Ads

Showing posts with label History. Show all posts
Showing posts with label History. Show all posts

13 December 2025

भारत सरकार कायदा, 1935 मधील भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेल्या प्रमुख तरतुदी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१) संघराज्यीय योजना (Federal Scheme)

➤ केंद्र व प्रांतांमधील अधिकारांची स्पष्ट विभागणी.

➤ भारतात संघराज्याचे (Federal) तत्त्व याच कायद्यातून स्वीकारले गेले.


२) अधिकारांची विभागणी (Division of Powers)

➤ तीन सूचींची व्यवस्था : फेडरल, प्रांतीय, समवर्ती.

➤ भारतीय संविधानात त्या अनुक्रमे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची म्हणून स्वीकारल्या.

➤ 1935 च्या केंद्रीकरणाच्या अनुभवावरून नव्या संविधानात अधिक संतुलित केंद्र-राज्य संबंध रचले गेले.


३) विधानमंडळ व कार्यपालिका यांचे विभाजन

➤ Legislature आणि Executive स्वतंत्र ठेवण्याचे तत्त्व.

➤ मात्र 1935 च्या कायद्यात Governor-General कडे अत्यधिक अधिकार होते.


४) राज्यपालाचे पद (Office of Governor)

➤ राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालाची संकल्पना.

➤ या पदाचे स्वरूप जवळजवळ तसेच भारतीय संविधानाने स्वीकारले.


५) न्यायव्यवस्था (Judiciary)

➤ 1937 मध्ये फेडरल कोर्ट स्थापन.

➤ हाच ढाचा पुढे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मितीचा आधार.


६) लोकसेवा आयोगे (Public Service Commissions)

➤ फेडरल PSC → UPSC

➤ प्रांतीय PSC → राज्य लोकसेवा आयोग

➤ सार्वजनिक सेवांची निवड व संघटनासाठी स्वतंत्र आयोगांची परंपरा.


७) आणीबाणीच्या तरतुदी (Emergency Provisions)

➤ राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची तरतूद.

➤ भारतीय संविधानातही अशाच प्रकारच्या आपत्कालीन तरतुदी समाविष्ट.


८) प्रशासकीय ढाचा (Administrative Details)

➤ भारतीय प्रशासनाची रचना, विभागांची मांडणी, अधिकारपद्धती — मोठ्या प्रमाणात 1935 च्या कायद्यावर आधारित.

➤ प्रांतांच्या प्रशासनासाठी स्पष्ट कार्यपद्धती.

01 December 2025

नॅशनल काॅन्फरन्स

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


(अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद)


🔹 स्थापना: डिसेंबर 1883 (कलकत्ता)

🔹 संस्थापक: सुरेंद्रनाथ बॅनर्जी


💠 पहिले अधिवेशन:

▫️ कलकत्ता, 1883

▫️ देशभरातून 100 प्रतिनिधी उपस्थित

▫️ भारतीयांनी देशव्यापी संघटना स्थापण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले


🔹 दुसरे अधिवेशन: 25 डिसेंबर 1885, कलकत्ता

▫️ महाराष्ट्रातून उपस्थित: विश्वनाथ नारायण मंडलिक (व्ही. एन. मंडलिक)


📚 दुसऱ्या अधिवेशनात सादर केलेल्या मागण्या:

▫️ सनदी सेवेत भारतीयांना प्रवेश

▫️ न्याय शाखा व कार्यकारी शाखा वेगळ्या करणे

▫️ सरकारी मुलकी व लष्करी खर्च कमी करणे

▫️ विधिमंडळात लोकप्रतिनिधींना अधिक स्थान देणे व सहकार्य करणे


📒 राष्ट्रीय काँग्रेस संदर्भ:

▫️ 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत भरले

▫️ सुरेंद्रनाथ बॅनर्जी व व्ही. एन. मंडलिक उपस्थित नव्हते

▫️ दुसरे अधिवेशन 1886 साली कलकत्त्यात; अध्यक्ष: दादाभाई नौरोजी (पहिले पारसी अध्यक्ष)

▫️ इंडियन असोसिएशन/इंडियन नॅशनल असोसिएशन व नॅशनल काॅन्फरन्स विलीन


✍️ ब्लंट मत: "ही परिषद राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे."

▫️ राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेची ही पहिली पायरी

23 November 2025

History PYQ चे उत्तर दिले आहेत:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


Q.1 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना पुढे आणले → महात्मा गांधी


Q.2 1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिक : हिंदी सैनिक प्रमाण → 1 : 2


Q.3 टाटा हायड्रोलिक पावर कंपनी स्थापनेचे श्रेय → दोराबजी टाटा


Q.4 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र → बॉम्बे हेरॉल्ड


Q.5 1872 मध्ये पठाणाने अंदमान बेटावर खून → लॉर्ड मेयो


Q.6 वेद अपौरुषेय नाहीत असे सांगणारे → महात्मा फुले


Q.7 चौरीचौरा घटनेनंतर संपुष्टात आलेली चळवळ → असहकार चळवळ


Q.8 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी सुरू केलेली संस्था → महिलाश्रम


Q.9 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व → अवधच्या बेगम


Q.10 1949 मध्ये स्थापना झालेलं प्रादेशिक विद्यापीठ → पुणे


Q.11 भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश साम्राज्यशाहीने हाती घेतला → गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1858


Q.12 वासुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते → रेल्वे


Q.13 विचारसरणी

साम्राज्यवादी → व्हॅलेंटाईन

राष्ट्रवादी → आर.सी. मुजुमदार


Q.14 सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती →

भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, जी के देवधर


Q.15 1908 च्या कडक कायद्यामुळे प्रकाशन बंद करणारी वृत्तपत्रे → युगानंतर, संध्या, वंदे मातरम


Q1. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर – सर विल्यम मेयर


Q2. 1873 मध्ये बंगालमधील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केले – पबना


Q3. “ऑपरेशन पोलो” कोणत्या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले – हैद्राबाद


Q4. विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना नियतकालिके सुरू केली – साने गुरुजी


Q5. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना – माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार


Q6. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अनुयायी झाले – महात्मा गांधी


Q7. विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद – समुद्रकिनारीचा वाद विवाद


Q8. कलकत्त्यात सुप्रीम कोर्ट स्थापना – 1773 चा रेग्युलेटिंग अक्ट


Q9. “बंदी जीवन” ही पुस्तिका लिहिली – सचिंद्रनाथ संन्याल


Q10. कालानुक्रमे रचना – नेहरू अहवाल → गांधी-आयर्विन करार → दुसरी गोलमेज परिषदा (जातीय निवाडा)


Q11. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु शिपायांनी बंडे केलेली ठिकाणे – महू, इंदोर


Q12. जोड्या जुळवा –

➤ स्वदेशी – फ़साळकर

➤ वंगभंग – वासुदेव साठे

➤ किचकवध – खाडिलकर

➤ story – भीमराव


Q13. महर्षी धोंडो कर्वे यांना मिळालेले सन्मान – एलएल डी, डी लिट, पद्मविभूषण


Q14. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेले उद्दिष्टे – राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विस्तार व दृढीकरण


Q.1) सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला – नाना शंकरशेठ


Q.2) शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमले – सदाशिवराव बेनाडीकर


Q.3) प्रतियोगिता सहकार पक्ष या व्यक्तींचा सहभाग कोणत्या पक्ष स्थापनेत होता – न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय, डॉ. बा. शि. मुंजे व लोकनायक मा. श्री अण


Q.4) "उल्गुलन" नावाचा आदिवासी विद्रोह घडवून आणला – बिरसा मुंडा


Q.5) "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख प्रकाशित झाला – केसरी


Q.6) 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी अध्यक्ष म्हणून नेमले – भास्करराव जाधव


Q.7) शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थी – आनंदीबाई उर्फ बाया कर्वे


Q.8) 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत केली – भूपेंद्रनाथ बसू


Q.9) बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर लेख लिहिला – बेहरामजी मलबारी


Q.10) छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे – तरुण मराठा, विजय मराठा, कैवारी, तेज


Q.11) 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर इंग्रज अधिकारी – ए. ओ. ह्युम, हॅनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न


Q.12) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने मुंबई येथे आयोजित – प्रथम 1885, पाचवे 1889, विसावे 1904, 31वे 1915


Q.13) 🔹️न्यायमूर्ती रानडे – निफाड, पुणे

           🔹️गोग आगरकर – टेंभू

           🔹️वी. रा. शिंदे – जमखिंडी


Q.14) बरोबर वाक्य – प्रीनोलची पुणे जिल्ह्यात 1823 मध्ये असिस्टंट रेवेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली

21 November 2025

प्रार्थना समाज

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*प्रार्थना समाज स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये परमहंस सभेची स्थापना झाली होती.

*दादोबा पांडुरंग भाऊ महाजन आत्माराम पांडुरंग समाजसुधारकांनी एकत्र येऊन 31जुलै 1849 रोजी मुंबईत परमहंस सभा या संघटनेची स्थापना केली.


*दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछाराम यांनी सुरत येथे 22 जून 1844 रोजी मानव धर्म सभा नावाची एक संघटना स्थापन केली होती, परंतु मानव धर्म सभा फार काळ टिकली नसल्यामुळे दादोबा पांडुरंग यांनी काही मित्रांच्या सहकार्याने परमहंस सभा ही नवीन संघटना स्थापन केली होती.


*परमहंस सभेची तत्वे बरीचशी ब्राह्मो समाजाच्या तत्वां सारखी होती.


*परमहंस सभेच्या विचारावर ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांची ही छाप होती.


*परमहंस सभेच्या सभासदांनी संघटनेच्या कामकाजाविषयी गुप्तता राखण्याचे धोरण अवलंबिले होते.


*लोकांच्या भीतीने परमहंस सभा 1860 मध्ये बंद पडली.


*1864 मध्ये ब्राम्हण समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन मुंबईत आले होते, त्यांच्या प्रेरणेने 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना काही समाजसुधारकांनी मुंबईत केली.


*प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता.


* प्रार्थना समाजाची तत्वे *

1. ईश्वर एकच असून तो निराकार आहे तोच या विश्वाचा निर्माता आहे

2.सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग होत, या मार्गाचा मनुष्याने अवलंब केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. प्रार्थनेच्या मार्गाने ही ईश्वराची उपासना करता येते परंतु प्रार्थनेने कसल्याही भौतिक फलाची प्राप्ती होत नाही.

प्रार्थना भौतिक फलांच्या प्राप्तीसाठी नव्हे तर फक्त आत्मिक उन्नती साठी करायची आहे.

3. मूर्तिपूजा हा परमेश्वराचा उपासनेचा अतिशय हीन मार्ग आहे.

4. मूर्तिपूजा ईश्वरास अवमानकारक असते. तसेच हा मार्ग मनुष्यासही नीचपणा आणणारा आहे.

5. परमेश्वर अवतार घेतो ही कल्पना चुकीची आहे.

6. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्वांनी बंधुभावाने एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती किंवा उपासना करावी.

* वरील प्रार्थना समाजाची तत्वे होय.


* प्रार्थना समाज जरी ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून निर्माण झाला तरीसुद्धा प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाजाचे विचारांमध्ये थोडा फरक होता.

* जसे की ब्राह्मो समाजाची हिंदू धर्मापासून बाजूला होऊन आपला वेगळा धर्मपंथ निर्माण करण्याची भूमिका पार्थना समाजाला कधीही मान्य झाली नाही.

* प्रार्थना समाजाची एक कार्यकर्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी " डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया" नावाची संस्था अस्पृश्यांच्या कल्याणासाठी स्थापन केली.

* ना. म. जोशी यांनी "सोशल सर्विस लीग" या संघटनेची स्थापना करून मजुरांची स्थिति सुधारण्याचे प्रयत्न केले.

भारत छोडो आंदोलन

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


भारत छोडो आंदोलन


8 ऑगस्ट रोजी गांधीजी च्या नेतृत्वाखाली सुरुवात....

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

भारत छोडो आंदोलन

या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.

चळवळीची कारणे संपादन करा
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे संपादन करा
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद
इतर कारणे
त्रिमंत्री योजना संपादन करा
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

माउंटबॅटन योजना संपादन करा
२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

युरोपियन कंपन्यांचा भारतात आगमनाचा कालानुक्रम (क्रमवार पद्धत) खालीलप्रमाणे आहे:

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



| युरोपियन कंपनी   | भारतात आगमनाचा वर्ष   | प्रमुख स्थळ / केंद्र       | उद्दिष्ट                                     |

| ----------------      | ---------------------          | ------------------------  | -------------------------------    |

| पोर्तुगीज               | 1498 (वास्को-दा-गामा)   | कालिकत (कोझिकोड)| व्यापार (मसाल्यांचे)                 |

| डच (नेदरलँड)      | 1605                             | पुळवेल्ली (आंध्रप्रदेश)  | व्यापार (मसाले, कापूस)          |

| ब्रिटिश                 | 1608 (सुरत)                   | सुरत (गुजरात)            | ईस्ट इंडिया कंपनीद्वारे व्यापार |

| डेन्मार्क               | 1616                               | त्रांकेबार (तामिळनाडू) | व्यापार                                  |

| फ्रेंच                    | 1664                               | सुरत, पुडुचेरी, चंद्रनगर| व्यापार व राजकीय प्रभाव       |


### विस्तृत माहिती:


1. पोर्तुगीज (Portuguese):


   * सर्वप्रथम भारतात आलेले युरोपियन.

   * 1498 साली वास्को-द-गामा कोझिकोडला पोहोचला.

   * गोवा हे त्यांचे मुख्य वसाहती ठिकाण बनले (1510 पासून).


2. डच (Dutch):


   * डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेनंतर भारतात आले.

   * प्रमुख व्यापार केंद्र: नागपट्टणम, पुळवेल्ली.

   * त्यांनी नंतर भारतातील व्यापार बंद करून इंडोनेशियाकडे लक्ष केंद्रित केले.


3. ब्रिटिश (British):


   * 1600 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन.

   * सुरत येथे 1608 साली पहिली फॅक्टरी स्थापन.

   * पुढे मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे वसाहती निर्माण केल्या.


4. डेन्मार्क (Danish):


   * 1616 मध्ये भारतात प्रवेश.

   * त्रांकेबार व सर्पोर या ठिकाणी वसाहती.

   * 19व्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती खरेदी केल्या.


5. फ्रेंच (French):


   * 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

   * पुडुचेरी, चंद्रनगर, माही, कराईकल इ. ठिकाणी वसाहती.

   * इंग्रजांशी संघर्ष (कार्नॅटिक युद्धे) – अखेरीस 1763 नंतर प्रभाव कमी.

42वी घटनादुरुस्ती 1976

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता  

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?

अलाहाबाद  

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

राजा राममोहन रॉय ✅  

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक  

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

लोकमान्य टिळक

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी  बेझंट ✅

सरोजिनी नायडू


10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात


मध्ययुगीन भारताचा इतिहास

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?

► बख्तियार खिलजी


✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?

► इल्तुतमिश


✺ मोर सिंहासन कोणी बांधले?

► शहाजहान


✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?

► बादलखान


✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?

► खुर्रम


✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज


✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?

► ताज बीबी बिल्कीस माकानी


✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?

► अर्जुमंदबानो


✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?

► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.


✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?

► असफ खान


✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?

► कंदहार


✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?

► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)


✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?

► शहाजहान


✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?

► आग्रा


✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?

► ताजमहाल


✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे


✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?

► १६३२ मध्ये


✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?

► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.


✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?

► मकराना (राजस्थान)


✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?

► शहाजहान


✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?

► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर


✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?

► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित


✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?

► रसगंगाधर आणि गंगालहरी


✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?

► दारा शिकोह


✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?

► सर-ए-अकबर!


✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?

► बलबन


✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?

► घियासुद्दीन तुघलक

18 November 2025

1935 चा कायदा.

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.


🔸1935 च्या कायद्याने प्रांतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.


🔸1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.


🔹सघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.


🔸या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.


🔹1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.


🔸भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.


🔹मस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.


🔸1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.


🔹1935 चा कायदा म्हणजे – संपूर्ण सडलेला मूलत: निष्कृष्ट, अनई संपूर्णपणे अस्विकाहार्य बॅ.जिना.


विठ्ठल रामजी शिंदे :



जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू - 2 जानेवारी 1944.

1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.

'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.

जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :


1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.

1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.

अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.

ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.

1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

1923 - तरुण ब्रहयो संघ.

1937 - बहुजन पक्षाची स्थापना.

स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :


प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.

1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.

Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

Untouchable India,

History Of Partha,

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न

माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .

वैशिष्ट्ये :


शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.

अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

1904 - मुंबई धर्म परिषद.

1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.

शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

जमीन सुधारणा पद्धती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



⭕️♦️⚠️ कायमधारा पद्धती

♦️लागू :- 1793.

♦️प्रांत :- बंगाल,बिहार,ओरिसा, बनारस व उत्तर कर्नाटक.

♦️ प्रमाण :- 19% प्रदेशात कायमधारा.

♦️ संबंधित अधिकारी :- कॉर्नवाॅलीस (जॉन शोअर समिती).

♦️ महसूल वाटप :-शासन,जमीनदार, शेतकरी.



⭕️♦️⚠️ रयतवारी पद्धती

♦️लागू :- 1820.

♦️प्रांत :- मुंबई, मद्रास, आसाम.

♦️ प्रमाण :- 51% प्रदेशात रयतवारी.

♦️ संबंधित अधिकारी :-

               थॉमस मन्रो-मद्रास.  

               एल्फिन्स्टन-मुंबई.

♦️ महसूल वाटप :-शासन व रयत.



⭕️♦️⚠️ महालवारी पद्धत

♦️लागू :- 1822.

♦️प्रांत :- (उत्तर प्रदेश), पंजाब, आग्रा, अवध.

♦️ प्रमाण :- उर्वरित 30% प्रदेशात महालवारी.

♦️ संबंधित अधिकारी :- होल्ट मॅकेन्झी.

♦️ महसूल वाटप :- शासन,जमीनदार,

 कूळ व प्रत्यक्ष जमीन कसणारा.


⭕️♦️⚠️मौजेवारी पध्दती - लॉर्ड एलफिन्स्टन.

⭕️♦️⚠️लिलाव/बोली पद्धत - वॉरन हेस्टींग.

रयतवारी पद्धती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


०१. थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती १८२२ मध्ये मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल, आसामचा काही भाग व कुर्ग या प्रांतात लागू केली.


०२. या पद्धतनुसार शेतकऱ्यांना जमिनीची मालकी व भोगवट्याचे अधिकार देण्यात आले.त्यांनी जमीन महसूल थेट सरकारकडे जमा करावा असे ठरविण्यात आले. यामुळे सरकार व रयत यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाला.


०३. या पद्धतीत प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याच्या कुवतीनुसार महसूल आकारणी ठरविण्यात आली. जमिनीची मोजणी आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा अंदाज करण्यात आला. जमिनीच्या उत्पादनाच्या ५५ टक्के महसुलाची सरकारची मागणी कायम करण्यात आली.


०४. प्रत्यक्षात रयतवारी पद्धत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी पद्धत ठरली. कारण सरकारने मुळात महसूल खूपच जास्त ठरविला होता. या पद्धतीत शेतकरी मालक झाला तरी त्याची परिस्थिती सुधारली नाही.

महालवारी पद्धती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


०१. जमीनदारी व रयतवारी पद्धतीच्या अपयशामुळे ही तिसरी पद्धत लागू केली गेली. यानुसार एक महाल अथवा एक विभाग यातील जमीनमालकांना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी सरकारच्या महसुलाकरिता संयुक्तपणे व व्यक्तिशः जबाबदार धरले जात असे. ही पद्धत आग्रा, अवध आणि उत्तर प्रदेशातील नंतरच्या काळात ब्रिटीश राज्यास जोडल्या गेलेल्या प्रदेशांसाठी लागू करण्यात आली.


०२. जर महाल मोठा असेल तर त्यातील काही निवडक मालकांवर महालातील महसूल वसुलीची जबाबदारी सोपविण्यात येत असे. प्रत्यक्षात एखाद्या गावातील समस्त गावकऱ्यांशी संयुक्तपणे व व्यक्तिशः ही महालवारी पद्धत लागू करण्यात आली.


०३. या पद्धतीनुसार जमिनीची मालकी व भोगवटा एकाच मालकाकडे असे व त्यानेच ती जमीन कसावयाची होती. सर्व शेतकरी जमीन मालकांनी संयुक्तपणे महसूल सरकारकडे जमा करावयाचा होता. गावप्रमुखाकरवी किंवा इतर मध्यस्थाकरवी सर्व महसूल सरकारी खजिन्यात जमा केला जात असे.

बॉम्बे असोसिएशनबद्दल न वाचलेली अशी माहिती:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


मुंबई प्रांतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशनचा उल्लेख केला जातो. २६ ऑगस्ट १८५२ रोजी Bombay Assocation ही संघटना स्थापन केली. इ.स. १८५२ मध्ये मुंबईत पारसी आणि मुसलमान जमातीत दंगली भडकल्या. त्यामुळे वातावरण संतप्त झाले. या परिस्थितीचा विचार करण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्ती नाना शंकरशेठ यांनी १८ ऑगस्ट १८५२ रोजी आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठित मुंबईकर नागरिकांची एक बैठक घेतली. ही सभा खासगी व गुप्त स्वरूपाची होती. हिंदी जनता आणि ब्रिटिश अधिकारी यांचा या सभेविषयी चुकीचा गृह होऊ नये म्हणून त्यांनी या सभेला प्रसिद्धी दिली नव्हती. सभेला केवळ भारतीयांनाच आमंत्रित केले होते. त्यामुळे इंग्रज अधिकारी संतापले. त्यांनी सरकारविरुद्ध एक मोठा कट शिजतो आहे, अशी अफवा उठविली. २६ ऑगस्ट १८५२ रोजी जाहीर सभा आमंत्रित केली. एल्फिन्स्टन विद्यालयात ही सभा भरली. सभेचे अध्यक्ष जगन्नाथ शंकरशेठ हे होते.

 सभेची उद्दिष्टे 'Telegraph and Courier' मध्ये स्पष्ट करण्यात आली. त्यात म्हटले की, १) डच, जर्मन व इतर युरोपियनांच्या तुलनेत इंग्रज हे चांगले राज्यकर्ते आहेत. २) इंग्रजांनी भारत जिंकला नसता तर इतर कोणत्यातरी परकियांनी तो जिंकून घेतला असता. अशा शब्दांत इंग्रजांची स्तुती करण्यात आली. या सभेला हिंदू, मुस्लिम, ज्यू, पारसी समाजातील नेते उपस्थित होते. बेम्मनजी होरमसजी यांनी प्रास्ताविक केले. या सभेत 'बॉम्बे असोसिएशन' ही संघटना स्थापन झाली.

बॉम्बे असोसिएसनचे पदाधिकारी खालीलप्रमाणे निवडले गेले. 

१) सन्माननीय अध्यक्ष- सर जमशेटजी जीजीभाई,

२) कार्यकारी अध्यक्ष - जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ..

३) उपाध्यक्ष- बोम्मनजी होरमसजी व खंशेंदजी जमशेठजी.

४) सचिव- भाऊ दाजी लाड आणि विनायकराव जगन्नाथजी.

प्राचीन भारताचा इतिहास

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🪨 1. अश्मयुग: संकल्पना आणि कालखंड


➤ "अश्म" म्हणजे दगड; अश्मयुग म्हणजे दगडी अवजारांचा काळ 

➤ यामध्ये मानवाने हत्यारे, अवजारे इत्यादी दगडापासून तयार केली

➤ याचे तीन प्रमुख टप्पे आहेत:

  ➤ पुरापाषाण (Paleolithic) – खूप जुन्या दगडी अवजारांचा काळ 

  ➤ मध्यपाषाण (Mesolithic) – संक्रमण काळ

  ➤ नवाश्म (Neolithic) – नवीन दगडी अवजारांचा  काळ


🌍 2. पृथ्वी व मानवाचा उगम

➤ पृथ्वीचा उगम सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाला

➤ चतुर्थक (Quaternary) कालखंडात मानवाचा विकास झाला

➤ मानवाचा उगम सुमारे २६ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाला

➤ भारतात मानवाचे अवशेष नाहीत, पण हत्यारे (उदा. बोरी, महाराष्ट्र) सापडले आहेत


🗿 3. पुरापाषाण युग (इ.स.पू. २५०,००० - १०,०००)

➤ शिकारी आणि अन्न संकलक जीवनशैली

➤ तासलेले व टवके फोडलेले दगडी हत्यारे

➤ निवास – नैसर्गिक गुहा, जंगलातील निवारे

➤ प्रमुख स्थळे – भीमबेटका, बेलन खोरे, नर्मदा खोरे, कर्नूल, छोटा नागपूर पठार

➤ हवामान – हिमयुग, थंड व पावसाळी


📜 4. पुरापाषाण युगाचे तीन टप्पे

4.1 निम्न पुरापाषाण (२५०,००० - १००,००० BCE)

 ➤ मोठ्या हस्तकुऱ्हाडी, चॉपर, क्लीवर

 ➤ स्थळे – सोहन खोरे, भीमबेटका, बेलन खोरे

4.2 मध्य पुरापाषाण (१००,००० - ४०,००० BCE)

 ➤ फ्लेक्स, टोकदार अवजारे

 ➤ स्थळे – नर्मदा, तुंगभद्रा खोरे

4.3 उच्च पुरापाषाण (४०,००० - १०,००० BCE)

 ➤ ब्लेड्स, स्क्रॅपर्स, ब्युरिन्स

 ➤ होमो सेपियन्सचा उदय

 ➤ स्थळे – महाराष्ट्र, आंध्र, गुजरात


🪶 5. मध्यपाषाण युग (Mesolithic) (९००० - ५००० BCE)

➤ मायक्रोलिथ (लहान धारदार दगड) अवजारे

➤ शिकार, मासेमारी, अन्न संकलन

➤ पशुपालनास प्रारंभ

➤ महत्त्वाची स्थळे – बागोर, आझमगड, कृष्णा खोरे

➤ सांबार सरोवर – वनस्पती लागवडीचे पुरावे


🎨 6. प्रागैतिहासिक चित्रकला

➤ भीमबेटका – भारतातील प्रसिद्ध चित्रमय गुहा

➤ ५०० हून अधिक गुहा – शिकारी, मानवाकृती, प्राणी

➤ चित्रकला लोहयुगापर्यंत सुरू होती


🌾 7. नवाश्म युग (Neolithic Age)

➤ भारतात सुरुवात – इ.स.पू. ७०००

➤ स्थायिक जीवनशैली, शेती, पशुपालन

➤ गुळगुळीत दगडी अवजारे व कुऱ्हाड

➤ मृदभांडी – हाताने व चाकावर बनवलेली

➤ स्थळे – मेहरगढ, बुर्झहोम, चिरंद, पिकलिहळ, मिर्झापूर


📍 8. भारतातील नवाश्म युगाची स्थळे

➤ मेहरगढ – गहू, कापूस, विटांची घरे

➤ बुर्झहोम – खड्ड्यातील घरे, हाडांची अवजारे

➤ चिरंद – हाडे, शिंगांचा वापर

➤ पिकलिहळ – गोठे, राखेचे ढिगारे

➤ मिर्झापूर – तांदूळ शेती

➤ गारो टेकड्या (आसाम-मेघालय) – अवशेष


🏡 9. नवाश्म युगातील जीवनशैली व मर्यादा

➤ घरे – बांबू, माती, विटांची

➤ शेती – रागी, कुळीथ, तांदूळ

➤ पशुपालन – गुरे, मेंढ्या, बकऱ्या

➤ मृदभांडी – काळी, करडी, चटई डिझाइन

➤ मर्यादा – अन्न उत्पादन कमी, कठोर परिश्रम


🧱 10. महाराष्ट्रातील नवाश्म व मध्यपाषाण स्थळे

➤ इनामगाव, पाटण, हतकलंगणा – नवाश्म व मध्यपाषाण संशोधन

➤ पाषाण (रायगड), हातखंबा (रत्नागिरी), नेवासा (अहमदनगर)





आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

१. महात्मा फुलेच्या ब्राह्मणेतर चळवळीस प्रस्तावना – बाबा पद्मनजी


२. ‘सत्यवादी’ व ‘कुटुंबमित्र’ चे संपादन – बाबा पद्मनजी


३. सन १८८८ मध्ये पुण्यात फीमेल हायस्कूलच्या स्थापनेत सहभाग – न्या. म. गो. रानडे


४. ३१ डिसेंबर १८८७ रोजी प्रार्थना समाजाची स्थापना – डॉ. आत्माराम पां. तर्खडकर यांच्या घरी


५. विधवा विवाहांस शास्त्राचा आधार स्पष्ट करणारे – न्या. म. गो. रानडे


६. हिलालदिग्गीमध्ये लेखन – गोपाळ गोखले


७. सन १८९० मध्ये औद्योगिक परिषदेचे आयोजन – न्या. म. गो. रानडे


८. विचारांना कृतीची जोड देत मुलीच्या पुनर्विवाह घडवले – डॉ. रा. गो. भांडारकर


९. ‘इंडियन स्पेक्टेटर’ व ‘नीतिविनोद’ ग्रंथाचे लेखक – डॉ. बहरामजी मलबारी


१०. बालविवाह व लादलेले वैधव्य विरोधातील कार्यकर्ते – डॉ. बहरामजी मलबारी


११. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव – गो. ग. आगरकर


१२. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना – गो. ग. आगरकर


१३. मानवी समता हे वृत्तपत्र सुरु केले – महर्षी धोंडो केशव कर्वे (समता संघ १९४४)


१४. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मवृत्त – महर्षी धोंडो केशव कर्वे


१५. ‘माझी साक्ष’ हे आत्मवृत्त – पंडिता रमाबाई


१६. स्त्री धननीति व उच्चवर्णीय हिंदू स्त्री लेखिका – पंडिता रमाबाई


१७. सन १९०४ च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष – सयाजीराव गायकवाड


१८. महात्मा फुलेंच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ पुस्तकास प्रकाशनास मदत – सयाजीराव गायकवाड


१९. अमेरिकन युनिटेरिअन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्डमध्ये शिक्षण – वि. रा. शिंदे


२०. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे आत्मचरित्र – वि. रा. शिंदे


२१. ‘सिद्धांत विजय’ ग्रंथाचे लेखन – छ. शाहू महाराज


२२. छ. शाहूंना राजर्षी पदवी दिली – कुर्मी क्षत्रिय परिषद


२३. आपल्या संस्थानार्तगंत शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा – सन १९१६ साली पास केला


२४. शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ शाहूंना अर्पण – के. सी. ठाकरे-प्रबोधनकार यांनी केला


२५. संततीनिगमन-विचार व आचार या पुस्तकाचे लेखक – र. धो. कर्वे


२६. संततिनियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक आणि समाजस्वास्थ्य मासिक सुरु केले – रघुनाथ कर्वे


२७. राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये – वि. दा. सावरकर


२८. पतित पावन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधीत केले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


२९. स्वामी श्रद्धानंदच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ हे साप्ताहिक सुरु केले – वि. दा. सावरकर


३०. शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्तोत्र यांची रचना – वि. दा. सावरकर


३१. जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंधांचे लेखक – वि. दा. सावरकर


३२. ‘कमला’ आणि ‘सप्तर्षी’ या काव्यांचे रचनाकार – वि. दा. सावरकर


३३. रयत शिक्षण संस्थेची स्थापना –  ऑक्टोबर १९१९ रोजी


३४. वस्तीगृहांना खर्च भागविण्यासाठी योजना चालू केली – मुठीफंड योजना


३५. कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने दिली – संत गाडगेबाबा


३६. ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र – के. सी. ठाकरे


३७. ‘खरा ब्राह्मण’ या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम – के. सी. ठाकरे


३८. ‘लोकहितवादी’चे ‘पुरुञ्जीवन’ – के. सी. ठाकरे


३९. सन १९२३ मध्ये महायुद्ध धर्म मासिकाची सुरुवात – विनायक नरहरी भावे (१९२४ पासून वृत्तपत्र)


४०. सन १९७५ च्या आणीबाणीचा उल्लेख ‘अनुशासन पर्व’ असा – विनोबा भावे


४१. नाना रामचंद्र शिंद्यांना ‘क्रांतिसिंह’ ही उपाधी दिली – प्र. के. अत्रे


४२. प्रतिसरकारची राजधानी – कुंडल. अध्यक्ष-किसनवीर


४३. ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन – अण्णा भाऊ साठे


४४. छात्रजगत्गुरू पीठाची निर्मिती करून शास्त्रपारंगत नेमले – सदाशिव पाटील-बेनाडीकर, दि. १९ नोव्हेंबर, १९२०


४५. छ. शाहूच्या राज्यभिषेकसमयी उपस्थित – एप्रिल १८९४, गो. ग. आगरकर, गो. कृ. गोखले, रा. गो. भांडारकर


४६. शाहूवर टीका करणारा अग्रलेख ‘वेडोकाचे खुळ’ छापला – केसरी (लोकमान्य टिळक)


४७. बालहत्या प्रतिबंधक मंडळाच्या स्थापनेस मदत केली – लोकहितवादी, भांडारकर, बाबा परमानंद, तात्या पडवळ


४८. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरु करण्याचे काम – महात्मा फुले


४९. ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ आणि ‘भावाार्थ सिंधू’ लेखन – विष्णुबुवा ब्रह्मचारी


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

बराह्मणेतरांच्या संघटना

 - डेक्कन रयत समाज, मराठा राष्ट्रीय संघ, ऑल इंडिया मराठा लीग.


🌼 डक्कन रयत समाज

१) ऑगस्ट 1916 मध्ये महाराष्ट्रात डेक्कन रयत समाज नावाची संघटना अस्तित्वात आली.

२) अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, नाशिकचे रामचंद्र बंडेकर, वालचंद कोठारी, सीताराम बोले, कविवर्य नारायण टिळक यांनी ही संघटना स्थापन केली.

३) ही ब्राह्मण इतरांची पहिली राजकीय संघटना होय.

४) या संघटनेच्या वतीने डेक्कन रयत या नावाचे साप्ताहिक अण्णासाहेब लठ्ठे यांनी सुरू केले होते.

५) उच्चवर्णीयांच्या सामाजिक जुलुमाखाली दडपलेल्या मागास जातींना न्याय मिळवून देणे हा या संस्थेचा हेतू होता.



🌼 मराठा राष्ट्रीय संघ

१) 26 ऑक्टोबर 1917 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथे हे मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला होता.

२) हा संघ स्थापन करण्यात काशिनाथ ठकुजी जाधव, त्रंबक हरी ओटे, नारायण एरवंडे, सखारामपंत जेधे आदींचा सहभाग होता

३) राष्ट्रीय सभेला अनुकूल असे धोरण आखण्याचे या सभेने ठरवले होते.



🌼 ऑल इंडिया मराठा लीग

१) 19 डिसेंबर 1917 रोजी पुणे येथे  ऑल इंडिया मराठा लीग ही संस्था बाबुराव जेधे यांनी स्थापन केली होती.

२) जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे या संस्थेच्या वतीने साक्ष देण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले होते.

३) भास्करराव जाधव इंग्लंडला गेले इंग्लंडला गेले पण विलायतेतील लोकांना आपल्या जातीचे गोड बंगाल पटवून देणे कठीण आहे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

वरील तीनही संघटनांनी ब्राह्मणेतर समाजात राजकीय व सामाजिक जागृती घडवून आणली म्हणून ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली.

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४


२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड

३) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट

४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी …….  हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन


५) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण

६) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
उत्तर: होन

७) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी ………निर्माण केले.
उत्तर: अष्टप्रधान मंडळ

८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
उत्तर: गागाभट्ट


९) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला.
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०

१०) “जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय” असे………नी म्हटले आहे.
उत्तर: न्या.म.गो.रानडे

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती (Names of Shivaji Maharaj bodyguards)
११) छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड

१२) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.
उत्तर: ६४०


१३) युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड

१४) शिव कालगणनेची………रोजी सुरुवात झाली.
उत्तर: ६ जून, १६७४

१५) छत्रपती शिवाजी महाराजांना……..यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
उत्तर: डॉ.बाळकृष्ण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा


१७) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४

१८) शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
उत्तर: तांबा

१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार……..या बंदरावर आणले होते.
उत्तर: ब्याक बे

२०) कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८

२१) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
उत्तर: ३६१

२२) ………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६

२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९

२४) शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३


२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश

२६) शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
उत्तर : मध्ययुगाचा काळ

२७) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : जुन्नर

२८) तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : व्यंकोजी महाराज

२९) छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर : वढु बु

३०) अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
उत्तर : प्रतापगड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती (chhatrapati shivaji maharaj information in marathi)
३१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

३२) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)

३३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
उत्तर : अष्टप्रधान मंडळ

३४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड

३५) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर : बुधभूषण

३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)

३७) छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?
उत्तर : होण

३८) छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
उत्तर : शिवराई


३९) स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे

४०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

४१) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : भोर

४२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
उत्तर : हंबीरराव मोहिते

४३) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
उत्तर : तोरणा

४४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
उत्तर : आदिलशहा

४५) छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
उत्तर : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न उत्तर मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj question answers in marathi)
४६) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?
उत्तर : गागाभट्ट

४६) कोंढाणा गड कोणी सर केला होता?
उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे

४७) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?
उत्तर : रायरेश्वराचे मंदिर

४८) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
उत्तर : सिंहगड

४९) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
उत्तर : बहिर्जी नाईक

५०) मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?
उत्तर : वेरूळ

५१) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड

५२) स्वराज्यात सचिवपदी कोण होते?
उत्तर : अण्णाजी दत्तो

५३) स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस

५४) स्वराज्यात सुमंत कोण होते?
उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर

५५) स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
उत्तर : निराजी रावजी

५६) स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
उत्तर : मोरेश्वर पंडितराव

५७) स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
उत्तर : कारखानीस

५८) स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
उत्तर : 370

५८) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता?
उत्तर : 11 मार्च 1689

५९) अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
उत्तर : पंताजी गोपीनाथ

६०) जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
उत्तर : पुरंदरचा तह

६१) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
उत्तर : कांहोजी आंग्रे

६२) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
उत्तर : शाहिस्तेखान


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com