Wednesday 13 October 2021

३ री पंचवार्षिक योजना



👉 कालावधी: इ.स. १९६१ - इ.स. १९६६

👉 पराधान्य : कृषी व मुलभुत उद्योग (१९६२ च्या चीन युद्धानंतर 'संरक्षण आणि विकास' याला प्राधान्य देण्यात आले)    👉 परस्तावित खर्च- ७५०० कोटी रु.,.   👉 वास्तविक खर्च- ८५७७ कोटी रु.


👉 परकल्प : 

👉 १. Intensive Agriculture Area programme-1964-65 

👉 २. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मुल्य आयोगाची स्थापना वर्षांसाठी करण्यात आली. (१९८५ मध्ये त्याचे नाव बदलून Commission for Agricultural Costs and Prices करण्यात आले आणि त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला).      👉३.Food Corporation of India (१९६५) 

👉 ४. १९६४ मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.



👉 महत्वपूर्ण घटना : 


👉 १. १९६२ चे चीन युद्ध. 

👉 २. १९६५ चे पाकीस्थान युद्ध. 

👉 ३. १९६५-६६ चा भीषण दुष्काळ.मूल्यमापन - तिसरी योजना हि पूर्णपणे अपयशी ठरली. अन्न धान्याचे उत्पादन ८२ दशलक्ष टनावरून ७२ दशलक्ष टनापर्यंत कमी झाले. भारतीय अर्थव्यवस्था दीवाळखोर बनली मदतीसाठी IMF कडे जावे लागले .


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...