पोलीस भरती प्रश्नसंच
1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे
▪️उत्तराखंड
2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते
▪️मबई-कोलकाता
3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️उदयपूर-दिल्ली
4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल
5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे
▪️पोलादाचा
6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे
▪️कागदाचा
7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे
▪️खत प्रकल्प
8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे
▪️भाक्रा
9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते
▪️तांदुळ
10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे
▪️गहु
▪️उत्तराखंड
2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते
▪️मबई-कोलकाता
3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️उदयपूर-दिल्ली
4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
▪️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल
5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे
▪️पोलादाचा
6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे
▪️कागदाचा
7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे
▪️खत प्रकल्प
8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे
▪️भाक्रा
9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते
▪️तांदुळ
10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे
▪️गहु
वाचा :- महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
✅ *महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग*
1. कोकण किनारपट्टी
2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट
3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी
✅ *कोकण किनारपट्टी :-*
1. स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
2. विस्तार: उत्तरेस - दमानगंगा नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
3. लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
4. क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.
✅ *सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :-*
1. स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
2. यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
3. पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
✅ *महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :-*
1. स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
2. लांबी-रुंदी: पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.
3. ऊंची: 450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.
4. महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्यांनी व्यापले आहे.
वाचा :- भारत सरकारच्या केंद्रीय योजना
1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया
▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६
▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.
______
2) दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]
▪️परारंभ - २५ सप्टेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.
______
3) प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]
▪️परारंभ - ९ मार्च २०१५
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
______
4) उडाण योजना
▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.
______
5) प्रधानमंत्री उज्वला योजना
▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४
▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.
______
6) नमामि गंगे प्रकल्प
▪️परारंभ - १० जुलै २०१४
▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
______
7) सेतू भारतम प्रकल्प
▪️परारंभ - ४ मार्च २०१६
▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
वाचा :- 10 सराव प्रश्न व उत्तरे
Q1) कोणत्या भारतीय कार्यकर्त्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या सल्लागार गटात निवड केली गेली?
➡️उत्तर :- अर्चना सोरेंग
Q2) 2020 साली जागतिक व्याघ्र दिनाची घोषणा काय आहे?
➡️उत्तर :- देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हॅंड्स
Q3) भारताच्या पहिल्या ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’चे नाव काय आहे?
➡️उत्तर :- BelYo
Q4) कोणत्या संस्थेनी “रीपोर्ट ऑफ द अनॅलिटिकल सपोर्ट अँड सॅंक्शन्स मॉनिटरिंग टीम कंसर्निंग इसिस” या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे?
➡️उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ
Q5) कोण “क्वेस्ट फॉर रीस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत?
➡️उत्तर :- विरल आचार्य
Q6) कोणत्या संस्थेनी ‘आश्रय’ या नावाने विलगीकरणाची वैद्यकीय सुविधा तयार केली?
➡️उत्तर :- प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT)
Q7) कोण ‘प्रीमियर लीग गोल्डन बूट’ हा सन्मान जिंकणारा सर्वात वरिष्ठ खेळाडू ठरला?
➡️उत्तर :- जेमी वर्डी
Q8) कोणत्या व्यक्तीची सोमालिया देशाचे कार्यवाह पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली?
➡️उत्तर :- महदी मोहम्मद गुलाईड
Q9) कोणत्या मंत्रालयाने “इंडिया रिपोर्ट ऑन डिजिटल एज्युकेशन, 2020” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
➡️उत्तर :- मनुष्यबळ विकास मंत्रालय
Q10) कोणत्या बँकेनी को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सुविधा देण्यासाठी IRCTC सोबत भागीदारी केली?
➡️उत्तर :- भारतीय स्टेट बँक
Subscribe to:
Posts (Atom)
Latest post
सामान्य ज्ञान
1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...
-
०१. थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती १८२२ मध्ये मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल, आसामचा काही भाग व कुर्ग या प्रांतात लागू केली. ०२. या पद्ध...
-
तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महार...
-
1) नाव मिळवणे. अर्थ :- कीर्ती मिळविणे. वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 2) रक्ताच...