Monday 15 November 2021

महाराष्ट्र जिल्हे निर्मिती :

1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...