02 July 2023

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई
पेशवे नानासाहेब ✅
बहादूरशहा जफर
ईस्ट इंडिया कंपनी

2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?
राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता
सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅
सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता
भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता

3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?
अलाहाबाद
दिल्ली
मद्रास ✅
रामनगर

4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ ✅
संत तुकाराम
संत नामदेव

5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
कर्मवीर वि.रा. शिंदे
कर्मवीर भाऊराव पाटील ✅
छत्रपीत शाहू महाराज
भास्करराव जाधव

6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?
राजा राममोहन रॉय ✅
ईश्वरचंद्र विद्यासागर
व्दारकाप्रसाद टागोर
केशवचंद्र सेन

7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे

8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?
रंगो बापूजी ✅
तात्या टोपे
अजीमुल्ला खान
अहमदशहा

9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?
लोकमान्य टिळक
गोपाळ कृष्ण गोखले
डॉ. अॅनी बेझंट ✅
सरोजिनी नायडू

10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?
मध्य प्रदेश
बिहार
पंजाब ✅
गुजरात

प्रश्नमंजुषा

 1. गोविद वल्लभ पंतसागर हा जलाशय ........नदीवरील धरणामुळे तयार झाला आहे. 

1.शोन

2.बेटवा

3.रीहाद🚩

4.कोसी


 2. तांबडा समुद्र  हा ......प्रकारच्या संरचनेतुन तयार झालेला आहे? 

1)वली संरचना

2)लाव्हा संरचना

3)प्रस्तरभंग संरचना

4)अवशिस्त संरचना🚩


 3) काठमांडू हे हवाई मार्गाने ........या शहरापासून सर्वात जवळ आहे? 

1)पाटणा🚩

2)वाराणशी

3)आगरतला

4)दिल्ली


 4)आखाती प्रवाहाच्या उगम......... च्या आखातात होतो? 

1.वास्को

2.मेरिस्को

3.दुबई

4.कॅलिफोर्निया🚩


 5)दामोदर नदीचे खोरे .......च्या खाणीसाठी महत्वाचे आहे? 

1.दगडी कोळसा🚩

2.सोने

3.चांदी

4.जस्त


 *6)स्पेन या देशाची राजधानी...... होय?** 

1)कैरो

2)व्हिएन्ना

3)बॉन

4)माद्रिद🚩



 7) उद्योगाच्या स्थानिकीकरण विषयी 1909 मध्ये सिध्दांत मांडणारा जर्मन शात्र्यंज्ञ कोण?

1)आल्फ्रेड वेबर🚩

2)आल्फ्रेड वेगनर

3)मॉलथस

4)जॉन मेकींदर


 8)खालील पैकी कोणत्या टेकड्या ईशान्य भारतात आहेत? 

1)गारो

2)खासी

3)जैतीया

4)वरील सर्व🚩


 9. त्सुनामी लाटा निर्माण होण्याचे कारण .........हे आहे? 

1)चक्रीवादळे निमिर्ती

2)fon व चिनुक वारे वाहने

3)सागर तळाशी भूकंप होणें🚩

4)खग्रास सूर्यग्रहण


 10) गेंडा या प्राण्यांसाठी प्रसिद्ध उद्यान काझीरंगा........ या राज्यात आहे? 

1)आसाम🚩

2)पश्चिम बंगाल

3)उत्तर प्रदेश

4)अमरावती


 11) महोगणी प्रकारचे वुक्ष कोणत्या ठिकाणी आढळतात? 

1)उष्ण कटिबंधीय अरण्ये🚩

2)समशीतोष्ण कटिबंधीय अरण्ये

3)मॅगृव्ह अरण्ये

4)पानझडी अरण्ये



 12) इरॉस-433 या लघुग्रहावर उतरणारे नासाच्या (अमेरिका) उपग्रहाचे नाव.......आहे? 

1)नियस शुमाकर🚩

2)चॅलेंजर

3)पाथ फाईडर

4)शुमाकर लेव्ही


 13) चंद्राचा किती टक्के भाग पुथ्वीवरून दिसू शकते? 

1)75%

2)40%

3)59%🚩

4)यापैकी नाही



 14) संपात दिन किंवा आयन दीन केव्हा असतो? 


1)21 मार्च व 22 डिसेंबर

2)4 जानेवारी 22 सप्टेंबर

3)22 डिसेंबर व 22 जून🚩

4)21 मार्च व 23 सप्टेंबर



 15)पाण्यात बुडालेल्या ज्वालामुखी निर्मित पर्वत रंगांच्या पाण्यावर आलेल्या पुष्ठभागास ज्वालामुखी निर्मित बेटे म्हणून संबोधले जाते.खालीलपैकी कोणते बेट अशा प्रकारचे उदाहरण म्हणून सांगता येईल? 

1)श्रीलंका

2)इंग्लंड

3)मालदीव

4मॉंरिशस🚩


        

 १६.  देशातील पहिला उभा-उत्थापक पूल (vertical lift bridge) कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? 

 उत्तर : रामेश्वरम(तामिळनाडू)

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

🎯 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ. 


▪️ पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

▪️ पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

▪️पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853) 

▪️ पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

▪️ पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

▪️ पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

▪️ पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

▪️ पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली

▪️ पहिले व्यापारी विमानोड्डापण-  कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

▪️ पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

▪️ पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)

▪️ पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

▪️ पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

▪️ पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

▪️ पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

▪️ पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

▪️ पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

▪️ पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)

▪️ पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

▪️ पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

▪️ पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

▪️ पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात

▪️ भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

▪️ पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

▪️ भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

भूगोल प्रश्नसंच

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

>>> बियास


०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

>>>तिरुवनंतपुरम


०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

>>>मध्य प्रदेश


०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

>>>औरंगाबाद


०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

>>> रांची


०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> जळगाव


०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

>>> लक्षद्वीप


०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

>>> १२ लाख चौ.कि.मी.


०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

>>> दख्खनचे पठार


१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

>>> मध्य प्रदेश


११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

>>> उत्तर


१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

>>> निर्मळ रांग


१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?

>>> नदीचे अपघर्षण


१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

>>> Lignite


१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

>>> औरंगाबाद


१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

>>> पाचगणी


१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

>>> आसाम


१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

>>> मणिपूर


१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

>>> मरियाना गर्ता


२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

>>> राजस्थान


२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

>>> दुर्गा


२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?

>>> प्रशांत महासागर


२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

>>> शुक्र


२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

>>> गोदावरी


२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

>>> आसाम


२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

>>> मणिपुरी


२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

>>> महाराष्ट्र


२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?

>>> आंध्र प्रदेश


२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

>>> अरूणाचल प्रदेश


३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

>>> महाराष्ट्र


३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

>>> हिमाचल प्रदेश


३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

>>> गुजरात


३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

>>> राजस्थान


३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

>>> सिक्किम


३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

>>> नंदुरबार


३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

>>> केरळ


३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

> >> पूर्व विदर्भ


४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

>>> अहमदनगर


४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

>>> नर्मदा


४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

>>> कृष्णा


४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

>>> ९%


४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला


४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी


४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा


४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.


४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)


भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

* मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

* श्रीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

* बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

* भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.

* दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

* फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

* हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.

* चंबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.

* उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

* कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

* नागार्जुनसागर
आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.