Thursday 19 October 2023

चालू घडामोडी :- 18 ऑक्टोबर 2023

◆ अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती तर्फे दिले जाणारे यंदाचे विष्णूदास भावे गौरव पदक प्रशांत दामले यांना जाहीर झाले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात 500 ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

◆ व्हिएतनाम देशातील हो ची मिन्ह या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

◆ इस्रो चे 2035 सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभरण्याचे लक्ष्य आहे.

◆ 2040 वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रो ला उद्दिस्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलें आहे.

◆ समिलिंगी विवाहाला मान्यता देणारा इस्टोनिया जगातील एकूण 35वा देश ठरला आहे.

◆ भारतात प्रथमच गोवा येथे व्होलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे.

◆ तिसरी जागतिक सागरी परिषद 2023 मुंबई येथे होत आहे.

◆ मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी निल अर्थव्यवस्थेच्या अमृत काल व्हिजन 2047 चे अनावरण करण्यात आले.

◆ नवी दिल्ली येथे 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण दोपद्री मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ महारष्ट्र राज्याने नुकतेच सागरी विकास धोरण-2023 जाहीर केले आहे.

◆ मुंबई पोर्ट ट्रस्ट ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा पुणे आणि सोलापूर जिल्यात गवताळ सफारी पर्यटन सुरु करण्यात येत आहे.

◆ इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना बंगळूरू विदयापीठाणे मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.

◆ सईद मुस्ताक अली चसक क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघाने टी-20 क्रिकेट मध्ये सर्वोच्च 275 धावसंख्येचा विक्रम केला आहे.

◆ आरबीआय च्या आकडेवारी नुसार भारतात 120 कोटी लोक इंटरनेट वापरकर्ते आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने


👉🏻 2018 ( 91 वे ) 

👉🏻 स्थळ - बडोदा ( गुजरात ) 

👉🏻 अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख 



👉🏻 2019 ( 92 वे )

👉🏻 स्थळ - यवतमाळ 

👉🏻 अध्यक्ष - अरुणा ढेरे 



👉🏻2020 ( 93 वे )

👉🏻स्थळ - उस्मानाबाद 

👉🏻अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो



👉🏻 2021 ( 94 वे ) 

👉🏻 स्थळ - नाशीक

👉🏻 अध्यक्ष - जयंत नारळीकर



👉 2022 ( 95 वे )

👉 स्थळ -  लातूर  

👉 अध्यक्ष - भारत सासणे  



👉 2023 ( 96 वे )

👉 स्थळ - वर्धा 

👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

चालू घडामोडी 19 ऑक्टोबर 2023

Q.1) 2023 चा विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ प्रशांत दामले

 

Q.2) यंदाचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ डॉ. गणेश देवी आणि जिग्नेश मेवाणी

 

Q.3) मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ न्या. सिद्धार्थ मृदुल

 

Q.4) जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023 च्या आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

✅ जर्मनी

 

Q.5) अलीकडेच फिनलँड देशाचे माजी राष्ट्रपती मार्टी असतीसारी यांचे नुकतेच निधन झाले आहे तर त्यांना कोणत्या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? 

✅ 2008

 

Q.6) न्यूझीलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 

✅ ख्रिस्तोफर लक्सन

  

Q.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने निलगिरी ताहर हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे?

✅ तमिळनाडू

 

Q.8)  देशाच्या लोकांनी अलीकडेच स्वदेशी लोकांना घटनात्मक मान्यता देण्यासाठी सार्वमत नाकारले आहे?

✅ ऑस्ट्रेलिया

 

Q.9) सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्य खंडपीठाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे, तर कोणाच्या अध्यक्षतेखाली हे पाच सदस्य खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे?

✅ डी वाय चंद्रचूड

 

Q.10) कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? 

✅ झारखंड

नगरपरिषद भरती २०२३ प्रश्नसंच

भारतीय राज्यघटना 

Test १ 

Test २

Test ३

Test ४

Test ५

Test ६

Test ७

Test ८

Test ९

Test १०


Test No  1  click here   Password 100

Test No  2  click here   Password 111


Test No  3  click here   Password 1000

Test No  4  click here   Password 1001


Test No  5  click here   Password 111

Test No  6  click here   Password 222


Test No  7  click here   Password 111

Test No  8  click here   Password 123


Test No  9  click here   Password 1111

Test No  10  click here   Password 1234


Test No  11  click here   Password 100

Test No  12  click here   Password 101


Test No  13  click here   Password 123

Test No  14  click here   Password 1234


Test No  15  click here   Password 111

Test No  16  click here   Password 222


Test No  17  click here   Password 2000

Test No  18  click here   Password 1000

Imp point


1. जीवनसत्त्व– अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


2. जीवनसत्त्व– ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


3. जीवनसत्त्व– ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


4. जीवनसत्त्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


5. जीवनसत्त्व– ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


6. जीवनसत्त्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


7. जीवनसत्त्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


8. जीवनसत्त्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


9. जीवनसत्त्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


10. जीवनसत्व – के  


शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी.


प्रश्न मंजुषा



♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर


पोलीस भरती प्रश्नसंच

 ♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २



♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3



देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २



भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२



गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने

या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर


सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

साडी


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

 अरबी समुद्र


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

ठोसेघर धबधबा


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

औरंगाबाद


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

पुणे


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

 भूकंप


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

 नाशिक


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

नांदेड


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

 थंड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

 गडचिरोली


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

 रत्नागिरी.

अभयारण्य/राष्ट्रीय उद्यान व जिल्हे ..............



🔰 अबाबरवा अभयारण्य : बुलढाणा

🔰 अधारी अभयारण्य : चंद्रपूर

🔰 अनेर डॅम अभयारण्य : धुळे

🔰 भामरागड अभयारण्य : गडचिरोली

🔰 भीमाशंकर अभयारण्य : पुणे-ठाणे

🔰 बोर अभयारण्य : वर्धा-नागपूर

🔰 चपराळा अभयारण्य : गडचिरोली

🔰 दऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य : अहमदनगर

🔰 जञानगंगा अभयारण्य : बुलढाणा

🔰 गगामल राष्ट्रीय उद्यान : अमरावती

🔰 जायकवाडी पक्षी अभयारण्य : औ'बाद-नगर

🔰 कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : अ'नगर

🔰 कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य : अकोला

🔰 कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य : रायगड

🔰 काटेपूर्णा अभयारण्य : अकोला

🔰 कोयना अभयारण्य : सातारा

🔰 लोणार अभयारण्य : बुलढाणा

🔰 मालवण सागरी अभयारण्य : सिंधुदुर्ग

🔰 मयुरेश्वर सुपे अभयारण्य : पुणे

🔰 मळघाट अभयारण्य : अमरावती

🔰 नायगाव मयूर अभयारण्य : बीड

🔰 नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य : नाशिक

🔰 नरनाळा अभयारण्य : अकोला

🔰 नवेगाव राष्ट्रीय उद्यान : गोंदिया .


🔰 नागझिरा अभयारण्य : भंडारा-गोंदिया

🔰 पनगंगा अभयारण्य : यवतमाळ-नांदेड

🔰 पच राष्ट्रीय उद्यान : नागपूर

🔰 फणसाड अभयारण्य : रायगड 

🔰 राधानगरी अभयारण्य : कोल्हापूर

🔰 सागरेश्वर अभयारण्य : सांगली 

🔰 सजय गांधी राष्ट्रीय उद्यान : मुंबई( ठाणे)

🔰 ताडोबा राष्ट्रीय उद्यान : चंद्रपूर

🔰 तानसा अभयारण्य : ठाणे 

🔰 टिपेश्वर अभयारण्य : यवतमाळ 

🔰 तगारेश्वर अभयारण्य : ठाणे 

🔰 वान अभयारण्य : अमरावती 

🔰 यावल अभयारण्य : जळगाव 

🔰 ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य : उस्मानाबाद 

🔰 मानसिंगदेव अभयारण्य : नागपूर 

🔰 नवीन नागझिरा अभयारण्य : गोंदिया-भंडारा 

🔰 नवेगाव अभयारण्य : गोंदिया 

🔰 नवीन बोर अभयारण्य : नागपूर 



🔰 नवीन माळढोक पक्षी अभयारण्य : उस्मानाबाद 

🔰 भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र : नाशिक

🔰 उमरेड करांडला अभयारण्य :  नागपूर-भंडारा 

🔰 कोलामार्का संवर्धन राखीव : गडचिरोली

🔰 ताम्हिनी अभयारण्य : पुणे-रायगड 

🔰 कोका अभयारण्य : भंडारा

🔰 मक्ताई भवानी अभयारण्य : जळगाव 

🔰 नयू बोर विस्तारित अभयारण्य : वर्धा 

🔰 मामडापूर संवर्धन राखीव : नाशिक

🔰 पराणहिता अभयारण्य : गडचिरोली 

🔰 सधागड अभयारण्य : रायगड-पुणे 

🔰 ईसापूर अभयारण्य : यवतमाळ-हिंगोली .

अग्रणी बँक योजना


14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. 


*शिफारस -*


डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली. 


*सुरुवात -*


1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. 


*योजना -*


देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली. 


*कार्ये -*


जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -


जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -

 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.

 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.

 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.

 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.

 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला. 


*महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)*


स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना. 


*सध्यस्थिती -*


सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती. 


*उषा थोरात समिती -*


भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

Wednesday 11 October 2023

mpsc प्रश्नसंच

बॉक्साईट हे काय आहे?

      🔴धातू✅✅✅✅

      ⚫️अधातू

      🔵ऊर्जा

      ⚪️खनिज



जिप्सम कोणत्या खडकात सापडते?

      🔴अग्निजन्य

      ⚫️सतरित

      🔵रपांतरित✅✅✅✅

      ⚪️पढीलपैकी सर्व



 सागरी मीठ उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?

      🔴महाराष्ट्र

      ⚫️कर्नाटक

      🔵गजरात✅✅✅✅

      ⚪️प.बंगाल




ओखा बंदर कोणत्या राज्यात आहे.

      🔴महाराष्ट्र

      ⚫️सौराष्ट्र

      🔵गोवा

      ⚪️गजरात✅✅✅



नैसर्गिक रेशमाच्या उत्पादनात कोणत्या देशानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

      🔴जपान

      ⚫️चीन✅✅✅

      🔵इग्लंड

      ⚪️रशिया



कोणते पिक भारतातील बहुसंय लोकांचे प्रमुख अन्न आहे.

      🔴तांदूळ✅✅✅

      ⚫️गहू

      🔵मासे

      ⚪️मांस



शेेळयांना कोणते हवामान चांगले मानवते.

      🔴उष्ण व कोरडे✅✅✅

      ⚫️थड

      🔵उष्ण व दमट

      ⚪️पढीलपैकी कोणतेच नाही



पुरूषांच्या तुलनेने सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

      🔴हरियाना✅✅✅

      ⚫️राजस्थान

      🔵बिहार

      ⚪️आसाम




महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगतची पर्वतरांग कोणती आहे?

      🔴विध्यं

      ⚫️सातपुडा✅✅✅

      🔵अरवली

      ⚪️अजंठा



कुटु्ब नियोजन कार्यक्रमाची सुरूवात आशियातील पहिला देश कोणता आहे?

      🔴भतान

      ⚫️पाकिस्तान

      🔵चीन

      ⚪️भारत✅✅✅



 बोंड अळी  ही कीड कोणत्या पिकावर पडते?

      🔴कापूस✅✅✅

      ⚫️भईमूग

      🔵दराक्ष

      ⚪️सर्यफुल



 सगळयात छोटा दिवस कोणता?

      🔴२५ डिसेंबर

      ⚫️२२ डिसेंबर✅✅✅

      🔵१५ जून

      ⚪️२२ जून



 समान पर्जन्यमान असणार्‍या स्थळांना जोडणार्‍या रेषेस काय म्हणतात?

      🔴आयसोबार

      ⚫️आयसोहाईट✅✅✅

      🔵कोन्टूर

      ⚪️आयसोव्हेल



महाराष्ट्राची प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती?

      🔴गोदावरी

      ⚫️तापी✅✅✅

      🔵कष्णा

      ⚪️वनगंगा



पुढीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत  चिखलदरा  थंड हवेचे ठिकाण आहे?

      🔴अरवली

      ⚫️सातपुडा✅✅

      🔵विंध्य

      ⚪️सह्याद्री


 ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आहे?  (ASST MAINS २०११)

🔴नोकिया 

⚫️सोनी

🔵एल जी 

⚪️इरीक्सन✅✅✅


 'Gnutella' हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटेजी मध्ये वापरतात? (STI 2011)

🔴टर्मिनल 

⚫️पियर टू पियर✅✅✅✅

🔵कलायंट/सर्व्हर

⚪️एन आय सी


समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला म्हणतात. (राज्यसेवा मुख्य २०१६)

🔴जाळे

⚫️बस✅✅✅

🔵हद्दीतील

⚪️गठोडे



माहिती अधिकार अधिनियमाची एकुण _कलमे आहे (ASST 2011)

🔴२९

⚫️३०

🔵३१✅✅✅

⚪️३२


माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासुन मागील __वर्षापुर्वीची माहिती देण्यात येईल (Asst 2011) 

🔴३५

⚫️३०

🔵२५

⚪️२०✅✅✅


 _हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहीले मुख्य माहिती आयुक्त होते.(PSI 2013)

🔴शरी रंगनाथ मिश्रा

⚫️शरी वजाहत हबीबुल्ला✅✅✅

🔵शरी सत्यानंद मिश्रा

⚪️शरी शैलेश गांधी



 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे (PSI 2015)

🔴19(1)अ✅✅✅

⚫️19(१)ब

🔵१९(१)क

⚪️१९(१)ड



राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती _करतात.(Asst 2015)

🔴राष्ट्रपती

⚫️पतप्रधान

🔵राज्यपाल✅✅✅

⚪️मख्यमंत्री



माहितीचा अधिकार आॅनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?(STI2015)

🔴गजरात

⚫️पश्चिम बंगाल

🔵आध्रप्रदेश

⚪️यापैकी नाही✅✅✅



 माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला?(Asst 2012)

🔴इग्लंड

⚫️चायना

🔵सवीडन✅✅✅

⚪️फरान्स


 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक  लिहलेली आहे?

      🔴सरस्वती

      ⚫️कमला✅✅✅✅

      🔵रनरागीनी

      ⚪️भारतमाता



 छत्रपती शाहू महाराजांचे राज्य कोणत्या प्रकारचे होते?

      🔴लोक कल्याणकारी✅✅✅

      ⚫️लोकशाहीवादी

      🔵हकूमशाही

      ⚪️साम्यवादी



१९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

      🔴महर्षि धों. के. कर्वे✅✅✅

      ⚫️पजाबराव देशमुख

      🔵कर्मवीर पाटील

      ⚪️नया. म.गो. रानडे



गो.ग. आगरकरांचा जन्म कोठे झाला?

      🔴टभू✅✅✅

      ⚫️कोल्हापूर

      🔵सोलापूर

      ⚪️पणे



 मुंबई येथे  सिध्दार्थ कॉलेज  कुणी सुरू केले?

      🔴महर्षि कर्वे

      ⚫️महात्मा फुले

      🔵लोकमान्य टिळक

      ⚪️डॉ. बी. आर. आंबेडकर✅✅✅



 लखनौ करारावर  कोणी स्वाक्षर्‍या केल्या?

      🔴गोखले व जिना

      ⚫️टिळक व जिना✅✅✅

      🔵टिळक व शौकत अली

      ⚪️गांधीजी व अ‍ॅनी बेझंट



 महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?

      🔴फलेकर

      ⚫️कटगुणकर

      🔵माळी

      ⚪️गोर्‍हे✅✅✅


 १९ व्या शतकातील हिंदूस्थानातील आद्य सुधारक कोण?

      🔴राजा राममोहन रॉय✅✅✅

      ⚫️गोपाळ हरि देशमुख

      🔵महात्मा फुले

      ⚪️बाळशास्त्री जांभेकर


कोणी जॅक्सन याचा वध केला.

      🔴अनंत कान्हेरे✅✅✅

      ⚫️दामोदर चाफेकर

      🔵वासुदेव फडके

      ⚪️बारीद्रं कुमार घोष


औरंगजेबाच्या कोणत्या सरदाराने जिंजीला वेढा घातला?

      🔴शाहिस्तेखान

      ⚫️झल्फीकारखान✅✅✅

      🔵अफझलखान

      ⚪️जयसिंग


दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे?  (STI मुख्य २०१२)

🔴८६✅✅✅✅

⚫️८१

🔵५३

⚪️३५



 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली आहे? (PSI २०१२)

🔴भरूप्रक्षोप

⚫️सचयन

🔵भकंप 

⚪️भरुंशमूलक उद्रेक ✅✅✅


 पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये _चे स्थान आहे (Asst 2011)

🔴महाड

⚫️वाई✅✅✅

🔵महाबळेश्वर 

⚪️नाशिक 


कोकणचे हवामान __ आहे (STIमुख्य २०११)

🔴कोरडे 

⚫️विषम

🔵सम✅✅✅✅

⚪️थड 


 खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?  (STI2011)

🔴इद्रावती

⚫️परवरा

🔵दधना

⚪️इद्रायणी ✅✅✅


महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र _या विभागात आहे  (STIमुख्य २०११)

🔴विदर्भ 

⚫️कोकण

🔵मराठवाडा✅✅✅✅

⚪️नाशिक 


महाराष्ट्रात येथे खनिज तेल आढळते (STIमुख्य २०११)

🔴अकलेश्वर

⚫️बॉम्बे हाय ✅✅✅✅

🔵दिग्बोई

⚪️विशाखापट्टणम 


 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजससंपत्ति विपुल आहे (PSI२०१२)

🔴पणे 

⚫️चद्रपूर ✅✅✅

🔵बीड

⚪️सोलापूर


खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीची संबंधित नाही (ASS 2012)

🔴खादर

⚫️भाबर 

🔵रगुर✅✅✅

⚪️भांगर 



 महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार __आहे (PSI २०१२)

🔴कमी आहे ✅✅✅

⚫️जास्त आहे 

🔵वगळा आहे 

⚪️तवढाच आहे 


 एका माणसाचे विद्यापीठ  कोणास म्हटले जाते?
      🔴म. गांधी

      ⚫️कर्मवीर भाऊराव पाटील

      🔵महर्षी धो.के. कर्वे

      ⚪️सत गाडगेबाबा✅✅✅



 भारतीय राज्यघटनेत मोफत व अनिवार्य शिक्षण किती वयापर्यतच्या मुलांना निर्धारित केले आहे?
      🔴९

      ⚫️५

      🔵१२

      ⚪️१४✅✅✅

    

 गोकूळ ग्राम योजना   कोणत्या राज्यात आहे?
      🔴महाराष्ट्र

      ⚫️गजरात✅✅✅

      🔵मध्यप्रदेश

      ⚪️कर्नाटक


 पुुढीलपैकी कोणत्या देशात फुलांना जास्त मागणी असते?
      🔴शरीलंका

      ⚫️फिलिपाईन्स

      🔵नदरलॅंड✅✅✅

      ⚪️मयानमार



 खालीलपैकी कोणते शहर दोन राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले आहे?
      🔴अहमदनगर

      ⚫️अकोला

      🔵धळे✅✅✅

      ⚪️अमरावती



 पिसाचा झुलता मनोरा  खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
      🔴इराण

      ⚫️इराक

      🔵इटली✅✅✅

      ⚪️गरीस



आंतरराष्ट्रीय अन्नधान्य संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
      🔴रोम✅✅✅✅

      ⚫️जिनिव्हा

      🔵नयूर्यॉक

      ⚪️वॉशिंग्टन



 या मराठी संताची पंजाबमध्ये देवळे आहेत?
      🔴एकनाथ

      ⚫️जञानेश्वर 

      🔵तकाराम

      ⚪️नामदेव✅✅✅



कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?
      🔴सरोजिनी नायडू

      ⚫️परितीलता वडेदार✅✅✅

      🔵इदिरा गांधी

      ⚪️राणी लक्ष्मीबाई


खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते?
      🔴क. एम्. मुन्शी

      ⚫️गोपालस्वामी अय्यंगार

      🔵बी. एन.राव

      ⚪️पडित एम् एम् मालवीय✅✅


वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर

2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅
 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣नया. तेलंग
4⃣बहराम मलबारी

3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव हाहाहाहा आहे?
1⃣प. जवाहरलाल नेहरू
2⃣हदयनाथ
3⃣कझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल

5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५

6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अकलेश्वर✅
4⃣बरौनी

7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३

8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खर ✅
2⃣कसूम
3⃣कडोल
4⃣शलार्इ

9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅

10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नहरू रिपोर्ट
4⃣फरेंच राज्यक्रांती✅

१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही




२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०



३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते



४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही


५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही



६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही



७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय



८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं



९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही


१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६



 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅



१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक



१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश


१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१



१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१



१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही



१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती



१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅



१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅



२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९


1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?

 97,000
 9,700
 10,000
 21,000
उत्तर : 97,000

2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.

 5 km/s
 18 km/s
 18 m/s
 5 m/s
उत्तर : 5 m/s

3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

 यकृत ग्रंथी
 लाळोत्पादक ग्रंथी
 स्वादुपिंड
 जठर
उत्तर : यकृत ग्रंथी

4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

 A
 B
 D
 C
उत्तर : D

5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.

 42 ओहम
 576 ओहम
 5760 ओहम
 5.76 ओहम
उत्तर : 576 ओहम

6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

 A
 B
 C
 D
उत्तर : A

7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

 मुकनायक
 जनता
 समता
 संदेश
उत्तर : संदेश

8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

 9800 J
 980 J
 98 J
 9.8 J
उत्तर : 980 J

9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?

 वि.दा. सावरकर
 अनंत कान्हेरे
 विनायक दामोदर चाफेकर
 गणेश दामोदर चाफेकर
उत्तर : अनंत कान्हेरे

10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?

 गांधीजींना अटक
 काँग्रेसचा विरोध
 चौरी-चौरा घटना
 पहिले महायुद्ध
उत्तर : चौरी-चौरा घटना

11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?

 अनंत कान्हेरे
 खुदिराम बोस
 मदनलाल धिंग्रा
 दामोदर चाफेकर
उत्तर : मदनलाल धिंग्रा

12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?

 135 व 50
 135 व 60
 145 व 50
 145 व 60
उत्तर : 145 व 60

13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

 अप्पासाहेब परांजपे
 तात्यासाहेब केळकर
 भास्करराव जाधव
 धोंडो केशव कर्वे
उत्तर : धोंडो केशव कर्वे

14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

 राजा राममोहन रॉय
 केशव चंद्र सेन
 देवेंद्रनाथ टागोर
 ईश्वरचंद्र विद्यासागर
उत्तर : राजा राममोहन रॉय

15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

 उदारमतवादी पक्ष
 स्वराज्य पक्ष
 काँग्रेस पक्ष
 मुस्लिम लीग
उत्तर : स्वराज्य पक्ष

16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?

 स्वामी दयानंद
 स्वामी विवेकानंद
 अॅनी बेझंट
 केशवचंद्र सेन
उत्तर : अॅनी बेझंट

17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?

 इस्लामाबाद
 ढाका
 अलाहाबाद
 अलिगड
उत्तर : ढाका

18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

 1895
 1896
 1897
 1898
उत्तर : 1897

19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

 डॉ. बी.आर. आंबेडकर
 वि.रा. शिंदे
 महात्मा जोतिबा फुले
 भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

 1915
 1916
 1917
 1918
उत्तर : 1916

वि.दा. सावरकर विषयी माहिती

▪️वि.दा. सावरक यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.

▪️प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी

▪️विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.

▪️1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.

▪️1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.

▪️‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.

▪️वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.

▪️सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

▪️1908 – सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.

▪️अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.

▪️न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.

▪️1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.

▪️वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले  आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.

ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.

क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.


पर्याय- 

1 ) अ आणि ब   2) ब आणि क

3 ) अ आणि क  4) ब आणि ड


Ans:-1


2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 

पर्याय - 

1 ) सप्टेंबर     2 ) डिसेंम्बर

3 ) जून          4 ) मार्च


Ans:-3


3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

पर्याय - 

1 ) अटलांटिक  2 ) पॅसिफिक

3 ) हिंदी           4 ) आर्क्टिक 


Ans:-1


4 ) द्वीपगिरी काय आहे ? 

पर्याय - 

1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .


Ans:-1



5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं. 

पर्याय - 

1 )सकाळी 11 ते 12

2 ) दुपारी 12 ते 1 

3 ) दुपारी 1 ते 2 

4 ) दुपारी 2 ते 3


Ans:-4


6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?

अ) NOW ऑफ NEVER

ब)BROKEN WINGS

क)THE WAY OUT

ड)NOTA

Ans:-1


7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?

अ)जगन्नाथ मिश्रा

ब)अमीर अली

क)गफार खान

ड)नारायण पंडित

Ans:-1


8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ)मिंटो 2रा

ब)कर्झन

क)माउंटबॅटन

ड)वेव्हल

Ans:-3


9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?

अ)तात्या टोपेे 

ब)भगतसिँग 

क)अनंत कान्हेरे 

ड)नोटा


Ans:-1

 १०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?

अ)स.सेन

ब)अशोक मेहता

क)T. R. होल्म्स

ड)OTRAM


Ans:-1


प्रश्न 1) भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा:

अ) महानदी           ब) गोदावरी 

क) कृष्णा              ड) नर्मदा 


1) अ,ब,क,ड       2) ब,अ,ड,क

3) ब,क,ड,अ💐💐       4) क,ब,ड,अ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 2) हुगळी नदी.........नदीची वितरिका आहे?

1) दामोदर

2)ब्रम्हपत्रा

3) गंगा💐💐

4) पदमा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 3) योग्या जोड्या लावा.

       *नदी*                      *धरण*

 अ) अरुणावती         1) पूरमेपाडा 

 ब) बोरी                  2) बोरकुंड 

 क) कान                 3) करवंद 

 ड) कनोली             4) मलनगांव


1) 3,1,2,4

2) 3,1,4,2💐💐

3) 1,3,2,4

4) 4,2,1,3


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 4) भारताचा.........हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

1) वृंदावन         

2) राजमुंद्रि 

3) सुंदरबन 💐💐

4) मच्छ्लिपट्टन


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 5) भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?

1) मध्य दिल्ली 

2) माहे💐💐

3) लक्षद्वीप 

4) यानम


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 6) भारताच्या भु सिमा ....... देशाना भिडतात.

1) सात 💐💐

2) आठ

3) सहा

4) नऊ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 7) भारताची दक्षिनोत्तर लांबी  किती आहे?

1) 3214 कि.मी 💐💐

2) 3014 कि.मी

3) 2933 कि.मी

4) 3312 कि.मी


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 8) ..........हा भारताचा सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे.

1) अरवली 💐💐

2) सह्याद्री

3) हिमालय

4) निलगिरि


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 9) यारदांग हे भुदृष्य कशामुळे तयार होते?

1) वाऱ्याचे  खणन कार्य💐💐

2) वारयाच्य भरण कार्य

3) नदिचे खणण कार्य

4)नदीचे खणण कार्य


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 10) खलीलपैकी वातवरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?

1) तपांबर 💐💐

2) तपस्तब्धी 

3) दलांबर 

4) स्तितांबर


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 11) विषुववृत्तापासुन ध्रुवाकडे वहणारया ग्रहीय वरयांचा योग्या क्रम ओळखा.

1) पश्चिमी वारे,व्यापारी वारे,धृवीय वारे

2) व्यापारी वारे,पश्चिमी वारे,धृवीय वारे💐💐

3) व्यापारी वारे,धृवीय वारे,पश्चिमी वारे

4) धृवीय वारे,पश्चिमी वारे,व्यापारी वारे


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 12) ......मृदेने लहान सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

1) काळी कपसाची मृदा

2) तांबडी मृदा

3) गाळाची मृदा💐💐

4) जांभी मृदा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 13) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?

1) आंध्रप्रदेश 

2) महाराष्ट्र 💐💐

3) बिहार

4) उत्तर प्रदेश


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 14) भारतातील कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमूख  राज्य आहे?

1) झारखंड 💐💐

2) मध्य प्रदेश 

3) छत्तीसगढ़ 

4) गुजरात


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 15) ही  भारतातील सर्वात लहाण आदिवासी जमात आहे.

1) भिल्ल

2) संथल

3) अंदमानी 💐💐

4) नागा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 16) उत्तर - पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यलय कोठे आहे?

1) भुवनेश्वर 

2) हजिपुर

3) गुहाटी 

4) गोरखपुर💐💐


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 17) योग्या जोड्या लावा.          

  *स्थलांतरीत शेती*                *देश* 

अ) रोका                  1)मलेशिया

ब) लदांग                    2) ब्राझिल

क) चेना                     3) झैरे

ड) मसोले                  4) श्रीलंका


1) 2,1,4,3💐💐

2) 1,2,3,4

3) 3,2,1,4

4) 4,3,2,1


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 18) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?

1) हिस्सर 💐💐

2) पुणे

3) रहुरी

4) दपोली


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 19) क्योटो करार हा...........शी संबधित आहे.

1) लोकसंख्या

2) साधनसंपत्ती 

3) जागतिक उबदारपणा 💐💐

4) प्रदूषण


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 20) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखवृत्तावर निश्चीत केली गेली आहे?

1) 82° 30' पश्चिम 

2) 28° 30' पुर्व

3) 82°30' पुर्व💐💐

4) 28°30'पश्चिम

महाराष्ट्राचा भूगोल वनलाईन नोट्स


🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी.


🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा.


🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध.


🔶रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार.


🔶महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड.


🔶सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा.


🔶सजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू.


🔶मळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास.


🔶सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर.


🔶एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर.


🔶कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६.


🔶भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर.


🔶मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे.


🔶महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता


🔶पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ.


🔶समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री.


🔶सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट.


🔶हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा.


🔶हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर.


🔶पणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड.


🔶‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर.


🔶भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद).


🔶चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध –हुपरी (कोल्हापुर).


🔶औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर.


🔶औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग.


🔶बलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा.

महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग


१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश


२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा


३. महाराष्ट्राचे पठार


४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली


🅾️पश्चिम वाहिनी नद्या


१. तापी-पूर्णा नदी प्रणाली


२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या


१. प्राणहिता नदी प्रणाली


२. गोदावरी नदी प्रणाली


३. कृष्णा नदी प्रणाली


४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान


महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक


१. भौगोलिक स्थान


२. अक्षवृत्तीय विस्तार


३. मोसमी वारे


४. सागरी सान्निध्य


५. प्राकृतिक रचना


✳️मदा


१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)


२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)


३. खोल काळी मृदा


४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा


५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा


६. पिवळसर तपकिरी मृदा


७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा


८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती


महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:


१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती


३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


४. आर्द्र-पानझडी वनस्पती


५. शुष्क पानझडी वनस्पती


६. रूक्ष काटेरी वनस्पती


७. खाजण वनस्पती

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...