले होते. त्या देशांतील रुग्णसंख्येच्या गणितीय प्रारूपाच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.


🧲2000 ते 2019 या कालावधीत भारतातील मलेरिया रुग्णांची संख्या तब्बल 72 टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही 74 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद केले आहे.

मुखपट्टीविना फिरणाऱ्यांना समुदाय सेवेच्या शिक्षेस स्थगिती.


☄️सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविना फिरताना आढळलेल्यांना कोविड-19 रुग्णसेवा केंद्रांत समुदाय सेवेसाठी पाठवण्याचे निर्देश देणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.


☄️तर हा आदेश ‘कायदेशीर अधिकार नसताना’ देण्यात आल्याचा आरोप करून गुजरात सरकारने त्याविरुद्ध केलेल्या अपिलाची न्या. अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी व एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने नोंद घेतली.


☄️तसेच उच्च न्यायालयाचा हा आदेश कठोर असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला होता. त्याचीही नोंद खंडपीठाने घेतली.

कोविड-19 प्रतिसादाविषयी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे विशेष सत्र.


*⃣3 डिसेंबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या (UNGA) विशेष सत्राला सुरुवात झाली. ही बैठक दोन दिवस चालणार आहे.


🌀ठळक बाबी...


*⃣या सत्रात कोविड-19 महामारीला दिला जाणारा प्रतिसाद आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेपासून प्रगतीकडे वळण्याचा उत्तम मार्ग या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहेतसेच कोविड-19 लस, त्याची निर्मिती, वितरण, उत्पादक अश्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेचा ‘ACT-एक्सीलरेटर’ उपक्रम जगातल्या सर्वात गरीब लोकांना लसी वितरित करण्याचे काम करीत आहे.


🌀सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी


*⃣आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.


*⃣1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.


*⃣सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


*⃣UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.


*⃣सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद ‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -


*⃣UN महासभा (General Assembly)

UN सुरक्षा परिषद (Security Council)UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)

UN सचिवालय

UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणिUN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).


🌀सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -


*⃣जागतिक बँक समूह

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)

संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)

संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund –UNICEF)

दिनांक 2 डिसेंबर 1984 या दिवशीची दुर्घटना

 


◾️भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले तर लाखो लोक त्याने प्रभावित झाले. या दुर्घटनेच्या स्मृतीत देशात 2 डिसेंबरला ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन’ पाळला जातो.


◾️औद्योगिक क्षेत्राला या घटनेची आठवण राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी जागृती पसरवण्यासाठी हा दिवस भारतात पाळला जातो.


◾️औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर होणार्‍या प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवसृष्टी, नैसर्गिक स्त्रोत आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी प्रत्येक स्तरावर विविध उपक्रमे राबवली जातात.


🔺पार्श्वभूमी


◾️संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनी (ILO) त्याच्या “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 इयर्स ऑफ एक्स्पीरियन्स” या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या 1984 सालाच्या ‘भोपाळ वायुगळती’ घटनेला शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून नोंदवण्यात आले आहे.


◾️मध्यप्रदेशाच्या राजधानीत ‘युनियन कार्बाइड’ या किटकनाशके बनविण्याच्या प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) वायूची गळती होऊन किमान 6 लाखांहून अधिक मजूर व परिसरातल्या रहिवाशांना फटका बसला होता. त्यात सरकारी आकड्यानुसार 15 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे हजारो पिडीत व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे भारताकडून आयोजन.


🔰भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले.


🔰शांघाय सहकार्य संघटनेमधील सरकार प्रमुखांच्या परिषदेची 19 वी बैठक नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्षपद एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे होते.


❄️ठळक बाबी


🔰शांघाय सहकार संघटनेच्या सदस्य देशांचे एकत्रितपणे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्यावतीने करण्यात आले आहे.


🔰या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या कलाकृतींचे त्रिमितीय स्कॅनिंग करण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेबजीएल मंच, आभासी जागेचा विनियोग, नवसंकल्पनेतून मांडणी आणि पुरातन वस्तूंविषयीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.


🔰बौद्ध तत्वज्ञान आणि मध्य अशियातील कला हे शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) देशांना एकमेकांशी जोडणारे आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये अशिया खंडातल्या विविध संग्रहालयातल्या कलात्मक समृद्धीची झलक पहायला मिळते. त्याचबरोबर बौद्ध शाळांचा विकास कसा टप्प्याटप्याने होत गेला, याची माहिती देणारे आणि ऐतिहासिक काळाचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करणारे प्रदर्शन आहे.


❄️शांघाय सहकार्य संघटना (SCO) विषयी


🔰शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. संघटनेचे मुख्यालय बिजिंग (चीन) येथे आहे. ही एक यूरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे.


🔰SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. चीन हा संघटनेचा संस्थापक देश आहे. भारताला या संघटनेचे 2017 साली पूर्ण सदस्यत्व मिळाले.

भारतीय आयटी क्षेत्राचे ‘पितामह’फकिर चंद


🔰भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून परिचयाचे असलेले फकिर चंद कोहली यांचं वयाच्या 96 व्या वृद्धापकाळानं निधन झालं.


🔰कोहली हे देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.


🔰1951 मध्ये ते टाटा इलेक्ट्रीक कंपनीत रूजू झाले आणि सिस्टमच्या संचालनासाठी आवश्यक लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास त्यांनी मदत केली.


🔰1970 मध्ये फकीरचंद कोहली यांच्या खांद्यावर टाटा इलेक्ट्रीक कंपन्यांच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.


🔰1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. 


🔰हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता. टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी देशाला १०० अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास मदत केली.


🔰भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकिर चंद कोहली यांना 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

सपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द


● मर्द            x     नामर्द


● शंका          x     खात्री


● कृपा           x    अवकृपा


● गमन           x    आगमन


● कल्याण      x     अकल्याण


● ज्ञात           x     अज्ञात


● सत्कर्म       x      दुष्कर्म


● खरे           x      खोटे


● भरती        x     ओहोटी


● सुसंबद्ध     x     असंबद्ध


● हर्ष            x     खेद


● विधायक    x     विघातक


● हानी          x     लाभ


● संघटन       x     विघटन


● सुंदर          x     कुरूप


● सार्थक       x     निरर्थक


● स्वस्थ        x     अस्वस्थ


● सुसंगत      x      विसंगत


● तप्त          x      थंड


● धर्म           x      अधर्म


● सनाथ       x      अनाथ


● सशक्त       x      अशक्त


● कीर्ती        x      अपकीर्ती


● ऐच्छिक     x     अनैच्छिक


● गुण          x      अवगुण

“संविधान सभेची पहिली बैठक”



आजच्या दिवशी संविधान सभा पहिल्यांदा एकत्र आली होती. 


🔸 सविधान सभा “सचिव एच. व्ही. आर. आयंगार” यांनी २० नोव्हेंबर १९४६ रोजी सर्व संविधान सभा सदस्यांना आमंत्रण दिले.


🔸९ डिंसेबर १९४६ रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या परिषद भवनातील संविधान सभा चेंबर मध्ये हजर राहावे.


🔸फ्रांस देशांचे अनुकरण करुन संविधान सभा सल्लागार बी.एन. राव  यांनी सर्वात वयोवृद्ध सदस्य “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांना तात्पुरते अध्यक्ष करावे अशी शिफारस केली. 


🔸तसेच तात्पुरते उपाध्यक्ष म्हणुन “फ्रॅक ॲन्थोनी” यांची निवड झाली. 


🔸 पहील्या बैठकीला म्हणजेच ९ डिसेंबर १९४६ रोजी ११ वाजता “आचार्य जे. बी. कृपलानी” यांनी सिंन्हा यांचे नाव घोषित केले.


🔸 आचार्य जे. बी. कृपलानी हे पहिले व्यक्ती जे संविधान सभेसमोर बोलले.  कृपलानी त्याचवेळी “काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष” होते.


🔸9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेच्या पहील्या बैठकीला तात्पुरते अध्यक्ष म्हणुन काम पाहणारे “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांनी 3 देशांचे शुभकामना संदेश वाचुन दाखवले.


१) अमेरीका


२) चीन प्रजासत्ताक 


३) ॲास्ट्रेलिया 


यावर सिन्हा यांचे उद्गार -


“ज्या देशांनी आम्हाला असे उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी शुभ संदेश पाठविले त्या देशांच्या सरकारांप्रति आभार व्यक्त करण्यासाठी संदेश पाठविण्याकरिता ही सभा मला अधिकृत करेल आणि अनुमती देईल असा मला विश्वास वाटतो. आणि मी हेसुद्धा आवर्जून सांगू इच्छितो की, तुमच्या वांच्छित कार्याच्या सिद्धीसाठी हा मोठा शुभ संदेश आहे.” 

हायाबुसा-2’ यान पृथ्वीवर परतले


🌻‘रयुगू’ लघुग्रहाच्या पृष्ठभागाखालच्या खडकाचे नमुने घेवून जपानचे ‘हायाबुसा-2’ यान 6 डिसेंबर 2020 रोजी पृथ्वीवर परतले.


🌻शास्त्रज्ञांना आशा आहे की नमुन्याचे वजन 0.1 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. नमुने असलेला एक कॅप्सूल दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात सापडला.


🛑‘हायाबुसा-2’ मोहीम


🌻‘हायाबुसा-2’ हे JAXA या जपानी अंतराळ संशोधन संस्थेकडून संचालित केले जाणारे अंतराळयान आहे. ‘हायाबुसा-2’ यान 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठविण्यात आले होते. यान दीड वर्षाच्या कालावधीसाठी लघुग्रहाच्या (asteroid) निरीक्षणासाठी पाठवले गेले होते.


🌻अतराळयानावर असलेले रोव्हर ‘रयुगू (Ryugu)’ या नावाच्या लघुग्रहावर उतरविण्यात आले. एखाद्या लघुग्रहावर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी आणि खडकाचे नमुने गोळा करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले होते. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवून आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यात आले.


🌻हायाबुसा यानात ‘मिनरव्‍‌र्हा 2’ रोव्हर रोबोट व मस्कॉट हा फ्रेंच रोबोट यांचा समावेश होता. यान फ्रीजच्या आकाराएवढे होते. हायाबुसाचा अर्थ जपानी भाषेत ससाणा असा आहे.


🛑लघुग्रह म्हणजे काय आहे?


🌻सौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरले ते म्हणजे लघुग्रह वा अशनी आणि उल्का होय. ‘रयुगू’ हा अगदी प्राथमिक लघुग्रह आहे. त्याला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात.


🛑‘रयुगू’ लघुग्रह


🌻‘रयुगू’ लघुग्रह पृथ्वीपासून 30 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. ‘रयुगू’ या लघुग्रहाची निर्मिती साधारणपणे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे सौरमालेच्या जन्मावेळची असून त्यात मोठ्या प्रमाणवर कार्बनी पदार्थ व पाणी आहे असे समजले जाते, त्यामुळे त्याच्या या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.

Online Line Series

राष्ट्रप्रेमी बाबासाहेब....

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून तो विचार आहे. हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षांच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणामुळे भरडलेल्या लोकांकरिता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही, तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबळता निर्माण करण्याचा कृती कार्यक्रम आहे. जाज्वल्य-राष्ट्रनिष्ठा आणि देशप्रेम हे बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्याचे अतूट अंग आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आणि मूलभूत सिद्धान्त मांडणाऱ्या प्रचंड ग्रंथरचनेत, पत्रकारितेत, लिखाणात, भाषणात या देशाची भौगोलिक अखंडता आणि राष्ट्रीय एकता आणि अस्मिता याला छेद पडेल अथवा ती भंग पावेल असे कोणतेही वाक्य व वक्तव्य दिसून येत नाही. 'भारत' या शब्दाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आकर्षण होते. त्यांनी स्थापन केलेल्या एका पाक्षिकाचे नाव 'बहिष्कृत भारत' आणि मुद्रणालयाचे नाव भारत भूषण प्रिंटिंग प्रेस' असे होते. परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांच्या राष्ट्रीय कार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अजूनही संकुचित आणि पूर्वग्रहदूषित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नाही अथवा गांधीजींच्या राजकीय चळवळीत सहभागी झाले नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की त्यांना भारताचे स्वातंत्र्य नको होते. त्यांना भारताचे नुसते स्वातंत्र्य नको होते, त्याचबरोबर दलित आणि अस्पृश्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानाचा संबंध स्वातंत्र्याशी जोडणे आवश्यक वाटत होते. देश स्वतंत्र झाला पण लोक स्वतंत्र झाले का ? हा प्रश्न ते सदैव विचारीत असत. डॉ. बाबासाहेबांबद्दल सर्वसामान्य जनतेची अजूनही समजूत ब्रिटिशधार्जिणा, काँग्रेस-गांधी विरोधक, हिंदूद्वेष्टा आणि विशिष्ट वर्गाच्या हिताकरिता चळवळ करणारा इत्यादीवर आधारित आहे. पण ही पूर्णतः गैरसमजूत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य चळवळ, जीवन आणि कार्य यांचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट दिसून येते की त्यांनी स्वराज्याला कधीही विरोध केलेला नाही. या उलट स्वतंत्र भारत हे मजबूत सबळ आणि प्रगत राष्ट्र झाले पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते. बाबासाहेबांचा दृष्टिकोन, स्वराज्य हे केवळ मूठभर लोकांचे आणि सत्ताधीशांचे आहे, असा नव्हता; तर पीडित आणि उपेक्षितांसह सर्वांचे स्वातंत्र्य ही कल्पना बाबासाहेबांच्या मनात सतत होती. पण तसे स्वराज्य निर्माण होण्यास या देशातील समाजव्यवस्था अनुकूल नाही अशी शंका त्यांच्या मनात होती. गेली ७०० वर्षे राजकीय जमात म्हणून विशेषाधिकार भोगलेल्या बॅरिस्टर जिन्ना यांनी धर्माच्या नावाने भारताचे तुकडे पाडून पाकिस्तानची निर्मिती केली. पण व्यक्तिगत जीवनात अनेक अन्याय आणि अत्याचार भोगून हजारो वर्षांच्या सामाजिक गुलामगिरीची पूर्वपीठिका असताना सुद्धा त्यांनी या देशाची एकता आणि अखंडता एकात्मतेकरिता सदोदित प्रयत्न केले. बाबासाहेबांचे कार्य हे केवळ दलित उद्धारापुरते मर्यादित नव्हते, तर ते राष्ट्र उद्धाराचे कार्य होते.

         राष्ट्रीय एकात्मकतेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रप्रेम आणि निष्ठा ही वादातीत आहे. ब्रिटिश राजवटीच्या अनेक गोष्टींचे बाबासाहेबांनी गुणगान व समर्थन केले असले तरी त्यांनी त्यांच्या दोषांचा, अन्याय आणि अत्याचारांचाही प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. मुंबई विधान परिषदेत ते ब्रिटिश सरकारचे नामनिर्देशित सदस्य (१९२७-१९३९) होते. तरीपण त्यांनी ब्रिटिशांचे कायदे आणि धोरण यावर एक खरा राष्ट्रभक्त

आणि देशप्रेमी या नात्याने प्रखर टीका केलेली आहे. ‘आम्ही सर्व एक आहोत, ही भावना म्हणजेच राष्ट्र' भारतातील फार मोठा जनसमूह हा जातीच्या आणि अस्पृश्यतेच्या नावाखाली जर वेगळा पडलेला असेल तर तो समूह देशाच्या प्रमुख प्रवाहात कसा येईल ? म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही आणि राष्ट्रीय भावना निर्माण होणार नाही. आमची 'विविधतेतील एकता' केवळ घोषणा होईल. या वंचित जनसमूहाला, बाबासाहेबांनी आपल्या कार्याने आणि चळवळीने, प्रमुख प्रवाहात सहभागी करून घेण्याचे मोठे कार्य केले. राष्ट्रवाद ही खऱ्या अर्थाने लोकांची सांस्कृतिक आणि एकात्मिकतेची भावना आहे. ती मनुष्याच्या विचारांची उपज आहे. म्हणून त्याचा जीवन व कृती यांच्याशी सरळ संबंध आहे. वंचित वर्ग हा बहुधा आपल्या हक्काकरिता सशस्त्र क्रांतीकडे वळत असतो. परंतु बाबासाहेबांनी या वंचित वर्गाला कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करण्याचे बाळकडू पाजले आहे. बाबासाहेब म्हणतात, “राष्ट्रवाद ही अशी सत्य स्थिती आहे की त्याला विसरता येत नाही किंवा नाकारता येत नाही." इतर संस्कृती आणि देशांचे उदाहरण देऊन बाबासाहेबांनी आक्रमक राष्ट्रवादाला नाकारले आहे. राष्ट्रीय सन्मान आणि सामाजिक एकता हे त्यांच्या राष्ट्रवादाचे मूलाधार होते. शोषित आणि वंचित वर्गाच्या हिताकरिता चळवळ करणे हा त्यांच्या राष्ट्रीय कार्याचाच भाग होय. 

त्यांच्या राष्ट्रीय भावनेत दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात- 

१. ब्रिटिश सत्तेचा अंत, स्वकीयांचे राज्य.

 २. जातिविहीन आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती.

त्यांची विचारधारा ही मानवतावादी आणि लोकशाहीवादी असली तरी ती प्रखर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होती. कारण वर्ण, जात, वंश आणि सांप्रदायिकता यांना बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रवादाचा आधार कधीही मानलेला नाही. सर्व भारतीय लोकांत एकात्मतेची भावना निर्माण व्हावी आणि आम्ही सर्व भारतीय आहोत म्हणून जगावे हे त्यांचे स्वप्न होते. दलित वर्गाचे स्वार्थ आणि देशाप्रति कर्तव्य, यात त्यांनी देशाला प्रथम स्थान दिलेले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा देशातला पहिला संप; २५००० शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा



☝️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. 


📓 अवघ्या २७ वर्ष वयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून ‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय’ हा शोधनिबंध लिहिला.


🧐 *देशातील पहिला संप* : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. 


● हा संप इ.स. १९२८-१९३४ या दरम्यान रायगड जिल्ह्यातल्या 'चरी' या गावात झाला. हा संप तब्बल सात वर्ष चालला.


● १० जानेवारी १९३८ रोजी २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. 


● शेतकऱ्यांच्या यशस्वी मोर्च्यानंतर, शेतकऱ्यांची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने; त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. 


● १७ सप्टेंबर १९३७ रोजी 

खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले होते. 


● शेतकऱ्यांच्या अनेक सभांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विशेष म्हणजे हे शेतकरी कुणबी, मराठा आणि मुसलमान होते.


● बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या जातींचा विचार न करता सर्व जातिधर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली होती परिणामी हा इतिहास प्रकाशझोतात येत नाही याचे दुःख आहे.



🌾 *बाबासाहेबांच्या दृष्टिकोकातून शेतीचे धोरण* : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयीकरण’ करण्याची. 


⭕️ शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकर्‍यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. 


⭕️ अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. 


⭕️ यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. 


⭕️ मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. 


⭕️ तयाचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. 


⭕️ नसर्गिक आपत्तीमुळे पिकांवर ओढवणाऱ्या नुकसानीमुळे पिक विमा हा असलाच पाहिजे जेणे करून शेतकऱ्यावर आत्महत्येचा प्रसंग ओढवणार नाही हा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाच.


💥 आजही शेतकर्‍यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. 


🙏 या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकर्‍यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे :-



❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल


❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन


❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन


❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन


❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन


❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन


❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन


❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल


❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल


❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले .


🌀 चीनची चँग 5 चांद्रमोहीम आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये यशस्वी झाली असून अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.


🌀 चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर मंगळवारी यशस्वीरीत्या उतरले असून तेथे चीनचा ध्वज यंत्रमानावाच्या बाहूंनी लावण्यात आला.


🌀 तर हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे. त्याचे लँडर, ऑर्बिटर,अ‍ॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.

चीनच्या अवकाश संस्थेने म्हटले आहे,की कुठल्याही ग्रह किंवा उपग्रहावरून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यान उडवणारा चीन हा पहिला देश ठरला आहे.


🌀 चीनने पाठवलेल्या यानातील यांत्रिक बाहूने तेथे चीनचा ध्वज लावण्यात आला असून खडकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.


🌀 तसेच त्यातून चंद्रावरील ज्वालामुखी प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. हे खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत.


🌀 चद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.


'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कार.


🏆 पण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं आघाडीचं वृत्तपत्र 'दी स्ट्रेट्स टाइम्स'कडून हा पुरस्कार दिला जातो. 


🏆 आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. करोना महामारीविरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


🏆 जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने' ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर 'कोविशिल्ड' नावाने लस विकसित केली आहे. भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.


🏆 वत्तपत्र 'द स्ट्रेट्स टाइम्स'कडून दिल्या जाणाऱ्या 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कारासाठी अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश आहे. झँग यांनी आपल्या टीमसह Sars-CoV-2 विषाणूचा जिनोम सर्वप्रथम शोधून काढला आणि याबाबत ऑनलाइन माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही या यादीत समावेश आहे, या सर्वांनी लस निर्मितीत मोठे काम केले आहे.


🏆 दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करुन वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्वांचा उल्लेख 'व्हायरस बस्टर्स' असा करण्यात आला आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.


🏆 या पुरस्काराच्या मानपत्रात म्हटलं की, Sars-Cov-2 विषाणूने अनेक बळी घेतले आहेत. जगातील जनजीवन ठप्प केले. अशावेळी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या 'व्हायरस बस्टर्स'नी चांगले काम केले आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला आमचा सलाम. या अडचणीच्या काळात त्यांनी आशिया हा आशेचा किरण असल्याचे दाखवून दिले.


🏆 'दी स्ट्रेट्स टाइम्स'च्या परदेश विभाग संपादक भाग्यश्री गारेकर यांनी सांगितलं की, "आज एकही दिवस करोनाच्या उल्लेखाशिवाय जात नाही. आम्ही ज्यांची निवड केली आहे ते सर्वजण या सन्मानास पात्र आहेत. आशियातील सर्वात मोठ्या आरोग्य आव्हानाला तोंड देण्यात त्यांनी मदत केली आहे."

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...