Wednesday 29 April 2020

महत्त्वाचे प्रश्नसंच

1)महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
~ यशवंतराव चव्हाण

2)महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल
~श्री. प्रकाश

3)महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका
~मुंबई

4)महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र
~मुंबई (1927)

5)महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र
~मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

6)महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण
~गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

7)महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य
~कर्नाळा (रायगड)

8)महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र
~खोपोली (रायगड)

9)महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प
~तारापुर

10)महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ
~मुंबई (1957)

11)महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ
~राहुरी (1968 जि. अहमदनगर)

12)महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
~प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)

13)महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी
~कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी

14)महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प ~जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)

15)महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र
~आर्वी (पुणे)

16)महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प
~चंद्रपुर

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक
~दर्पण (1832)

17)महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक
~दिग्दर्शन (1840)

18)महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र
~ज्ञानप्रकाश (1904)

19)महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा
~पुणे (1848)

20)महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा
~सातारा (1961)

21)महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी
~मुंबई (1854)

22)महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल
~ताजमहाल, मुंबई

23)एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति
~श्री. सुरेन्द्र चव्हाण

24)भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति
~महर्षि धोंडो केशव कर्वे

25)महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति
श्री. सुरेन्द्र चव्हाण

26)रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति
~आचार्य विनोबा भावे

27)महाराष्टाचे पहिले रँग्लर
रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

28)महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर
~आनंदीबाई जोशी

29)महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा
~वर्धा जिल्हा

30)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष
~न्यायमूर्ती महादेव रानडे

31)महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन )
~मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )

32)महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील)
~मुंबई ते कुर्ला (1925)

33)महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक
~सुरेखा भोसले (सातारा)

34)महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा
~सिंधुदुर्ग

35)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा
~कुसुमावती देशपांडे

36)महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त
~डॉ. सुरेश जोशी

37)महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग
~वडूज

38)ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट
~श्वास (2004)

39)राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट
~श्वास

40)राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट
~श्यामची आई

पोलीस भरती प्रश्नसंच

♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले.

🔰पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर आर्क्टिकच्या ओझोन थरात एक मोठे छिद्र पडले होते. हे छिद्र नैसर्गिकरीत्या संपूर्णपणे भरून निघाले आहे. ही बातमी कॉपरनिकन अॅटमॉस्फियर ऑब्झर्वेशन सर्व्हिसने दिली.

🔰शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छिद्र बंद होण्यामागचे कारण स्थितांबर गरम होणे हे आहे. एप्रिलपासून उत्तर ध्रुवाचे तापमान वाढू लागते. यामुळे, आर्क्टिकच्या वरील स्थितांबराचा थर देखील गरम होऊ लागला आणि ओझोन थरात ओझोन वाढू लागतो. त्यामुळेच ते छिद्र बंद झाले.

✅ओझोन वायू:-

🔰ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे ओळखले जाते. क्रिस्टियन फ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला.

🔰ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो, ते म्हणजे जमिनीपासून 10 ते 16 किलोमीटर पर्यंतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere) आणि तपांबराच्या वर 50 किलोमीटर पर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर (stratosphere). एकूण प्रमाणाच्या 10 टक्के ओझोन तपांबरात तर 90 टक्के ओझोन स्थितांबरामध्ये आढळतो. स्थितांबरमधला ओझोनचा थर हा ‘ओझोन थर’ म्हणून ओळखला जातो. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.

🔰तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे. तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते जंगलांच्या वाढीस मारक तसेच विविध श्वसनविकारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. ओझोन हा हरितगृह वायू असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो.

🔰स्थितांबरातला ओझोन हा नैसर्गिकरीत्या दोन टप्प्यांमध्ये तयार होतो. पहिल्या टप्प्यांत सौरप्रारणांमुळे ऑक्सिजनच्या रेणूंचे (O2) विघटन होऊन ऑक्सिजनचे अणू (O+O) वेगळे होतात. दुसर्‍या टप्प्यामध्ये विघटित ऑक्सिजन अणूंचा (O) ऑक्सिजनच्या रेणूंशी (O2) संयोग होऊन ओझोनचे रेणू (O3) तयार होतात. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या ओझोनचा सौरप्रारणांमुळे व मानवनिर्मित रसायनांशी संयोग पावल्याने नाश होतो. सूर्यकिरणांतल्या अतिनील (UV) प्रारणांमुळे ओझोनच्या रेणूंचे विघटन होते आणि अशाप्रकारे ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. अतिनील किरणे जमिनीपर्यंत पोहोचल्यास ती आपल्यासाठी हानीकारक असतात.

🔰मानवनिर्मित रसायनांमुळे अंटार्क्टिक स्थितांबरात ओझोनचे प्रमाण खूप कमी होण्याला ओझोन छिद्र असे म्हणतात. ह्या ओझोन छिद्राची पहिली नोंद 1985 साली जे. सी. फार्मन, बी. जी. गार्डिनर आणि जे. डी. शांकलिन ह्यांनी एका शोधनिबंधामध्ये केली. वातानुकूलन प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFC) वायूमुळे ओझोन थराचे नुकसान होते.

🔰1990च्या दशकात जवळपास ओझोनच्या थरात 10 टक्के घट झाल्याचे दिसून आले होते. ओझोन थराच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ओझोन थराच्या संरक्षणासाठी कॅनडाच्या मॉन्ट्रिएल शहरात जगभरातल्या प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. हा करार ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा होता. या देशांनी क्लोरोफ्लोरोकार्बन्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचे मान्य केले. 2000 सालापासून दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा झाली आहे.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणती संस्था कोविड-19 जीनोम सीक्वेन्सिंग प्रक्रिया चालविणारी भारतातली द्वितीय संस्था ठरली?
उत्तर : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘एअर इव्हॅक्युएशन पॉड’ विकसित केले आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ कोणत्या संस्थेनी स्वयंचलित ‘मिस्ट बेस्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग युनिट’ हे उपकरण विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ केंद्र सरकारने नेमलेल्या कोविड19 साठीच्या उच्चस्तरीय कृती दलाचे नेतृत्व कोणाकडे दिले गेले आहे?
उत्तर : विनोद पॉल आणि के. विजयराघवन

▪️ निधन झालेल्या जीन डिच यांनी कोणत्या कार्टून मालिकेचे दिग्दर्शन केले होते?
उत्तर : टॉम अँड जेरी

▪️ कोविड-19 याच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी कोणत्या संस्थेनी ‘कोविड FYI’ संकेतस्थळ तयार केले?
उत्तर : IIM कोझिकोड

▪️ कोणते राज्य कोविड19 जलद चाचणी पद्धतीचा अवलंब करणारे देशातले पहिले राज्य ठरले?
उत्तर : राजस्थान

▪️ कोणत्या राज्य सरकारचा ‘आयू’ अॅपसोबत करार झाला आहे?
उत्तर : राजस्थान

▪️ कोणत्या कंपनीने “प्लाझ्मा बॉट” उपकरण तयार केले?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ ‘जिओटॅग’ प्राप्त सामुदायिक स्वयंपाकगृह असलेले देशातले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : उत्तरप्रदेश

चालूघडामोडी

🔴 कोणत्या व्यक्तीला ‘WWF इंडिया’ या संस्थेचा दूत म्हणून नेमण्यात आले आहे?
उत्तर : विश्वनाथन आनंद

🟠 कोणत्या संस्थेनी ‘पुसा डीकंटॅमिनेशन टनेल’ विकसित केले?
उत्तर : भारतीय कृषी संशोधन संस्था

🟡  कोणत्या नियंत्रण मंडळाने ‘OBICUS’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

🟢 ‘चित्रा GeneLAMP-N’ काय आहे?
उत्तर : कोविड-19 नैदानिक उपकरण

🔵 कोणत्या मंत्रालयाने ‘सहयोग’ मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले?
उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

🟣 कोणत्या व्यक्तीने ‘बांग्ला दिनदर्शिका’ प्रस्तुत केली?
उत्तर : अकबर

⚫️ कोणत्या देशाने भारताला जहाज-रोधी हार्पून क्षेपणास्त्र आणि टॉरपीडो विक्री करण्याला मंजुरी दिली?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

⚪️ कोणत्या औद्योगिक संस्थेनी ‘एक्झिट फ्रॉम द लॉकडाउन’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : भारतीय उद्योग संघ (CII)

🟤 कोणत्या कंपनीने ‘नियरबाय स्पॉट’ अॅप सादर केले?
उत्तर : गूगल

🔴 कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘स्टेट ऑफ वर्ल्ड्स नर्सिंग रिपोर्ट 2020’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

करोनाची नवीन लक्षणे जाहीर

- करोना संसर्गाच्या लक्षणात सहा नवीन घटकांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे त्यांचाही विचार निदान करताना करणे गरजेचे आहे.

- अमेरिकेतील यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने या लक्षणांचा समावेश केला आहे.

- नवीन लक्षणांमध्ये थंडी वाजून येणे, थंडी वाजून अंग शहारणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे, चव किंवा वास संवेदना जाणे यांचा समावेश आहे. या आधी सीडीसीने जी लक्षणे जाहीर केली होती त्यात ताप, क फ, श्वास घेण्यात अडचण या लक्षणांचा समावेश करण्यात आला होता.

- करोनाच्या संसर्गात सौम्य व तीव्र प्रकारात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात असे सीडीसीचे मत आहे. विषाणूशी संपर्क आल्यापासून २ ते १४ दिवसांत ही लक्षणे दिसू शकतात. यात छातीत दाबल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे, श्वसनात त्रास होणे, चेहरा व ओठ निळसर दिसणे, उठून बसता न येणे अशीही काही लक्षणे आहेत.

-  अमेरिकेत आतापर्यंत करोनाने ५४ हजार बळी गेले असून ९ लाख ६५ हजार लोकांना संसर्ग झाला आहे.
सहा नवी लक्षणे
* थंडी वाजून येणे
* थंडी वाजून अंग शहारणे
* स्नायूदुखी
* डोकेदुखी
* घसा धरणे
* चव व वास संवेदना तात्पुरती जाणे

राज्यसेवा प्रश्नसंच

◾️भारताची जनगणना करण्याचे काम कोणत्या खात्याअंतर्गत केले जाते ?

A) मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ✅

B) मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अण्ड फॅमीली वेलफेअर

C) मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलप मेंट

D) एज्यूकेशन मिनिस्ट्री

◾️श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा कालावधी ____ होय.

A) 1977-78

B) 1987-88

C)  1989-90

D) 1990-91✅

◾️5 जून हा दिवस ___ दिन म्हणून साजरा केला जातो.

A)  पर्यावरण दिन✅

B)  शिक्षक दिन

C)  साक्षरता दिन

D) महिला दिन

◾️7 सप्टेंबर 2011 रोजी शक्तीशाली बॉम्बस्फोट झालेले भारतातील शहर कोणते ?

A)  मुंबई

B) हेद्राबाद

C)  दिल्ली✅

D)  चंडीगढ़

◾️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ 'युनेस्कोने' जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केलेले नाही ?

A)  अजंठा लेणी

B)  एलीफंटा लेणी

C)  छत्रपती शिवाजी टर्मीनस

D) महाबळेश्वर✅

◾️डाँग फेंग 21डी' हे नाव कशाशी संबंधीत आहे ?

A) उपग्रह

B) क्षेपणास्त्र ✅

C) शस्त्रास्त्र

D) अण्वस्त्र

◾️MKCL च्या _____ शाखेमुळे महाराष्ट्रातील लोकांना संगणक शिक्षण घेण्याची सोय अधिक सुलभ झाली आहे.

A) DTH

B)  ETH ✅

C) STD

D)  यापैकी नाही

◾️इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ?

A) 60

B) 65✅

C) 58

D)  55

◾️भारतीय संविधानच्या 113 व्या घटनादुरूस्तीन्वये कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ?

A)  बिहार

B)  ओरिसा ✅

C)  मध्य प्रदेश

D) अरुणाचल प्रदेश

◾️स्टैंडर्ड अॅण्ड पुअर्स' ही संस्था जगातील विविध देशांचे ____ मानांकन ठरविते .

A) सामाजीक

B) आर्थिक✅

C)  भ्रष्टाचार विषयक

D) प्रदूषण विषयक

चालू घडामोडी

1) २०१९ चे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे?

2) रॉकेट-क्षेपणास्त्र डागण्याची व्यवस्था, दूरवर मारा करू शकणारी बंदूक यासह आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण रुद्र हेलिकॉप्टरची तुकडी कोणत्या दलासाठी स्थापन झाली आहे?

3) आयुकाने कोणत्या विद्यापीठासोबत ‘सितारा प्रकल्प’ सुरु केला आहे?

4) बिलगेट्स फाऊंडेशनच्या वतीने कोणाला ‘ग्लोबल गोलकिपर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

5) ज्या पेशींना अजून निश्चित रचना लाभलेली नाही, परंतु कालांतराबे विशिष्ट प्रकारच्या पेशींचे स्वरूप ज्या धारण करू शकतील अशा पेशींना काय म्हणतात?

6) मानवी शरीरातील रक्ताची निर्मिती कोणत्या ठिकाणी होते?

7) विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक उमेदवार असलेला मतदारसंघ कोणता?

8) विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वांत कमी उमेदवार असलेला मतदारसंघ कोणता?

9) देशातील सर्वांत मोठी, सार्वजनिक तेल व वायू विक्री आणि विपणन कंपनी कोणती?

10) विधानसभा निवडून २०१९ साठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्याला काय नाव देण्यात आले आहे?

11) निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यादांच ‘क्‍यूआर कोड’च्या माध्यमातून मतदारांची ओळख पटविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी कोणते नवीन ॲप तयार करण्यात आले आहे?

12) कोणत्या दिवशी जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो?

13) १७ व्या जागतिक मैदानी स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवून पहिले स्थान कोणत्या देशाने प्राप्त केले आहे?

14) इंग्लंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तरे :
१) डॉ. विल्यम जी. केलीन ज्युनियर (अमेरिका),
सर पीटर जे. रॅटक्लिफ (अमेरिका)
ग्रेग एल. सेमेन्झा (ब्रिटन),
२) भारतीय लष्कर,
३) पुणे विद्यापीठ,
४) नरेंद्र मोदी,
५) मूल पेशी,
६) अस्थीमज्जा (बोन मॅरो),
७) नांदेड दक्षिण (३८),
८) चिपळूण (३),
९) भारत पेट्रोलियम कार्पोरेशन ऑफ इंडिया (BPCL) (देशातील इंधन व्यवसायात वाट : २३.४०%),
१०) शपथनामा,
११) बूथ ॲप,
१२) ९ ऑक्टोबर (यंदा ५० वे वर्ष),
१३) अमेरिका (२९ पदके),
१४) ख्रिस सिल्व्हरवूड
===================

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणांच्यापीठांच्या कामकाजाला 3 मे 2020 पर्यंत स्थगिती.

 
🎯लॉकडाउनसंबंधाने सरकार जो निर्णय घेईल त्यानुसार केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणांच्या पीठांच्या कामकाजाची शक्यता 20.04.2020 नंतर पडताळली जाईल, असे 14.04.2020 च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते.काही विशिष्ट कामांसंदर्भात लॉकडाउनच्या अटी शिथिल करत असल्याचे सरकारने घोषित केले.

🎯अत्यावश्यक वस्तूंच्या, विशेषकरून अन्नधान्याच्या, वाहतूक व पुरवठ्याची सोय करणे, तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करणे- हा त्यामागील उद्देश आहे.

🎯अतिशय मर्यादित स्वरूपात काम करण्याची परवानगी कार्यालयांना देण्यात आली असून, तेथे सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश किंवा त्यांचा थेट संपर्क याना परवानगी नाही.

🎯आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयेही कार्यान्वित नसून, अपवादात्मक प्रकरणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम केले जात आहे. जवळपास सर्वच ठिकाणी, पीठे हॉटस्पॉट भागामध्येच स्थित आहेत. अशा परिस्थितीत खटले भरणे व चालविणे कठीण असल्याचे बारच्या प्रतिनिधींनीही म्हटले आहे.

🎯यास्तव, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणांच्या पीठाचे कामकाज आणि त्यातील सुनावणी 03.05.2020 पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला हे. यापूर्वी जाहीर झालेल्या सुट्ट्यांच्या दिवशी कामकाज सुरु ठेवण्याच्या पर्यायाच्या व्यवहार्यतेबद्दलही, कार्यान्वयन सुरु झाल्यानंतर विचार करण्यात येईल.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...