🔷 ठराव व मंजुरी
🔸 वर्धा बैठक (१४ जुलै १९४२): 'भारत छोडो' चा मूळ मसुदा मांडला.
🔸 मुंबई अधिवेशन (७ ऑगस्ट १९४२): गवालिया टँक मैदानावर ठराव मंजूर.
🔻 अध्यक्ष: मौलाना अबुल कलाम आझाद.
🔻 मांडणारे / अनुमोदक: जवाहरलाल नेहरू / वल्लभभाई पटेल.
🔷 आंदोलन सुरुवात व घोषणा
🔸 ८ ऑगस्ट १९४२: गांधीजींचा "करेंगे या मरेंगे" (Do or Die) ऐतिहासिक नारा.
🔸 ९ ऑगस्ट १९४२: ब्रिटीशांचे 'ऑपरेशन झिरो अवर';
सर्व प्रमुख नेत्यांना अटक.
🔻 गांधीजी: आगाखान पैलेस (पुणे)
नेहरू: अहमदनगर किल्ला.
🔷 भूमिगत चळवळ
🔸 प्रमुख नेते: डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण.
🔸 आझाद रेडिओ (मुंबई): उषा मेहता यांनी चालवले; लोहियांचे नियमित भाषण.
🔻 तंत्रज्ञ: विठ्ठलभाई झवेरी आणि नरिमन प्रिंटर.
🔸 ८ ऑगस्ट १९४२: गांधीजींचा "करेंगे या मरेंगे" (Do or Die) ऐतिहासिक नारा.
🔸 ९ ऑगस्ट १९४२: ब्रिटीशांचे 'ऑपरेशन झिरो अवर';
सर्व प्रमुख नेत्यांना अटक.
🔻 गांधीजी: आगाखान पैलेस (पुणे)
नेहरू: अहमदनगर किल्ला.
🔷 भूमिगत चळवळ
🔸 प्रमुख नेते: डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण.
🔸 आझाद रेडिओ (मुंबई): उषा मेहता यांनी चालवले; लोहियांचे नियमित भाषण.
🔻 तंत्रज्ञ: विठ्ठलभाई झवेरी आणि नरिमन प्रिंटर.
🔷 प्रतिसरकार (महाराष्ट्र विशेष - सातारा)
🔸 स्थापना: क्रांतीसिंह नाना पाटील यांचे 'पत्री सरकार' (१९४३-४६).
🔸 कार्यपद्धती: ग्रामीण भागात कायदा राखण्यासाठी 'न्यायदान मंडळे' (लोकन्यायालय).
🔸 समाजसुधारणा: गावोगावी दारूबंदी, हुंडाबंदी आणि कमी खर्चाचे 'गांधी विवाह'.
🔸 स्थापना: क्रांतीसिंह नाना पाटील यांचे 'पत्री सरकार' (१९४३-४६).
🔸 कार्यपद्धती: ग्रामीण भागात कायदा राखण्यासाठी 'न्यायदान मंडळे' (लोकन्यायालय).
🔸 समाजसुधारणा: गावोगावी दारूबंदी, हुंडाबंदी आणि कमी खर्चाचे 'गांधी विवाह'.
🔷 आंदोलनातील प्रमुख सेना व दले
🔸 तुफान सेना (सातारा): जी. डी. बापू लाड व नाना पाटील; ब्रिटीश रेल्वे व खजिना लुटणे मुख्य कार्य.
🔸 विद्युत वाहिनी (बंगाल): सतीशचंद्र सामंत; तामलुक प्रतिसरकारचे अधिकृत सशस्त्र दल.
🔸 आझाद दस्ता (नेपाळ): जयप्रकाश नारायण; जंगलातून गनिमी काव्याने ब्रिटीश दळणवळण विस्कळीत केले.
🔸 वानर व मांजर सेना: लहान मुले (वानर) व मुलींचे (मांजर) दल; भूमिगत नेत्यांना संदेश व अन्न पुरवणे.
🔸 राष्ट्र सेवा दल (महाराष्ट्र): साने गुरुजी व एस. एम. जोशी; तरुणांना आंदोलनासाठी संघटित केले.
🔸 तुफान सेना (सातारा): जी. डी. बापू लाड व नाना पाटील; ब्रिटीश रेल्वे व खजिना लुटणे मुख्य कार्य.
🔸 विद्युत वाहिनी (बंगाल): सतीशचंद्र सामंत; तामलुक प्रतिसरकारचे अधिकृत सशस्त्र दल.
🔸 आझाद दस्ता (नेपाळ): जयप्रकाश नारायण; जंगलातून गनिमी काव्याने ब्रिटीश दळणवळण विस्कळीत केले.
🔸 वानर व मांजर सेना: लहान मुले (वानर) व मुलींचे (मांजर) दल; भूमिगत नेत्यांना संदेश व अन्न पुरवणे.
🔸 राष्ट्र सेवा दल (महाराष्ट्र): साने गुरुजी व एस. एम. जोशी; तरुणांना आंदोलनासाठी संघटित केले.
🔷 इतर भागातील प्रतिसरकारे
🔸 १. बलिया (उत्तर प्रदेश): चित्तू पांडे (देशातील पहिले प्रतिसरकार - १ आठवडा).
🔸 २. तामलुक (बंगाल): 'जातीय सरकार' (चक्रीवादळात मदत व समांतर प्रशासन).
🔸 ३. ताल्चेर (ओडिशा): देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेले प्रतिसरकार.
🔸 १. बलिया (उत्तर प्रदेश): चित्तू पांडे (देशातील पहिले प्रतिसरकार - १ आठवडा).
🔸 २. तामलुक (बंगाल): 'जातीय सरकार' (चक्रीवादळात मदत व समांतर प्रशासन).
🔸 ३. ताल्चेर (ओडिशा): देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेले प्रतिसरकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा