Thursday 8 October 2020

General Knowledge


▪️ कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?

उत्तर : मध्यप्रदेश


▪️ कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?

उत्तर : उत्तराखंड


▪️ कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?

उत्तर : 24 जानेवारी


▪️ कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?

उत्तर : दिव्यांश सिंग पनवार


▪️ कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?

उत्तर : ICICI बँक


▪️ बलॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?

उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)


▪️ भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?

उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी


▪️ ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?

उत्तर : झारिया


▪️ मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?

उत्तर : क्रिकेट


▪️ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?

उत्तर : राम नाथ कोविंद


Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?

-- मास्को ( रशिया )


Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?

-- दिनेश कुमार खारा


Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?

-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )


Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?

-- केरळ


Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?

-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )


Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?

-- 29 ऑगस्ट


Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?

--  3 ते 5 फेब्रुवारी 2021


Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?

--  रशिया


Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?

-- कोची


Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?

-- भारत

“संविधान सभा आणि महिला”

  


🔸 ९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या बैठकीला १० महिला सदस्यांनी भाग घेतला होता. 


🔸एकुण १५ महिला सदस्य संविधान सभेवर निवडल्या गेल्या. फाळणी नंतर ती संख्या १४ झाली मात्र पुन्हा “ऐनी मस्करीन” यांच्या रुपाने १५ झाली.


🔸 “बेगम रसुल” मुस्लिम लीग कडुन संविधान सभेवर गेल्या मात्र पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्या हजर राहिल्या नाहीत.


🔸 फाळणी नंतर त्या संविधान सभेत हजर राहणाऱ्या एकमेव महिला सदस्य होत्या.


🔸 “ऐनी मस्करीन” या प्रांताचे प्रतिनिधी करणाऱ्या एकमेव महिला सदस्या होत्या. त्या “त्रावणकोर” प्रांताच्या सदस्य होत्या.

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती


🔴  खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश


✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन


✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.


✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.


✔️ करोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.


✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.


✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.


✔️टगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.


✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.


✔️तल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.


✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.


✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.


✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


✔️यरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.


✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.


✔️मगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.


✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.


✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.


✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

73 वी घटनादुरूस्ती

🔰 कलम 243-व्याख्या  :


 कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--


 कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--


 कलम 243 C -पंचायतीची रचना :--


 कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--


 कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--


 कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--


 कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्‍या :--


 कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--


 कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--


 कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--


 कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-


 कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.


 कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,


 कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी. 


 कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध.


विमुद्रीकरण (Demonetization) ◾️



पहिले 1946

- 12 जानेवारी 1946 मध्यरात्रीपासून 500, 1000 आणि 10,000 च्या नोटा बाद

- RBI Governor: सर सी. डी. देशमुख 

- Governor General: वेव्हेल


दुसरे 1978

- 19 जानेवारी 1978 मध्यरात्रीपासून  1000, 5000 आणि 10,000 च्या नोटा बाद

- RBI Governor: आय. जी. पटेल

- Finance Minister: हिरूभाई पटेल

- Prime Minister: मोरारजी देसाई 


तिसरे 2016

- 8 नोव्हेंबर 2016 मध्यरात्रीपासून 500, 1000 च्या नोटा बाद

- RBI Governor: डाॅ. उर्जित पटेल 

- Finance Minister: अरूण जेटली

- Prime Minister: नरेंद्र मोदी 

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.


◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. 


◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.


◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. 


◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.


◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. 


‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

टोपण नावे - कवी / साहित्यिक



1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर


2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर


3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर


4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे


5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर


6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते


7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख


8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे


9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन


10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर

गलोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये भारत 48 व्या क्रमांकावर.


🌑भारताने जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये 48 वा क्रमांक मिळवलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची सुधारणा करत भारताने 48 वा क्रमांक मिळवला आहे.


🌷इतर ठळक बाबी....


🌑मध्य आणि दक्षिण आशियायी देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.


🌑गरीब देशांमध्ये भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाची नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे.स्वित्झर्लंड हा देश GII 2020 याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्वीडन द्वितीय तर अमेरिका हा देश तृतीय क्रमांकावर आहे.


🌑भारताने सर्व घटकात सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा, सरकारी ऑनलाइन सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी याबाबत भारताने चांगली कामगिरी केली आहे.

इज ऑफ दोईंग बिझनेस 2020 निर्देशांक



🔶14 ऑक्टोबर 2019 रोजी 190 देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून हा अहवाल जाहीर करण्यात आला.


🔶जगातील 190 देशांची पैकी भारताचा कितवा क्रमांक लागतो भारताचे मूल्य 71.0 टक्के इतकी आहे.


🔰परमुख पाच देश


1)न्यूझीलंड 

2)सिंगापूर 

3)हॉंगकॉंग 

4)डेनमार्क 

5)साऊथ कोरिया


🔰शवटचे पाच देश


186)लिबिया

187)येमेन 

188)वेनेझुईला

189)इरिट्रिया

190) सोमालिया.

राज्यघटना : समिती व अध्यक्ष





💁‍♂ भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित स्वरूपाचे संविधान मानले जाते. संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या घटना समित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण यांविषयी जाणून घेऊयात...


🧐 *अध्यक्ष व समिती :*

▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अध्यक्ष, मसुदा समिती (घटनेचे शिल्पकार)


▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद : अध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती


▪️ डॉ. सच्चिदानंद सिन्हा : हंगामी अध्यक्ष, घटना समिती


▪️ हरेंद्रकुमार मुकर्जी : उपाध्यक्ष, घटना समिती व सुकाणू समिती


▪️ बी. एन. राऊ : कायदेशीर सल्लागार, घटना समिती


▪️ पडीत नेहरू : अध्यक्ष, केंद्र अधिकार समिती


▪️ सरदार पटेल : अध्यक्ष, राज्य अधिकार समिती, मूलभूत हक्क समिती



नोबेलचे भारतीय मानकरी



◾️१९१३   रवींद्रनाथ टागोर – साहित्य


◾️१९३० चंद्रशेखर व्यंकट रमण- भौतिकशास्त्र


◾️१९६९- हरगोविंद खुराणा- वैद्यकशास्त्र


◾️१९७९- मदर तेरेसा – शांतता


◾️१९८३- सुब्रमण्यम चंद्रशेखर  भौतिकशास्त्र


◾️१९९८ अमर्त्य सेन – अर्थशास्त्र


◾️२००९ व्यंकटरमण रामकृष्णन- रसायनशास्त्र


◾️ २०१४- कैलाश सत्यार्थी – शांतता


◾️ २०१९ – अभिजित बॅनर्जी- अर्थशास्त्र

जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?



भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.

चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.

प्रेम आणि वासणा यातला फरक कळायला लागतो.

एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.

कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.

चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.

आई वडीलांची किंमत कळायला लागते.

ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.

प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.

सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.

कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.

या जगात १% चागली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत .राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात, हे पण समजते.

प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे पण समजायला लागते.

हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.

करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो.

जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्ती


1] जेफ बेझॉस 

👉(अमझोन) 


2] बर्नार्ड अरनॉल्ट 

👉( एलवीएमएम) 


3] बिल गेट्स 

👉( मायक्रोसॉफ्ट ) 


4] वॉरेन बफे 

👉(बर्कशायर हॅथवे)


5)मार्क झकरबर्क 

👉(फेसबूक) 

परमुख व्यक्तींची प्रचलित नावे


*🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद*


*🔹 मन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*


*🔸 कद-ए-आजम -- बॅ. जीना


*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग


*🔸 लोकनायक -- बापूजी अणे


*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू


*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर


*🔹 आध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्


*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज


*🔹 परियदर्शनी -- इंदिरा गांधी


*🔸 दशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद


*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल


*🔸 पजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग


*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी


*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर


*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली


*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी


*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू

भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके :



क्र.भौतिक राशीपरिमाणे/एकक


1.विद्युतरोध-ओहम

2.विद्युतधारा-कुलोम

3.विद्युतभार-होल्ट

4.विद्युत ऊर्जा-ज्युल

5.वेग-m/s

6.त्वरण-m/s2

7.संवेग-kg/ms

8.कार्य-ज्यूल

9.शक्ती -ज्यूल/सेकंद

10.बल-Newton

11.घनता-kg/m3

12.दाब-पास्कल

____________________________

पंचवार्षिक योजना

 

◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. 


◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे. 


◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात. 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

➡️ पहिली पंचवार्षिक योजना ⬅️


 👉 कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

👉 अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.

👉 अग्रक्रम: 

कृषी  पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली 


●प्रकल्प :• 

👉 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 

👉 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 

👉 ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 👉 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 

👉 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

👉 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

👉 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

👉 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक 

_________________________________

आफ्रिका पोलिओमुक्त झाला: जागतिक आरोग्य संघटना



आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला.


📚 इतर ठळक बाबी :


जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.


भारताला 2011 साली पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आले होते.


जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात.


📚 पोलिओ :


पोलिओ (शास्त्रीय नाव: पोलिओमायलिटिस) हा विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ या आजारास लहान मुलांचा पक्षाघात म्हणून ओळखले जाते. संसर्गजन्य असा हा आजार मध्यवर्ती चेता संस्थेवर परिणाम करतो.


पोलिओच्या विषाणूचे तीन प्रकार हे ’RNA‘ वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात.


पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी 1951 साली पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली.


पोलिओला प्रतिबंध करणाऱ्या दोन लस – 1) सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. 2) साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते.


📚 आफ्रिका खंड :


आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड (एकूण क्षेत्रफळ: 3.02 कोटी चौ. किलोमीटर) आहे. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.


आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. आग्नेयला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.

मध्यप्रदेश नव्या राष्ट्रीय भरती संस्थेच्या परीक्षेमार्फत नोकरी देणारा पहिला राज्य असणार



🔸नव्या राष्ट्रीय भरती संस्था (NRA) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर सरकारी नोकरी देण्याची घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे. असा निर्णय घेणारा हा देशातला पहिला राज्य ठरला.


पार्श्वभूमी


🔸कद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय भरती संस्था (NRA) याची स्थापना करण्याला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारमधले सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असणार. सरकारी आणि सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातल्या अराजपत्रित पदांसाठी NRA मार्फत एक सामाईक पात्रता परीक्षा घेतली जाणार.


🔸दरवर्षी साधारणपणे, 1.25 लक्ष सरकारी नोकऱ्यांसाठी 2.5 कोटी इच्छुक उमेदवार विविध परीक्षा देतात. मात्र, आता एकाच सामाईक पात्रता परीक्षेमुळे या उमेदवारांना एकदाच ही पात्रता परीक्षा द्यावी लागणार आणि ती उत्तीर्ण झाल्यावर त्यानंतर ते यापैकी कोणत्याही एका भरती समितिकडे किंवा एकाच वेळी विविध समित्यांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करु शकणार.


परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये


🔸सामाईक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार.


🔸पदवी, 12 वी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असणार, जेणेकरुन विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येणार.


🔸सामाईक पात्रता परीक्षा प्रमुख 12 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार.

COVID -19 साठी वेगवेगळ्या राज्याच्या योजना ऍप..



🦠 कोरोना कवच -- भारत सरकार

🦠 बरेक द चेन -- केरल

🦠ऑपरेशन शील्ड --  दिल्ली सरकार

🦠 नाड़ी एप्प -- पुंदुचेरी

🦠 रक्षा सर्व -- छत्तीसगढ़ पुलिस

🦠 i GOT -- भारत सरकार

🦠 कोरोना केअर-- फोनपे 

🦠 परज्ञम अॅप --- झारखण्ड

🦠 कोविडकेअर अँप -- अरुणाचल प्रदेश

🦠 कोरोना सहायता अँप -- बिहार

🦠 आरोग्य सेतु -- भारत सरकार

🦠 समाधान -- HRD मिनिस्ट्री

🦠 5T --- दिल्ली

🦠 कॉरेन्टाइन अँप -- IIT 

🦠 करुणा अँप --- सिविल सर्विस एसोसिएशन

🦠 V-सेफ टनल -- तेलंगाना

🦠 लाइफलाइन UDAN-- सिविल एविएशन मिनिस्ट्री

🦠 Vera's कोविड 19 मॉनिटरिंग सिस्टम -- तेलंगाना

🦠 सल्फ deceleration अॅप--नागालैंड

🦠 ऑपरेशन नमस्ते -- इंडियन आर्मी

🦠 कोरोना वाच अँप  -- कर्नाटक

🦠 नमस्ते ओवर हैंडशेक-- कर्नाटक

🦠 मो जीवन -- ओडिशा

🦠 टीम 11-- उत्तर प्रदेश

🦠 फीफा CAMPAIGN-- सुनील क्षेत्री

भारत सरकारच्या केंद्रीय योजना

 


1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया


▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६


▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.

__________


2) दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]


▪️परारंभ - २५ सप्टेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.

__________


3) प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]


▪️परारंभ - ९ मार्च २०१५


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

__________


4) उडाण योजना


▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.

__________


5) प्रधानमंत्री उज्वला योजना


▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.

__________


6) नमामि गंगे प्रकल्प


▪️परारंभ - १० जुलै २०१४


▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

__________


7) सेतू भारतम प्रकल्प


▪️परारंभ - ४ मार्च २०१६


▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

राजर्षि शाहू महाराज


जन्म – 16 जुलै 1874.

मृत्यू – 6 मे 1922.


एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.


महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.


भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.



🔰 सस्थात्मक योगदान 🔰


ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.


📌 1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

📌 नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

📌 1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

📌 15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

📌 1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

📌 1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.


📌 1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

📌 1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.


📌 14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

📌 लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

📌 जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

📌 1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

📌 1917 – विधवा विवाहाचा कायदा.

📌 1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे


Q1) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत भारताच्या कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान मिळवले आहे?

---- विराट कोहली 


Q2) पैठण (औरंगाबाद) येथे कोणत्या व्यक्तीच्या नावाने संतपीठ तयार होणार आहे?

----- संत एकनाथ


Q3) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजना संपूर्ण देशात कोणत्या मंत्रालयाने लागू केली आहे?

------ महिला व बालविकास मंत्रालय


Q4) हरिशश्चंद्र बर्नवाल यांच्या पुस्तकाचे नाव काय?

---- "लोर्ड्स ऑफ रेकॉड्स


Q5) शाश्वत विकास निर्देशांक नुसार भारतातील प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?

------ केरळ


Q6) भारतीय स्टेट बँक ने नुकतीच कोणती नवीन योजना सुरू केली?

------ नवीन वर्षात 'ओटीपी' आधारित एटीएम व्यवहार


Q7) जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर पुरस्कार 2020 कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला आहे?

--------- डॉ प्रमोद चौधरी


Q8) भारत आणि म्यानमार हे दोन्ही देश दहशतवाद विरोधी कोणते ऑपरेशन राबवत आहे?

------  ऑपरेशन सनराईज-2


Q9) भारत सरकारने जारी केलेल्या आरोग्य व निरोगीकरण च्या संचालनामध्ये राज्याच्या ताज्या नामांकन मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?

------ पंजाब


Q10) नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने शिक्षणसंदर्भात रिपोट जारी केला असून या मध्ये साक्षरतेमध्ये महाराष्ट्र चा क्रमांक कितवा आहे?

------ पाचवा


Q1) ‘न्यू स्टार्ट’ हा अमेरिका आणि _ या देशांच्या दरम्यान झालेला एक करार आहे.

----------  रशिया


Q2) “मेडिकानेस” ही संज्ञा कश्यासंदर्भात आहे?

-----------  उष्णकटिबंधीय चक्रीवादळ


Q3) 'काकातीया राजवंश’ची जागा कोणत्या कुळाने घेतली?

-------- पाश्चात्य चालुक्य


Q4) कोणत्या राज्यात भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट तयार केले जाणार आहे?

-----------   तामिळनाडू


Q5) कोणत्या शहारातल्या संस्थेला ‘भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक-2020’ मार्फत राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था म्हणून घोषित करण्यात आले नाही?

----------  बोधागया


Q6) “न्यूट्रिनो” हे काय आहे?

-------- अणु कण


Q7) कोणत्या दिवशी “जागतिक गेंडा दिन” साजरा केला जातो?

-------  22 सप्टेंबर


Q8) कोणत्या संस्थेनी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) वाहन तयार केले?

---------   एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट


Q9) 2024 साली चंद्रावर पहिली महिला उतरविण्यासाठी NASA संस्थेनी आखलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?

--------   आर्टेमिस


Q10) “क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?

--------   वकील

तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार



तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार आहे.


ठळक बाबी


तिथे पृथ्वीच्या वातावरणात तयार होणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे निरीक्षण केले जाणार. त्याद्वारे न्यूट्रिनो कणांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा केली जाणार.


‘न्यूट्रिनो डिटेक्टर’ हे एक ‘मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर’ उपकरण असते. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वजनी उपकरण तयार केले जाणार आहे.

प्रकल्पाला अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग वित्तपूरवठा करणार आहेत.


न्यूट्रिनो म्हणजे काय?


न्यूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते.

सूर्य आणि पृथ्वीचे वातावरण ही न्यूट्रिनो कणांचे मुख्य स्रोत आहेत.


न्यूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत.

राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.


🔶राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.


🔶राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-🔶


अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश


 एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश


 एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति


 सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.


राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.


🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:


अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.


🔶समितीची रचना -


मुख्यमंत्री- सभाध्यक्ष


विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य


त्या राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री - 

विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य


ज्या राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य


 🔶राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:🔶


🔶राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.


🔶तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .


अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -


त्याने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा


 मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य  ; किंवा


राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.


🔶राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:


अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.


 पुनर्नियुक्ति होवू शकते.

अर्थव्यवस्था प्रश्न सराव


1) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.

   अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”

   ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”

        वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?


   1) केवळ अ   

   2) केवळ ब 

   3) दोन्ही     

   4) एकही नाही


उत्तर :- 4


2) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

   1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी

   2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे

   3) रस्ते आणि पूल बांधणे

   4) आर्थिक विकासास चालना देणे


उत्तर :- 2


3) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3   

   2) 40.4    

   3) 45.0     

  4) 58.4


उत्तर :- 1


4) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

1) तिस-या    

2) पाचव्या   

3) दुस-या    

4) सहाव्या


उत्तर :- 2


5) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.

   1) नवव्या    

  2) सातव्या  

  3) आठव्या   

  4) वरीलपैकी नाही


उत्तर :- 1



6) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान    

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान

   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान

   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान

  अ  ब  क  ड

         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


7) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

   1) ब, ड आणि क 

   2) अ आणि ब   

   3) अ, ब आणि क  

  4) ब आणि ड


उत्तर :- 4


8) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या 

     खालीलप्रमाणे –

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क     

   2) ब आणि क   

   3) फक्त अ    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


9) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)   

   2) गांधी योजना   

   3) नेहरू योजना   

   4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


10) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

     1) कर्नाटक  

     2) महाराष्ट्र    

     3) गुजरात  

    4) राजस्थान


उत्तर :- 4

१ ते १०० संख्यांच्या बेरजा



 (१) १ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -

      १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५


(२) ११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -

     ११+१२+१३+१४+१५+१६+१७+

     १८+१९+२० = १५५


(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -

      २१+२२+२३+२४+२५+२६+२७+

      २८+२९+३० = २५५


(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ३१+३२+३३+३४+३५+३६+३७+

      ३८+३९+४० = ३५५


(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -

     ४१+४२+४३+४४+४५+४६+४७+

     ४८+४९+५० = ४५५


(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ५१+५२+५३+५४+५५+५६+५७+

      ५८+५९+६० = ५५५


(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ६१+६२+६३+६४+६५+६६+६७+

      ६८+६९+७० = ६५५


(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ७१+७२+७३+७४+७५+७६+७७+

      ७८+७९+८० = ७५५


(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ८१+८२+८३+८४+८५+८६+८७+

      ८८+८९+९० = ८५५


(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -

        ९१+९२+९३+९४+९५+९६+९७+

        ९८+९९+१०० = ९५५

डेली का डोज

 1.भारतीय सेना ने हाल ही में जवानों को फेसबुक, टिकटॉक समेत कितने ऐप्स डिलीट करने का निर्देश दिया है?

a. 89 ऐप्स✔️

b. 62 ऐप्स

c. 75 ऐप्स

d. 46 ऐप्स


2.शोले में ‘सूरमा भोपाली’ का किरदार निभाने वाले हाल ही में किस कॉमेडियन का निधन हो गया है?

a. विकास आनंद

b. असरानी

c. ओम शिवपुरी

d. जगदीप✔️


3.हाल ही में किस राज्य सरकार ने डॉक्यूमेंट को स्कैन करने के लिए सेल्फ स्कैन पोर्टल को लॉन्च किया है?

a. पश्चिम बंगाल✔️

b. बिहार

c. पंजाब

d. तमिलनाडु


4.अखिल भारतीय शिक्षा परिषद् ने एमसीए (MCA) पाठ्यक्रम की अवधि 3 साल से घटाकर कितने साल करने का निर्णय लिया है?

a. दो साल सात महीना

b. एक साल आठ महीना

c. दो साल✔️

d. एक साल


5.ब्रिटेन-भारत व्यापार परिषद (यूकेआईबीसी) ने किसको अपना नया समूह मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त किया है?

a. जयंत कृष्णा✔️

b. राहुल सचदेवा

c. कमल त्यागी

d. मंगल सिंह


6.केंद्र सरकार हाल ही में कितने लाख करोड़ रुपये का कृषि अवसंरचना कोष स्थापित करने को मंजूरी दे दी है?

a. पांच लाख करोड़ रुपये

b. दो लाख करोड़ रुपये

c. एक लाख करोड़ रुपये✔️

d. तीन लाख करोड़ रुपये


7.हाल ही में किस शहर के टाटा मेमोरियल सेंटर की एक टीम ने लार के नमूनों में मौजूद RNA वायरस का पता लगाने के लिये रमन स्पेक्ट्रोस्कोपी (Raman Spectroscopy) का प्रयोग किया?

a. मुंबई✔️

b. वाराणसी

c. पटना

d. दिल्ली


8.केंद्र सरकार ने हाल ही में सार्वजनिक क्षेत्र की तीन साधारण बीमा कंपनियों के पूंजी आधार को मजबूत करने और उन्हें अधिक स्थिर बनाने हेतु उनमें कितने करोड़ रुपये की पूंजी डालने को मंजूरी दे दी?

a. 22,450 करोड़ रुपये

b. 32,450 करोड़ रुपये

c. 52,450 करोड़ रुपये

d. 12,450 करोड़ रुपये✔️


9.हाल ही में किस राज्य सरकार ने ‘नेकर सम्मान योजना’ की शुरुआत की है?

a. बिहार

b. झारखंड

c. पंजाब

d. कर्नाटक✔️


10.भारत के 66वें शतरंज ग्रैंडमास्टर निम्न में से कौन बने हैं?

a. जी. आकाश✔️

b. राहुल त्यागी

c. अमर सेनी

d. मोहन सचदेवा


Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...