Saturday, 31 December 2022

राज्य निर्मिती


1. अरुणाचल प्रदेश 👉  20 फेब्रुवारी, 1987

2. असम 👉 जानेवारी  1947

3. आंध्र प्रदेश 👉 01 आक्टोबर 1953

4. उड़ीसा 👉 01 जानेवारी 1949

5. उत्तर प्रदेश 👉  26 जानेवारी  1950

6. उत्तराखंड 👉 01 नोव्हेंबर 2000

7. कर्नाटक 👉  नोव्हेंबर 1956 आणि 1973

8. केरळ 👉 1 नोव्हेंबर  1956

9. गुजरात 👉 1 मे 1960

10. गोवा 👉  30 मे 1987

11. छत्तीसगढ़ 👉  01 नोव्हेंबर 2000

12. जम्मू आणि काश्मीर 👉  26 जानेवारी  1950

13. झारखंड 👉 15 नोव्हेंबर  2000

14. तमिळनाडु 👉  26 जानेवारी  1950

15. तेलंगाना 👉  02 जून 2014

16. त्रिपुरा 👉  21 जनवरी 1972

17. नागालैंड 👉 01 डिसेंबर  1963

18. पंजाब  👉  01 नोव्हेंबर  1966

19. पश्चिम बंगाल 👉 01 नोव्हेंबर  1956

20. बिहार 👉   1947

21. मणिपुर 👉  21 जानेवारी  1972

22. मध्यप्रदेश 👉 01 नोव्हेंबर 1956

23. महाराष्ट्र 👉 1 मे 1960

24. मिझोरम 👉  20 फेब्रुवारी  1987

25. मेघालय 👉  21 जानेवारी  1972

26. राजस्थान 👉   1958

27. सिक्किम 👉  16 मे 1975

28. हरियाणा 👉  01 नोव्हेंबर  1966

29. हिमाचल प्रदेश 👉  25 जानेवारी  1971
__________

सराव प्रश्न


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......

१) वाढते

२) मंदावते 🅾️

३) कमी होते

४) समान राहते


२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......

१) साखर🅾️

२)जीवनसत्वे

३) प्रथिने

४) पाणी


४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.

१) पाणी🅾️

२) कार्बन डाय ऑक्साईड 

३) हरित द्रव्य

४) नायट्रोजन 


५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?

१) जीवाणू

२) मासा

३) हिरव्या वनस्पती🅾️

४) मानवी प्राणी


६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?

१) बुरशी🅾️

२) शैवाल

३) दगडफूल

४) नेचे


७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?

१) तुरटी

२) विरंजक चुर्ण 🅾️

३) चुनखडी 

४) धुण्याचा सोडा


८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.

१) संतृप्त 

२) असंतृप्त🅾️

३) वलयांकित

४) वरील सर्व


९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.

१) सुक्ष्मजीव 🅾️

२) किटक

३) विषाणू

४) कृमी


१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?

१) डोळे

२) कान

३) त्वचा🅾️

४) नाक 


११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.

१) ऊती🅾️

२) केंद्रक

३) मूल 

४) अभिसार


१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला

१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती

२) जंतूपासून रोगोद्भव🅾️

३) साथीचे रोगविषयक 

४)  यापैकी नाही 


1. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 


A. सन 1801 

B. सन 1802 🅾️

C. सन 1803 

D. सन 1818 


2. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 


A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली 🅾️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


3. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 


A. सन 1829 🅾️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


4. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 


A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 🅾️


5. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 


A. चंद्रनगर 

B. सुरत 🅾️

C. कराची 

D. मुंबई 


6. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 


A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 🅾️


7. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 


A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज 🅾️


8. नेफा हे __________ चे जुने नाव आहे. 


A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश 🅾️

D. त्रिपुरा 


9. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 


A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश 🅾️

C. गुजरात 

D. आसाम


10. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 


A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT 🅾️


11. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 


A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी 🅾️

D. 26 जानेवारी 


12. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 


A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन 🅾️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


13. मोटार वाहनांमुळे _________________ प्रकारचे प्रदूषण होते . 


A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾️


14. ई-मेलचा अर्थ ____________________ असा आहे. 


A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


15. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 


A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु 🅾️


16. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 


A. व्यवसाय कर 🅾️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


17. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 


अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे 


A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड 🅾️

D. ब, क


 १.  अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? 

 

१. कर्नाटक 

२. मध्यप्रदेश 🚔🚔

३. महाराष्ट्र 

४. उत्तरप्रदेश


 २.  पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहे?* 

 *म-स-ज-स-त-त-ग 


१. भुजंगप्रयात 

२. वसंततिलका 

३. आर्या 

४. शार्दुलविक्रिडित🚔🚔


 ३.  कोलो रँडो वाळवंट कोणत्या खंडात आहे? 


१. उत्तर अमेरिका 🚔🚔

२. आफ्रिका 

३. दक्षिण अमेरिका 

४. आशिया


 ४.  चंद्रप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 


१. महाराष्ट्र 

२. मध्यप्रदेश 

३. उत्तर प्रदेश 🚔🚔

४. हिमाचल प्रदेश


 ५.  'पाओली एक्सप्रेस' या नावाने कोणाला ओळखले जाते? 


१. मनू साहनी

२. पी. टी. उषा 🚔🚔

३. हिमा दास 

४. नरिंदर बत्रा


 ६.  भारतात इथेनाँलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरूवात कोठे झाली? 


१. मुंबई 

२. बँगलोर 

३. दिल्ली 

४. नागपूर🚔🚔


 ७.  स्वातंत्र्यपूर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या आंदोलनात "काईनल सक्सुर्लर"  प्रकाशित करण्यात आले होते? 


१. छोडो भारत आंदोलन 

२. स्वदेशी आंदोलन 🚔🚔

३. इल्बर्ट बिल प्रतिक्रिया आंदोलन 

४. असहकार आंदोलन


 ८.  खालीलपैकी कोणते उष्ण सागरी प्रवाह आहेत? 

अ. फाँकलँड प्रवाह  

ब. बेंग्युना प्रवाह  

क. ब्राझील प्रवाह 

ड. सोमाली प्रवाह 


१. अ आणि ब

२. ब आणि क 

३. ड आणि क 🚔🚔

४. वरील सर्व


 ९.  नगरपरिषदेचे कोणते अनिवार्य कार्य नाही? 


१. अतिक्रमण काढणे 

२. रस्त्यांना नावे देणे 

३. गलिच्छ वस्त्यांची सुधारणा करणे 🚔🚔

४. महत्वांची सिमाचिन्हे उभारणे



 १०.  "लोकपाल" ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या देशाने स्विकारली? 


१. कँनडा 

२. अमेरिका 

३. स्विडन 🚔🚔

४. आँस्ट्रेलिया


 ११.  एल. टी. टी. ई. ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे? 


१. भारत 

२. आर्यलँड 

३. पँलेस्टाईन 

४. श्रीलंका🚔🚔


 १२. आँलंम्पिक चिन्हाच्या मध्यभागातील रिंगचा रंग कोणता? 


१. हिरवा 

२. पिवळा🚔🚔 

३. काळा 

४. लाल


 १३.  'मिथिल अमाईन' हे आम्लारी असून ते आम्लारिच्या कोणत्या प्रकारात मोडते ? 


१. तीव्र आम्लारी 🚔🚔

२. सौम्य आम्लारी 

३. तीव्र व सौम्य आम्लारी 

४. यापैकी नाही


 १४.  हिंदीची कोणती बोलीभाषा आहे? 


१. कोकणी 

२. संस्कृत 

३. अहिराणी 

४. मैथिली🚔🚔


 १५.  AFSPA/ अफस्पा कायदा म्हणजे काय? 


१. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पाँवर अँक्ट 🚔🚔

२. आर्मी फोकस स्पेशल पाँवर अँक्ट 

३. आर्मी फ्राँम रिस्पेक्ट स्पेशल अँक्ट 

४. आर्म्ड फोर्सेस सेक्युरिटी पाँवर अँक्ट


 १६.  प्रथमच चलनात येणाऱ्या २० रूपयाच्या नाण्याचे वजन किती आहे?


 *उत्तर : ८.५४ ग्रँम*


 १७.  संयुक्त राष्ट्राचे २०२० मध्ये अध्यक्ष कोण आहेत?


 उत्तर : अँन्टेनिओ गुट्रेस

विषय : :- बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न



1)एक षटकोनाच्या शिरोबिंदूवर A,B,C,D,E,F असे सहा लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत बसलो आहेत.जर F आणि C यांनी जागा आपापसात बदलल्या तर  C आणि A यांच्यामध्ये कोण असेल?


1)  B

2) E

3) F

4) D

    

✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️ 


2) महेशचे वय राहुलच्या वयाच्या निमपट आहे.5 वर्षांनंतर राहुलचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल.त्याच्या वडिलांचे आजचे व य 55 वर्षे असेल तर महेशचे  आजचे वय किती असेल?


1)45

2)30

3)25

4)15


🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀


3) TRANSFER , RTRANSF, FRTRAN , NFRTR ____ ?


1) RNFR

2) RFRT 

3) RNFRT

4) FRTNR


✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️

4)   एका सांकेतिक भाषेत जर CLUSTER   म्हणजे xOfHgVi तर CHERRY म्हणजे काय असेल?


1) xSuIia

2) XsVIiB

3)xSvIiB

4)xSViIA


📌📌📌📌📌📌📌📌📌📌



5) जर EARTH चा संकेत 30 782 असेल ALPHA चा  संकेत 06520 व END चा संकेत 314 असेल तर PATENT चा संकेत काय असेल?

1) 508378

2) 503881 

3) 503871

4) 508318


🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

6). खाली दिलेल्या संकेतांचा क्रम अभ्यास करा .त्यावरून शब्दाचे सांकेतिक रुप पर्यायातून निवडा.


A      B.     C      D.     E ............

●.      ∆.    ®.   #.    *.  ..........


TABLE = ?


1)∆#*∆●

2)*●∆∆*

3)●##∆*

4)®●∆®*

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

7) एका सांकेतिक भाषेत RACER ही अक्षरे S(1) D(2)S अशी लिहली तर त्याच सांकेतिक भाषेत NUMBER  हा शब्द कसा लिहाल?

1) 4 5 N C 2 S

2) O V N C (2) S

3) O 5 N C 2 S

4) O V N C F S


✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

8)   आगगाडीला विमान म्हंटले,विमानाला जहाज म्हंटले ,जहाजाला समुद्र म्हंटले,समुद्राला रस्ता म्हंटले ,रस्त्याला सायकल म्हंटले , तर जहाज कोठे हाकारली जातील?

1) रस्ता 

2) समुद्र 

3) सायकल

4) विमान

💈💈💈💈💈💈💈💈💈💈

9)खालील प्रश्नमालीका पहा . प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

3, 10, 29, 66  ?


1)125

2) 126

3) 127

4)136


💈💈💈💈💈💈💈💈💈💈

10) एक जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार  असेल ?

1) सोमवार

2) मंगळवार

3) बुधवार 

4) गुरुवार


पृथ्वीची कक्षीय गती


◆ आपल्याला सूर्य क्रांतिवृत्तावरून (त्याच्या भासमान मार्गावरून) फिरत असल्यासारखे वाटत असले, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबगोलाकार) कक्षेत फिरत असते.


◆  या विवृत्ताची विकेंद्रता ०.०१६७४ व सरासरी त्रिज्या १.४९५ × १०८ किमी. असून पृथ्वीचा भ्रमणाक्ष व कक्षेचे प्रतल यांच्यात २३° २६'५९" इतका कोन आहे.


 ★ सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला  वर्ष म्हणतात. 


◆ ताऱ्यांचे वार्षिक पराशय (सूर्याऐवजी पृथ्वीवरून तारे पाहिल्याने त्यांच्या स्थानांत होणारा भासमान बदल) हा पृथ्वीच्या कक्षीय गतीचा पुरावा आहे.


◆  पृथ्वीची कक्षेमधील गती सेकंदाला २९.७६ किमी. असून पृथ्वी सूर्याजवळ आली असताना ही गती वाढते

◆ २ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ (सु. १४.६ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे उपसूर्य बिंदूवर आणि २ जुलैच्या सुमारास सर्वात दूर (सु. १५.१ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे अपसूर्य बिंदूवर असते.

◆  इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या कक्षेत दीर्घकालीन विक्षुब्धता येते व परिणामी कक्षेची विकेंद्रता बदलते (सध्या ती कमी होत आहे)


विमुद्रीकरण (Demonetization)



पहिले 1946

- 12 जानेवारी 1946 मध्यरात्रीपासून 500, 1000 आणि 10,000 च्या नोटा बाद

- RBI Governor: सर सी. डी. देशमुख 

- Governor General: वेव्हेल


दुसरे 1978

- 19 जानेवारी 1978 मध्यरात्रीपासून  1000, 5000 आणि 10,000 च्या नोटा बाद

- RBI Governor: आय. जी. पटेल

- Finance Minister: हिरूभाई पटेल

- Prime Minister: मोरारजी देसाई 


तिसरे 2016

- 8 नोव्हेंबर 2016 मध्यरात्रीपासून 500, 1000 च्या नोटा बाद

- RBI Governor: डाॅ. उर्जित पटेल 

- Finance Minister: अरूण जेटली

- Prime Minister: नरेंद्र मोदी


भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?


-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?


- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?


-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?


- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?


-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.


Latest post

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1.पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज नानासाहेब पेशवे उत्तर : तात...