Wednesday 29 April 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

◾️भारताची जनगणना करण्याचे काम कोणत्या खात्याअंतर्गत केले जाते ?

A) मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ✅

B) मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अण्ड फॅमीली वेलफेअर

C) मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलप मेंट

D) एज्यूकेशन मिनिस्ट्री

◾️श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा कालावधी ____ होय.

A) 1977-78

B) 1987-88

C)  1989-90

D) 1990-91✅

◾️5 जून हा दिवस ___ दिन म्हणून साजरा केला जातो.

A)  पर्यावरण दिन✅

B)  शिक्षक दिन

C)  साक्षरता दिन

D) महिला दिन

◾️7 सप्टेंबर 2011 रोजी शक्तीशाली बॉम्बस्फोट झालेले भारतातील शहर कोणते ?

A)  मुंबई

B) हेद्राबाद

C)  दिल्ली✅

D)  चंडीगढ़

◾️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थळ 'युनेस्कोने' जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केलेले नाही ?

A)  अजंठा लेणी

B)  एलीफंटा लेणी

C)  छत्रपती शिवाजी टर्मीनस

D) महाबळेश्वर✅

◾️डाँग फेंग 21डी' हे नाव कशाशी संबंधीत आहे ?

A) उपग्रह

B) क्षेपणास्त्र ✅

C) शस्त्रास्त्र

D) अण्वस्त्र

◾️MKCL च्या _____ शाखेमुळे महाराष्ट्रातील लोकांना संगणक शिक्षण घेण्याची सोय अधिक सुलभ झाली आहे.

A) DTH

B)  ETH ✅

C) STD

D)  यापैकी नाही

◾️इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ?

A) 60

B) 65✅

C) 58

D)  55

◾️भारतीय संविधानच्या 113 व्या घटनादुरूस्तीन्वये कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले ?

A)  बिहार

B)  ओरिसा ✅

C)  मध्य प्रदेश

D) अरुणाचल प्रदेश

◾️स्टैंडर्ड अॅण्ड पुअर्स' ही संस्था जगातील विविध देशांचे ____ मानांकन ठरविते .

A) सामाजीक

B) आर्थिक✅

C)  भ्रष्टाचार विषयक

D) प्रदूषण विषयक

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...