Sunday 20 December 2020

Online Test Series

विश्व द्रव्याचे


🌷🌷वस्तुमान (m) –


प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत.


एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्‍या द्रव्याचे प्रमाण दर्शवते.


वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते.


🌷आकारमान (v) –🌷


भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात.


🌷घनता –🌷


घनता ही वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर आहे.


घनता=वस्तुमान (m)/आकारमान (v)


🌿🌿गणधर्म –🌿🌿


 द्रव्य जागा व्यापते.


द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.


 द्रव्य अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते.


🍁🍁दरव्याच्या अवस्था –🍁🍁


🌺सथायुरूप


🌺दरवरूप


🌺वायुरूप


🌷🌷1. स्थायू आवस्था :🌷🌷


स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.


जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.


स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.


स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.


स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.


उदा. रबर, लाकूड, हिरा इ.


🌷🌷2. द्रव अवस्था :🌷🌷


द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.


द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.


द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.


द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.


उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.


🌷🌷3. वायु अवस्था :🌷🌷


वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.


वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.


उदा. हवा, गॅस इ.


🌷🌷अवस्थांतर :🌷🌷


स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.


द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.


वायुला  उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.


मेंदू चे प्रमुख भाग



🔥अग्र मस्तिष्क:-


👉याच्या प्रमुख भागास प्र मस्तिष्क म्हणतात


👉मदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे


✍️मख्य एक्षिक क्रिया करते


⏩गध,श्रवण, दृष्टी संवेदन क्षेत्र असतात


🔥मध्य मस्तिष्क:-


👉अनैच्छिक क्रिया नियंत्रण करतो


🔥पश्न मस्तिष्क:-


✍️अनुमस्तिष्क व लंबमज्जा याचे प्रमुख भाग


✍️अनुमस्तिष्क ला छोटा मेंदू म्हणतात.शरीराचा तोल सांभाळते


👉लबमज्जा मेंदू व मेरूरज्जू यांना जोडतो


👉तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो


राष्ट्रपती महाभियोग


🔘कलम:-61


🔘कारण:-घटनाभंग


🔘आरोप स्थान:-संसद सभागृहात


⏩अट:-1/4 सदस्यची लेखी नोटीस 14 दिवस अगोदर द्यावी लागते


✍️एकूण सदस्य च्या 2/3 बहुमताने ठराव पास होणे आवश्यक


🔘दसरे सभागृहात अन्वेषण नंतर 2/3 बहुमताने ठराव पास मग पदावरून दूर केले जाते


✍️परक्रिया:-समन्यायिक


👉महाभियोगमध्ये भाग घेणारे सदस्य


1)संसदचे निर्वाचित सदस्य


2)संसदचे सर्व नामनिर्देशीत सदस्य


🎯आज पर्यंत एकदाही महाभियोग राष्ट्रपती वर लावण्यात आला नाही

महत्वाचे खटले


🌻कशवानंद भारती खटला 1973:-


👉भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे


👉परास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले


👉मलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल


🌻मिनर्व्हा मिल खटला 1980:-


👉भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे


👉घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही


👉राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल


🌻बरुबारी युनियन खटला 1960:-


👉परास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले


🌻ए के गोपालन खटला 1950:-


👉कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही


🌻मनका गांधी खटला1978:-


👉कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले


🌻आय आर कोहेल्लो खटला 2007:-


👉नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.


🌻एस आर बोंमई खटला 1994:-


👉घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले.


लोकसभेच्या सभापतींचा इतिहास


१) सभापती आणि उपसभापती ही पदे भारतात 1921 मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 1919 मधील तरतुदीनुसार अस्तित्वात आली.


 २) त्या वेळी सभापती व उपसभापती यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हटले जात होते आणि हीच नामाभिधान 1947 पर्यंत होती.


३) सन 1921 पूर्वी भारताचा गव्हर्नर जनरल केंद्रीय विधीमंडळ परिषदांच्या बैठकांच्या अध्यक्षस्थानी असे. 


४) सन 1921 मध्ये गव्हर्नर जनरलने फेडरिक व्हाईट आणि सच्छितानंद सिन्हा यांची केंद्रीय विधीमंडळाचे अनुक्रमे पहिले सभापती आणि उपसभापती या पदांवर नियुक्ती केली.


 ५) सन 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल हे केंद्रीय विधिमंडळ परिषदेचे पहिले भारतीय व पहिले निर्वाचित सभापती बनले.


६) मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याचा मान जी व्हि मावळणकर, अनंतसयनम अय्यंगार यांना मिळाला.


 ७) जी व्ही मावळणकर हे संविधान सभेचे तसेच हंगामी संसदेचे सभापती होते.


 ८) ते 1946 ते 1956 असे सलग दशकभर लोकसभेचे सभापती होते.


गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती



1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)

- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात

- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था 


2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)

- कमी गुणसूत्रामुळे

- स्त्रीयांमध्ये आढळतो


3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)

- जास्त गुणसूत्रामुळे 

- पुरूषांमध्ये आढळतो 


● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती


1. वर्णकहीनता (Albinism)

- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे


2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)

- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.

- आनुवांशिक आजार

भारतीय संविधान निर्मितीबाबत काही महत्वाची माहिती



🔶भारतीय संविधानसभेच्या पहिल्या बैठकीत सूत्रसंचालन जे. पी . कृपलानी ह्यांनी केले होते , कृपलानी ह्यांनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा ह्यांच्या नावाचे अनुमोदन केले होते.


🔶मळ राज्यघटना छापील नव्हती ! ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.


🔶आपल्या सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.

वैदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई – अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चितारण्यात आलं आहे.


🔶२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.


ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.

ज्ञानातील महत्वाचे

कर्बोदके व मेद ह्यांना ऊर्जा देणारे पोषणतत्वे म्हणून ओळखले जातात


🔶कर्बोदके 2 प्रकारात विभागली जातात

1. शर्करा - सामान्य कर्बोदके

2. स्टार्च - जटील कर्बोदके



🔶 प्रथिने - शरीरबांधणी करणारे अन्न म्हणून ओळखले जातात.


प्राणिज आणि वनस्पती अश्या दोन्ही स्रोतांपासून प्रथिने मिळतात.



🔶 जीवनसत्वे - संरक्षक अन्न म्हणून ओळखले जातात.

शरीराचे रोगांपासून बचावाचे कार्य करतात.


♦️जीवनसत्वांचे कार्य♦️


जीवनसत्व अ - डोळे व त्वचा आरोग्य


जीवनसत्व ब - ऊर्जा उत्सर्जन व लाल रक्तपेशींची निर्मिती


जीवनसत्व क - दात , त्वचा आरोग्य


जीवनसत्व ड - अस्थीचे आरोग्य


जीवनसत्व इ - त्वचा , केस ह्यांची वाढ


जीवनसत्व के - रक्त गोठवणे


अर्थसंकल्पाचे प्रकार



▪️* पारंपरिक अर्थसंकल्प (Traditional Budget) :- 

» पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो.


▪️* निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget) :- 

निष्पादन अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output – oriented) अर्थसंकल्प निर्मिती करणे हे अंतर्भूत आहे. निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग यूएसएमध्ये झाला.


▪️* शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget):- 

» शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.

» पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते. 

» भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला. 

» त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते. 

» २००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)

जीवनसत्त्व क


» याचे रासायनिक नाव अॅस्कॉर्बिक आम्ल आहे. 

» लिंबे, संत्री, द्राक्षे. स्ट्रॉबेरी, केळी, अननस, सफरचंद, कलिंगड, आवळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, ओला वाटाणा, शेवग्याच्या शेंगा, कोबी, बीट व गाजर यांत क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. 

» रोजची गरज ९० मिग्रॅ. असते. संयोजी ऊतीमधील कोलॅजेन तंतूंच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. 

» ते प्रतिऑक्सिडीकारक म्हणून कार्य करते. क जीवनसत्त्व त्रुटीमुळे होणाऱ्या विकारास स्कव्र्ही म्हणतात. 

» या विकारात मनुष्याचे वजन घटते, थकवा येतो, सांधे सुजून दुखू लागतात, हाडे ठिसूळ होतात व स्नायू कमजोर होतात, हिरड्या सुजतात, रक्तस्राव होतो आणि सौम्य स्पर्शानेही हिरड्यांमधून रक्त येते. परिणामी दात सैल होतात. 

» या जीवनसत्त्वाची कमतरता झाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.

जीवनसत्त्व के

 

» या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव मिथिल नॅप्थोक्विनोन आहे. 

» एच्. डाम आणि ई. ए. डॉइझी या वैज्ञानिकांना के जीवनसत्त्वावर केलेल्या संशोधनासाठी १९४३ सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

» के जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्यांत, विशेषत: पालक या भाजीत भरपूर प्रमाणात असते. 

» कोबी, फुलकोबी, टोमॅटो, सोयाबीन, अंड्याचा पिवळा बलक व माशांचे चूर्ण यांतही ते असते. 

» लहान आतड्यातील जीवाणू अन्नपदार्थातील पूर्वगामी घटकांपासून हे जीवनसत्त्व तयार करतात. 

» प्रौढ व्यक्तीला दररोज सु. १२० मायक्रोग्रॅम के जीवनसत्त्व आवश्यक असते. 

» रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी प्रोथ्राँबिन या प्रथिनाची गरज असून ते यकृतात तयार होते. यकृतात प्रोथ्राँबिन तयार होत असताना के जीवनसत्त्व विकराचे काम करते. प्रोथ्राँबिन हा थ्राँबिन या प्रथिनाचा पूर्वगामी आहे. 

» या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठायला वेळ लागतो. अतिरक्तस्राव टाळण्याचे कार्य के जीवनसत्त्व करते. 

» अतिरक्तस्रावाची शक्यता असल्यास गर्भवती मातांना प्रसूती आधी आणि नुकत्याच जन्मलेल्या बालकांना के जीवनसत्त्व देतात.

» जलविद्राव्य जीवनसत्त्वाच्या  गटात ब समूह जीवनसत्त्वे आणि क जीवनसत्त्वाचा समावेश होतो.


जीवनसत्त्व अ


» याचे रासायनिक नाव रेटिनॉल आहे. 

» ते घन स्वरूपातील अल्कोहॉल असून पिवळे असते. 

» लालसर व पिवळ्या फळांत अ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. 

» शार्क, हॅलिबट, ट्यूना, सील, व्हेल, ध्रुवीय अस्वले यांच्या यकृतात विपुल असते. 

» माशांच्या यकृतापासून काढलेल्या तेलातून ते मिळविता येते. 

» दूध व दुधापासून मिळविलेली साय, लोणी व तूप तसेच पालक, कोथिंबीर, मका, सुरण, रताळी, टोमॅटो, गाजर, लाल भोपळा, पपई व आंबा यांत ते भरपूर प्रमाणात असते. 

» प्राणिज तेलात अ जीवनसत्त्व रेटिनॉल व डीहायड्रोरेटिनॉल या स्वरूपात आढळते. 

» वनस्पतिज पदार्थात ते कॅरोटीन या रंजकद्रव्य स्वरूपात असते. 

» कॅरोटीन हे अ जीवनसत्त्वाचे पूर्वगामी आहे. शरीरात त्याचे रूपांतर रेटिनॉलमध्ये होते. 

» प्रौढ व्यक्तीला रोज ९०० मायक्रोग्रॅम अ जीवनसत्त्व लागते.

» अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्पष्ट दिसत नाही व रातांधळेपणा येतो. 

» या जीवनसत्त्वाचे अतिसेवन विषाक्त होते. त्यामुळे यकृत आणि प्लीहेची अतिरिक्त वाढ होते तसेच त्वचा कोरडी होऊन डोके, भुवया व पापण्यांचे केस गळून पडतात.

यशाचा राजमार्ग Tricks

 महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते

10 जिल्हे नविन निर्माण झाले

ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?



Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल चा

सिं- सिंधुदुर्ग (१मे१९८१)

जा- जालना (१मे१९८१)

ला- लातूर (१६ऑगस्ट१९८२ )

ग- गडचिरोली (२६ऑगस्ट१९८२)

मुबा- मुंबई  (१९९०)

वा- वाशिम (१जुलै१९९८)

न- नंदूरबार (१जुलै१९९८)

हि- हिंगोली (१मे१९९९)

गो- गोंदिया (१मे१९९९)

पाल- पालघर (१ऑगस्ट२०१४)



भारतातील कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये


Tricks:- अरुणा माझी सक्की मा नाही

अरुणा- अरुणाचल प्रदेश(१७)

माझी- मिझोराम(५२)

सक्की- सिक्किम(८६)

मा- मणिपुर(११५)

ना- नागालँड(११९)

ही- हिमाचल प्रदेश(१२३)




जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेली देश/100% शहरीकरण झालेली शहरे


Tricks:- मसिहा

म- मकाऊ(२२१३४)

सि- सिंगापूर(८०७८)

हा- हाँगकाँग(६६०६)


 

मृदेची धूप रोखणारी पिके : 


Tricks:- वाट जा बर हरीच्या.

वाट- वाटाणा 

जा- ज्वारी 

बर- बाजरी

हरी- हरभरा 



मृदेची धूप वाढविणारे पीक :


Tricks:- तबक मका

त- तंबाखू 

ब- बटाटा

क- कापूस 

मका- मका

महाराष्ट्रातील राष्ट्रीय राजकीय पक्ष


* इंडियन नॅशनल पक्ष - हा पक्ष १८८५ मुंबई मध्ये स्थापन झाला.


* राष्ट्रवादी काँग्रेस - मूळ इटालयीन असलेल्या सोनिया गांधी यांना शरद पवार, संगमा, अन्वर तारिक यांचा विरोध होता. तर शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.


* भारतीय कम्युनिस्ट पक्ष - या पक्षाची स्थापना १९२५ साली झाली.


* मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत फूट पडून १९६४ मध्ये या पक्षाची स्थापना केली.


* समाजवादी पक्ष - १९४८ मध्ये समाजवादी पक्ष स्थापन केला.


* भारतीय जनता पक्ष - भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. जनता पक्षाच्या फुटीनंतर मूळच्या जनसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली.


* शिवसेना - १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.


* भारतीय रिपब्लिकन पक्ष - १९५७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाची स्थापना केली.

३ री पंचवार्षिक योजना



◆ कालावधी: इ.स. १९६१ - १९६६


◆ प्राधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)


◆ खर्च : प्रस्तावित खर्च- ७५०० कोटी रु., वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.


°°°°°°>>> प्रकल्प <<<°°°°°


◆ Intensive Agriculture Area programme-1964-65 


◆ . दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना ३ वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला)


 ◆ .Food Corporation of India (१९६५) 


◆ १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.


◆◆◆◆महत्वपूर्ण घटना ◆◆◆◆


 १. १९६२ चे चीन युद्ध.

२. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. 

३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.


   ◆◆◆◆ मूल्यमापन ◆◆◆◆


◆ तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. 


◆ अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. 


◆ भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले.


◆ १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.


पहिली पंचवार्षिक योजना


>> कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

>> अध्यक्ष: पं.जवाहरलाला नेहरु.

>> अग्रक्रम: कृषी विकास

>> प्रतिमान: हेरॉल्ड-डोमर


पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली


◆◆◆◆ प्रकल्प ◆◆◆◆


१. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)

>>  २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)

>> ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 

>>४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)

>> ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

>> ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

>> ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

>> ८. HMT- बँगलोर 

>> ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक


◆ महत्वपूर्ण घटना : - 

१. औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१ लागू. 


२. community development programme 1952 


३. अखिल भारतीय हातमाग बोर्ड (१९५२) आणि अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड (१९५३) स्थापना. 


४. १९५५ मध्ये गोरवाल समितीच्या शिफारशीनु इम्पिरियल बँकेचे रुपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले. 


५. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (१९५५)


◆ मूल्यमापन : 


योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली. अन्न धान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१-५२) ६५.८ दशलक्ष टनापर्यंत (१९५५-५६) वाढले. आर्थिक वाढीचा दर २.१% (संकल्पित) ३.६% (साध्य) राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोही उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतीचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. 

 पाच तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्यात आल्या.

1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी



👉  दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन 


👉कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल 


👉  लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल


👉 झांशी - सर ह्यु रोज 


👉 बनारस- कर्नल जेम्स नील


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🎯सवदेशी चळवळीचे नेतृत्व


👉पणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक


👉 पजाब - लाला लजपतराय , अजित शिंह


👉 दिल्ली - सय्यद हैदर रझा 


👉मद्रास - चिदम्बरम पिलई


भारतीय रेल्वे-महत्वपुर्ण माहिती-

1)  16 एप्रिल 1853 ला  बोरीबंदर ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली. भारतभर रेल्वेची 7,500 स्थानके आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील सर्वात व्यस्त स्थानक दिल्ली किंवा मुंबई नसून ते लखनऊ आहे. 



2) दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेला 1999 मध्ये  युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला आहे. रेल्वेचे सर्वात जुने इंजिन फेअरी क्वीन आहे. ते 1855 मध्ये वापरात आले आहे.



3) नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक वेगवान धावणारी रेल्वे एक्सप्रेस असून सर्वात कमी वेगाने धावणारी रेल्वे गाडी मेतूपालायम-उटी निलगिरी ही आहे. 



4) देशात सर्वाधिक लांबीचा रूट विवेक एक्स्प्रेस ही गाडी पार करते. ती आसाममधील दिब्रुगड पासून कन्याकुमारी पर्यंत 4273 कि.मी.चे अंतर पार करून येते. तर सर्वात छोटा रूट नागपूर-अजनी आहे. हा मार्ग केवळ 3 कि.मी.चा आहे.



5) रेल्वे स्टेशनमधील सर्वात मोठ्या नावाचे स्टेशन चेन्नईतील वेंकटनरसिंहराजुवारिपेटा हे आहे तर सर्वात लहान नावाचे स्टेशन आहे ओरिसातील आयबी व गुजराथेतील ओडी. 



6) तिरूअनंतपुरम निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला फक्त दोन थांबे आहेत व हे अंतर आहे 528 कि.मी. तर अमृतसर हावडा एक्स्प्रेसला तब्बल 115 थांबे आहेत.



7) गुवाहाटी तिरूअनंतपुरम ही दीर्घ अंतर तोडणारी रेल्वे नेहमीच 10 ते 12 तास लेट असते. तिच्या नियमित प्रवासाची वेळ 65 तास 5 मिनिटे आहे. 



8) रेल्वेमार्गावरील सर्वात मोठा बोगदा पीर पंजाल हा असून तो 11.215 कि.मी. लांबीचा आहे. 2012 मध्ये तो जम्मू काश्मीर मार्गावर बांधला गेला आहे. 



9) रेल्वेचा सर्वाधिक उंचीवरचा पूल चिनाब नदीवर 1180 फुटांवर बांधला गेला असून ही उंची कुतुबमिनारच्या पाचपट आहे. 



10) सर्वाधिक लांबीचा प्लॅटफॉर्म गोरखपूर येथे असून तो 1.35 कि.मी. लांबीचा आहे.                      



11)भारतातील पहिली मोनोरेल चेंबूर ते वडाळा(मुंबई )दरम्यान धावली ती 2014 मध्ये अंतर 8.8 km.                                        


12)भारतात सध्या रेल्वे विभाग एकुण 17 आहेत त्यापैकी महाराष्ट्रात दोन रेल्वे विभाग आहेत.1.मध्य रेल्वे विभाग-मुंबई सी.एस.एम.टी. 2.पश्चिम रेल्वे विभाग -मुंबई चर्चगेट.                                               


13)भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण 1951 यावर्षी करण्यात आले.     

इस्रोची यशोगाथा


★भारताच्या अनुविज्ञान कार्यक्रमाचे जनक:- डॉ. होमी भाभा

★1965 :-अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करण्यासाठी साराभाईंनी थुंम्बा येथे अंतराळ व तंत्रज्ञान केंद्र स्थापन केले.

★1963 :- या केंद्रातून पहिला अग्निबाण🗼 परक्षेपित केला.

🍁15 ऑगस्ट 1969 :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना(ISRO : Indian Space Research Organization)

⛪️मुख्यालय :- अंतरिक्ष भवन ,नवीन बेल मार्ग,बंगुळूर भारत

🎯ब्रीदवाक्य :- मानवी सेवेसाठी अंतराळ विज्ञान.

♦️अध्यक्ष :

1)विक्रम साराभाई :- 1963-1972

2)एम जी के मेनन  :-Jan1972-Sept 1972

3)सतीश धवन :- 1972-1984

4)यु आर राव :- 1984-1994

5)के कस्तुरीरंगन:-1994 ते 27 ऑगस्ट2003

6)जी माधवन नायर :- 

Sept 2003 ते 29 Oct 2009

7)के राधाकृष्णन :- 30 Oct 2009 ते 31 Dec 2014

8)शैलेश नायक :- 1 Jan 2015 ते 12 Jan 2015

9)ए एस किरणकुमार :- 14 Jan 2015 ते आतापर्यंत


■19 एप्रिल 1975 :- आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात झेपावला.

■1979 :- भास्कर 1

■1981 :-भास्कर  2


🗼ASLV-3 प्रक्षेपक 


-- 10 Aug 1979 रोजी अयशस्वी उड्डाण

-- 18 July  1980 रोजी यशस्वी उड्डाण

 --त्याद्वारे 'रोहिणी' उपग्रह अवकाशात प्रक्षेपित


🗼ASLV D-3


 --24 मार्च 1987 -अपयशी प्रक्षेपण

 --जुलै 1918 -अपयशी प्रक्षेपण

 --यु आर राव यांनी एस सी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

 --20 मे 1992 - यशस्वी प्रक्षेपण


🗼 GSLV प्रक्षेपक 

 --28 मार्च 2001 - उड्डाण(अपयशी) श्रीहरिकोटा येथून

 --18 एप्रिल 2001 - यशस्वी उड्डाण

 (जी सॅट 1 उपग्रह प्रक्षेपित झाला.)


भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती


१) तापी नदी :--

    

-- ही पश्चिम वाहिनी नदी आहे. 

--तिचा उगम सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो. 

--ती महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते. 

--पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. 

 

-------------------------------------------------


(२) गोदावरी नदी :--


-- ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब 

अशी नदी आहे. 

--गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र 

आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व 

बंगालच्या उपसागरास मिळते. 

--प्रवरा,मांजरा,प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. 


---------------------------------------------------


(३)कृष्णा नदी :--


-- ही नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे 

उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या समुद्राला मिळते. 

--भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत. 


-------------------------------------------------


(४) गंगा नदी :--


-- गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची 

नदी आहे. 

--या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. 

--ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेशव बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. 


---------------------------------------------------


(५) सिंधू नदी :--


-- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू 

नदीच्या काठीच झाला. 

--ही नदी हिमालयात मान सरोवराजवळ उगम पावते. --ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.

प्रथिनांचे स्रोत


 *प्राणीज साधने* 

- दूध, अंडी, मांस, मासे.


 *वनस्पतीज साधने* 

- डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन 

- धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

- तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.


- डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 20-25% असते.

- सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 43.2% (सर्वाधिक)

- दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

- अंडी प्रथिनांचे प्रमाण - 13%

- मासे प्रथिनांचे प्रमाण - 15-23%

- मांस प्रथिनांचे प्रमाण - 18-26%


- प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा 'उच्च दर्जाचे'असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.


महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते


1. देवेंद्र फडणवीस (भाजप)  

4 दिवस, 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 2019 


2. पी के सावंत (काँग्रेस) - 

10 दिवस, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963

 

3. नारायण राणे (शिवसेना) - 

259 दिवस, 1 फेब्रुवारी ते 17 ऑक्टोबर 1999

 

4. शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस) - 

277 दिवस, 3 जून 1985 ते 6 मार्च 1986

 

5. मारोतराव कन्नमवार (काँग्रेस) - 370 दिवस, 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर1963

 

6. बाबासाहेब भोसले (काँग्रेस) - 377 दिवस, 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

संस्थानांचे विलिनीकरण


फाळणीपूर्वी एकूण ५६२ संस्थाने होती


फाळणीनंतर १० पाक मध्ये गेली


उरली ५५२ संस्थाने


५५२ पैकी ५४९ संस्थाने विलीन झाली.


उरली ३ संस्थाने (ज.काश्मीर ,जुनागड,हैदराबाद)


ज.काश्मीर :- करारान्वये सामील

जुनागड     :- सार्वमताने सामील

हैदराबाद    :- पोलीस कारवाईने सामील

महत्त्वाच्या संस्था



📌G7 (Group of 7)

☄️सथापना 1975

☄️अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

☄️सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


📌BRICS

☄️सथापना: 2006

☄️ मख्यालय :~ शांघाई (चीन)

☄️सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


📌Asian Development Bank (ADB)

☄️सथापना: 19 डिसेंबर 1966

☄️मख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स


📌SAARC

☄️SAARC : South Asian Association for Regional Cooperation

☄️ सथापना: 16 जानेवारी 1987

☄️मख्यालय: काठमांडू, नेपाळ 

☄️सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव


📌ASEAN

☄️ASEAN : Association of South East Asian Nation

☄️सथापना: 8 ऑगस्ट 1967

☄️मख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

☄️सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


📌BIMSTEC


☄️BIMSTEC : Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation

☄️सथापना: 6 जून 1997

☄️मख्यालय: ढाका, बांगलादेश

☄️सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


📌OPEC 

☄️OPEC : Organization of Petroleum Exporting Countries

☄️सथापना: 1960

☄️मख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

☄️सदस्य संख्या: 13


 📌IBSA

☄️सथापना: 6 जून 2003

 ☄️मख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria 

☄️सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका



📌SCO

☄️SCO : Shanghai Cooperation Organisation

☄️ सथापना :~ 2001

☄️मख्यालय :~  बिजींग (चीन)

☄️ सदस्य :~ चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान

--------------------------------------------------------------

राष्ट्रीय सभा चे 2 वेळा आद्यक्ष होणारे व्यक्ती



🔘व्योमेश्चंद्र बॅनर्जी:-


1885: मुंबई

1892:अलाहाबाद


🔘विल्यम वेडर्नबर्ग:-


1889:मुंबई

1910:अलाहाबाद


🔘सुरेंद्रनाथ बॅनर्जी:-


1895:पूणे

1902:अहमदाबाद


🔘रासबिहारी बोस:-


1907:सुरत

1908:मद्रास


🔘मदन मोहन मालवीय:-


1909:लाहोर

1918:दिल्ली


🔘मोतीलाल नेहरू:-


1919:अमृतसर

1928:कलकत्ता


🔘जवाहरलाल नेहरू:-


1929:लाहोर

1936:फैजपूर


🔘सुभाषचंद्र बोस:-


1938:हरिपुरा

1939:त्रिपुरी


👉 8 व्यक्तीनि काँग्रेस चे 2 वेळा अद्यक्ष पद भूषवले


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-

वर्णमाला: थोडक्यात महत्त्वाचे


▪️भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व

त्याच्या परस्परांशी असलेला संबंध

ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.


▪️वर्ण विचार :


ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.


▪️ सवर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .


ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .


दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.


▪️सवरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:


▪️सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .


▪️विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .


▪️सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .


▪️ वयंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .


▪️महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.


▪️अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.


▪️सपर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प


▪️अतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.


उष्ण व्यंजन :श ,ष ,स


▪️नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .


📚 वर्णाची उच्चार स्थाने :


कंठ्य :क,अ,आ.


तालव्य :च,इ,ई,


मूर्धन्य :ट ,र,स.


दंत्य : त,ल,स


ओष्ठ्य :प,उ,ऊ .


अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,


कंठ तालव्य :ए ,ऐ.


कंठ ओष्ठ :ओ,औ.


दंन्तोष्ठ : व .

---------------------------

नेपाळमधील ओली सरकार बरखास्त; नव्या वर्षात होणार निवडणुका


नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेपाळची संसद बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्या शिफारसीनंतर मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता, अशी माहिती नेपाळचे ऊर्जामंत्री बर्समान पून यांनी दिली होती. यादरम्यान नेपाळच्या कम्युनिष्ट पक्षानं यावा विरोध केला असल्याचं वृत्तही एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. दरम्यान, मंत्रिमंडळाचा संसद बरखास्तीचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांन स्वीकारला असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.



पुढील वर्षी ३० एप्रिल ते १० मे दरम्यान नेपाळमध्ये निवडणुका पार पडणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्षा बिद्या देवी भंडारी यांनी केली असल्याचंही राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. ओली यांच्या निर्णयावर कम्युनिस्ट पक्षाकडूनच विरोध करण्यात आला आहे. नेपाळमधील सत्तारूढ पक्षे कम्य़ुनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायणजी श्रेष्ठ यांनी हा निर्णय घाईगडबडीत घेतल्याचं म्हटलं आहे. रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री उपस्थित नव्हते. हे लोकशाहीच्या विरोधातील असून यामुळे राष्ट्राचीही पिछेहाट होणार आहे, असंही ते म्हणाले होते.



पंतप्रधान के.पी.ओल शर्मा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. सर्व निर्णय हे सर्वांच्या संमतीनं आणि चर्चा करूनच घेतले जातील असं यापूर्वी ठरवण्यात आलं होतं. परंतु ओली हे निर्णय सर्वांच्या संमतीनं घेत नसल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळेचा या दोघांमधील तणावरही वाढत गेल्याचं सांगण्यात येत होतं. दहल यांच्या समर्थकांनी ओली हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप केला होता. ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाच्या बैठकीदरम्यान दोघांमधील संबंध अधिक ताणले गेल्याचं दिसून आलं. यानंतर दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांची वेगळी बैठकही बोलावली होती.

मसुदा समिती



🔳सथापना:-29 ऑगस्ट 1947

🔳सदस्य:- सात

🔳अद्यक्ष:-डॉ बाबासाहेब आंबेडकर

❇️सदस्य:-

1)एन गोपालस्वामी अयंगर

2)अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

3)सईद अहमद सादुल्ला

4)के एम मुन्शी

5)एन माधव राव (बी एल मित्तर अनारोग्य मुळे त्यांच्या जागी)

6)टी टी कृष्णमाचारी (डी पी खेतन यांच्या मृत्यू मुळे)

Online Test Series

चालू घडामोडी प्रश्नसंच

 बिनविरोध निवडणूक येणा·या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण. 

A. विजयालक्ष्मी पंडित 

B. इंदिरा गांधी 

C. शीला दिक्षित 

D. मीरा कुमार

Answer: मीरा कुमार


भारतातील पहिली महानगरपाहिका कोणती. 

A. मुंबई 

B. कलकत्ता 

C. मद्रास 

D. दिल्ली

Answer: मद्रास


लोकप्रतिनिधित्व ( संशोधित ) अधिनियम 2010 चा कायदा 10 फेब्रुवारी 2011 पासून लागू करण्यात आला तो खालीलपौकी कशाशी संबंधित आहे 

A. स्त्रियांना विधानमंडळामध्ये आरक्षण 

B. अनूसुचित जाती जमातीकरीता विधानमंडळामध्ये आरक्षण 

C. अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार 

D. मतदान कराताना फोटो ओळखपत्र अनिवार्य

Answer: अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार


जानेवारी 2012 पासून सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात किती परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाली 

A. 0.75 

B. 0.5 

C. 1 

D. 0.3

Answer: 1


जून 2012 मधील युरो चषक फुटर्बाल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले 

A. स्पेन 

B. इटली 

C. ब्राझील 

D. अर्जेटिना

Answer: स्पेन


यशवंत पंचायत राज अभियान' पुरस्काराअंतर्गत, तृतीय क्रमांकाचे रु. 10 लाखाचे पारितोषिक पटकावणारा पूर्व महाराष्र्टातील जिल्हा कोणता 

A. अमरावती 

B. गडचिरोली 

C. चंद्रपूर 

D. गोंदिया

Answer: चंद्रपूर


खालीलपौकी कोणती जोडी जूळत नाही. 

A. पंडित नेहरु - अलिप्तवादी धोरण 

B. लाल बहादूर शास्त्री - ताश्कंद करार 

C. इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना 

D. वल्लभभाई पटेल - संस्थानांचे विलीनीकरण

Answer: इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना


खालीलपौकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही. 

A. दक्षिण पूर्व आशियातील लोकाच्या कल्याणला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे 

B. प्रदेशातील आर्थिक व सामाजिक वृध्दी आणि सांस्कृतिक विकासाला गती देणे 

C. दक्षिण आशियातील देशाच्या एकत्रित स्वालंबनास प्रोत्साहन देणे व आणखी मजबूत बनविणे 

D. एकमेंकाचा परस्पर विश्वास, समज आणि अधिमूल्यनात भर घालणे


Answer: दक्षिण पूर्व आशियातील लोकाच्या कल्याणला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे


कोणत्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या काळात निर्वाचन आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकटी बळकट करण्याचा प्रयत्न केला. 

A. मनोहर सिंग गील 

B. टी. एन. शेषन 

C. जे. एम. लिंगडोह 

D. जी. व्ही. कृष्णमूर्ती

Answer: टी. एन. शेषन


महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ.स 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे. 

A. श्री. ग. मावळणकर 

B. श्री. त्र्यं. शि. भारदे 

C. श्री. स. ल. सिलम 

D. श्री. शे. कृ. वानखेडे

Answer: श्री. स. ल. सिलम


17 वी सार्क शिखर परिषद कोठे भरली होती. 

A. अडडू शहर, मालदीव 

B. काठमांडू, नेपाळ 

C. ढाका, बांगलादेश 

D. कोलंबो, श्रीलंका

Answer: अडडू शहर, मालदीव


49 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात कोणत्या मराठी चित्रपटास प्रथम पुरस्कार मिळाला 

A. देऊळ 

B. बालगंधर्व 

C. शाळा 

D. जन गण मन

Answer: शाळा


जगात लोकपाल सारखी संस्था स्थापन करणा·या पहिल्या देशाचे नाव सांगा 

A. ब्रिटन 

B. स्वीडन 

C. रशिया 

D. अमेरिका

Answer: स्वीडन


. . . . . . ही भारतातील पहिली मोबाईल व्हॅलेट सेवा देणारी दूरसंचार कंपनी बनली आहे 

A. आयडिया 

B. बी. एस. एन. एल 

C. व्होडाफोन 

D. एअरटेल

Answer: एअरटेल


प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येणा·या राजीव गांधी ्प्रशासकीय गतिमानता ( प्रगती ) अभीयानाचा कालावाधी कोणता आहे 

A. 1 मार्च ते 31 मार्च 

B. 1 एप्रिल ते 31 मे 

C. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 

D. 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर

Answer: 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर


आई. पी. एल. 2012 मध्ये " प्ले ऑफ " चा अर्थ काय होता 

A. ज्या टीम खेळल्या नाहीत त्या 

B. ज्या टीम मौदानाबाहेर खेळल्या त्या 

C. ज्या टीम हारल्या त्या 

D. ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या

Answer: ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या


कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला. 

A. संध्याकाळच्या कविता 

B. कावळे उडाले स्वामी 

C. वा·याने हालते रान 

D. चर्चेबेल

Answer: वा·याने हालते रान


ओडिशा येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलेले ब्राह्योस क्षेपणास्त्र कशा पध्दतीचे आहे 

A. जमिनीवरुन हवेत 

B. हवेतून हवेत 

C. जमिनीवरुन जमिनीवर 

D. जमिनीवरुन पाण्यात

Answer: जमिनीवरुन जमिनीवर


युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात माठ¶ा विद्यापीठाचा दर्जा दिला 

A. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 

B. राहूरी विद्यापीठ 

C. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 

D. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ

Answer: इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ


2012 चा फेमिना मिस इंडिया अर्थ हा किताब खालीलपौकी कोणाला मिळाला आहे. 

A. वान्या मिश्रा 

B. रोशेल मारिया राव 

C. प्राची मिश्रा 

D. इवियन सारकोस

Answer: प्राची मिश्रा


‘मिस इंडिया 2019’ या स्पर्धेचा मुकुट कोणी जिंकला?

(A) शिवानी जाधव

(B) श्रेया शंकर

(C) सुमन राव

(D) अनामिका कश्यप

Ans:-C


ईशान्येकडील कोणत्या राज्याने दारंग जिल्ह्यात 850 कोटी रुपये खर्चून कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला?

(A) मेघालय

(B) आसाम

(C) मणीपूर

(D) सिक्किम

Ans:-B



वित्तीय कृती कार्यदल (FATF) हे ...... आहे.

(A) आंतरराष्ट्रीय दहशतवादाला होणार्‍या वित्तपुरवठ्याचा तपास करणारी संस्था

(B) आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार संस्था

(C) विकास बँक

(D) यापैकी काहीच नाही

Ans:-A



कोणता दक्षिण आशियाई देश वित्तीय कृती कार्यदल (FATF) याने मागणी केलेल्या 27 आवश्यकतांपैकी 25 बाबींची पूर्तता करण्यामध्ये अपयशी ठरला आहे?

(A) बांग्लादेश

(B) पाकिस्तान

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

Ans:-B



नॅशनल ओशनिक अँड अॅटमोस्फोरिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तविला आहे की या वसंत ऋतुच्या पावसामुळे ........ येथे सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते.

(A) मेक्सिकोची खाडी

(B) ओमानची खाडी

(C) लाल समुद्र

(D) आर्कटिक समुद्र

Ans:-A


कोणत्या उद्देशाने भारतीय पंतप्रधानांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही संकल्पना मांडली?

(A) दर पाच वर्षांनंतर लोकसभा, राज्य विधानसभा, पंचायती आणि नागरी स्थानिक संस्था यांच्या एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(B) लोकसभा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(C) लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक यासाठी एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

(D) यापैकी कोणतेही नाही

Ans:-A



अलीकडेच, जगभरात ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) याबाबत चर्चा चालू आहे. त्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 

I. मानवी आरोग्य आणि पशू-आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहेत.

II. ‘वन हेल्थ कंसेप्ट’ म्हणजे मानवी-आरोग्य, पशू-आरोग्य आणि पर्यावरण यांच्यातला परस्पर संबंध असा होतो.

III. अमेरिकेचे सायमन वुड्स यांनी ‘वन हेल्थ’ ही एक नवीन संकल्पना सादर केली.


(A) केवळ I

(B) केवळ I आणि II

(C) केवळ II आणि III

(D) केवळ III

Ans:-B



कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय केळी महोत्सव 2018’ आयोजित करण्यात आले?

(A) थिरुवनंतपुरम

(B) मुंबई

(C) भुवनेश्वर

(D) लखनऊ



Ans:-A


कोणत्या साली पाकिस्तानी अतिरंक्यांनी 30 डिसेंबर 2011 रोजी थडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते. 


A. 2003 

B. 2005 

C. 2008 

D. 2010

Answer: 2008


गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना कोणी केली. 

A. नरेंद्र मोदी 

B. लाल कृष्ण आडवाणी 

C. केशुभाई पटेल 

D. शंकरसिंह वाघेला

Answer: केशुभाई पटेल


शाश्वत पाणी पुरवठा पाणलोट क्षेत्र भूजल व्यवस्थापन इत्यादी वौशिष्टयोनी परिपूर्ण असलेली आपलं पाणी प्रकल्प खलीलपौकी कोणत्या जिल्ळयात कार्यरत नाही 


A. नाशिक 

B. पुणे 

C. अहमदनगर 

D. औरंगाबाद

Answer: नाशिक


गरिबानी, गरिबाची, गरिबासाठी चालवलेली योजना असे कोणत्या योजनेचे वर्णन करता येईल 

A. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना 

B. राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका मिशन 

C. संचार शक्ती योजना 

D. राजीव आवास योेजना

Answer: राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका मिशन


तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्य रेषेखालील जीवन जगतात 

A. 37 

B. 27 

C. 17 

D. 47

Answer: 37


2012 मध्ये आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या बहूमोल कामगिरीबद्दल जॉन टेम्पल्टन फाउंडेशनकडून . . . . .यांचा टेम्पल्टन पुरस्काराने गौरव करण्यात आला 

A. बाबा आमटे 

B. दलाई लामा 

C. नाना धर्माधिकारी 

D. रामदेव बाबा

Answer: दलाई लामा


कमांडर ऑफ द ऑर्डर अॅकॅडमिक फ्रान्स हा फ्रन्सचा पुरस्कार कोणत्या भारतीय नागरिकास मिळाला 

A. डॉ. मनमोहन सिंग 

B. डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया 

C. डॉ. नरेंद्र जाधव 

D. डॉ. भालचंद्र मुणगेकर

Answer: डॉ. नरेंद्र जाधव


आग्रा शिखर परिषदेत सहभागी झालेले नेते कोण 

A. अटलबिहारी वाजपेयी-नवाझ शरीफ 

B. नवाझ शरीफ-नटवर सिंग 

C. अटलबिहारी वाजपेयी-परवेझ मुशर्रफ 

D. परवेझ मुशर्रफ-डॉ. मनमोहन सिंग

Answer: अटलबिहारी वाजपेयी-परवेझ मुशर्रफ


नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत. 

A. कवी ग्रेस 

B. बाल गंधर्व 

C. कुमार गंधर्व 

D. छोटा गंधर्व

Answer: बाल गंधर्व


चित्रपट अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 2011 च्या . . . . . . ने सन्मानीत करण्यात आले. 

A. पद्मभूषण 

B. पद्मविभूषण 

C. पद्मश्री 

D. भारतरत्न

Answer: पद्मभूषण


कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?

(A) नेपाळ

(B) म्यानमार

(C) इंडोनेशिया

(D) इराक

Ans:-B


ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

(A) भारत आणि म्यानमार

(B) भारत आणि नेपाळ

(C) भारत आणि बांग्लादेश

(D) भारत आणि थायलँड

Ans:-A


लोकसभेचे नवे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) गिरीराज सिंग

(B) ओम बिर्ला

(C) स्मृती ईरानी

(D) यापैकी कोणीच नाही

Ans:-B


कोणते राज्य सरकार सहज प्रवासासाठी कॉमन मोबिलिटी कार्ड सादर करण्याची योजना तयार केली?

(A) बिहार

(B) उत्तरप्रदेश

(C) तेलंगणा

(D) राजस्थान

Ans:-C


भारत सरकारने पुढच्या 42 महिन्यांमध्ये पाच राज्यांमधले नष्ट झालेले वनक्षेत्र पुनर्संचयित करण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. कोणते राज्य या प्रायोगिक प्रकल्पाचा भाग नाही?

(A) मध्यप्रदेश

(B) हरियाणा

(C) नागालँड

(D) आसाम

Ans:-D


कोणत्या डिजिटल सामाजिक माध्यमाने ‘लिब्रा’ ही क्रिप्टोकरन्सी चलनात आणणार आहे?

(A) ट्विटर

(B) लिंक्डइन

(C) फेसबुक

(D) गूगल+

Ans:-C


कोणत्या आर्थिक क्षेत्राला भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या ‘डेटा लोकलायझेशन नियम-2018’ अन्वये भारतात स्थानिक पातळीवर माहिती साठविण्यास निर्देश दिले आहेत?

(A) परदेशी बँका

(B) देयके विषयक कंपन्या

(C) ई-वाणिज्य विषयक कंपन्या

(D) प्रवास विषयक संस्था



Ans:-B

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...