स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
13 October 2020
11 October 2020
मूलभूत संरचनेशी संबंधित खटले व मूळ संरचनेतील घटक (सर्वोच्च न्यायालय ठरविल्याप्रमाणे)
📌दिल्ली जुदिशियल सर्विसेस असोसिएशन खटला ( 1991)
1)कलम ३२, १३६, १४१ व १४२ अनुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार.
📌इद्र सहानी खटला (1992)
-मंडल खटला या नावाने ओळखला जातो.
1)कायद्याचे राज्य
📌कमार पद्मा प्रसाद खटला 1992
स्वतंत्र न्यायव्यवस्था.
📌कीहोतो हॉलोहोन खटला (1993 )
- पक्षांतर खटला नावाने ओळखला जातो
१. मुक्त व न्याय्य निवडणुका
२. सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक संरचना.
📌रघुनाथराव खटला (1993)
१. समानतेचे तत्त्व
२. भारताची एकात्मता व अखंडता
📌एस. आर. बोम्मई. खटला (1994)
१. संघराज्यीय प्रणाली
२. धर्मनिरपेक्षता
३. लोकशाही
४. देशाची एकात्मता व अखंडता
५. सामाजिक न्याय
६. न्यायालयीन पुनर्विलोकन
📌एल. चंद्रकुमार खटला (1997)
कलम २२६ व २२७ अनुसार उच्च न्यायालयाचे अधिकार.
📌इद्र सहानी खटला ( 2000)
समानतेचे तत्त्व
📌ऑल इंडिया जजेस असोसिएशन खटला 2002.
1)स्वतंत्र न्यायव्यवस्था
📌कलदीप नायर खटला (2006)
१. लोकशाही
२. मुक्त व न्याय्य निवडणुका
📌एम नागराज खटला(2006)
समानतेचे तत्त्व
संविधान सभेची सत्रेः संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.
ती पुढीलप्रमाणे
📌१.पहिले सत्र : ९ ते २३ डिसेंबर, १९४६
📌२.दुसरे सत्र : २० ते २५ जानेवारी, १९४७
📌३.तिसरे सत्र : २८ एप्रिल ते २ मे, १९४७
📌४.चौथे सत्र : १४ ते ३१ जुलै, १९४७
📌५.पाचवे सत्र : १४ ते ३० ऑगस्ट, १९४७
📌६.सहावे सत्र : २७ जानेवारी, १९४८
📌७.सातवे सत्र : ४ नोव्हेंबर, १९४८ ते ८ जानेवारी, १९४९
📌८.आठवे सत्र : १६ मे ते १६ जून, १९४९
📌९.नववे सत्र : ३० जुलै ते १८ सप्टेंबर, १९४९
📌 १०.दहावे सत्र : ६ ते १७ ऑक्टोबर, १९४९.
📌११.अकरावे सत्र : १४ ते २६ नोव्हेंबर, १९४९.
(संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा २४ जानेवारी, १९५० रोजी झाली, ज्या दिवशी २८४ सदस्यांनी घटनेच्या तीन प्रतींवर सह्या
वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने
1) गाडगे महाराज - अमरावती
2) समर्थ रामदास- सज्जनगड
3) संत एकनाथ - पैठण
4) गजानन महाराज - शेगाव
5) संत ज्ञानेश्वर - आळंदी
6) संत गोरोबा कुंभार - ढोकी
7) संत चोखा मेळा - पंढरपूर
8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी
9) संत तुकडोजी - मोझरी
10) संत तुकाराम - देहू
11) साईबाबा - शिर्डी
12) जनार्दन स्वामी - कोपरगाव
13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर
14) दामाजी पंत - मंगळवेढा
15) श्रीधरस्वामी - पंढरपूर
16) गुरुगोविंदसिंह - नांदेड
17) रामदासस्वामी - जांब
18) सोपानदेव - आपेगाव
19) गोविंदप्रभू - रिधपुर
20) जनाबाई - गंगाखेड
21) निवृत्तीनाथ - आपेगाव
राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर
1. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?
(A) बिजींग, चीन✅
(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड
(C) शांघाय, चीन
(D) टोकियो, जापान
2. जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.
(A) अफगाणिस्तान
(B) इराक
(C) बांग्लादेश✅
(D) सौदी अरब
3. कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?
(A) वल्टरी बोटास
(B) सेबेस्टियन व्हेटेल
(C) मॅक्स वर्स्टपेन
(D) लेविस हॅमिल्टन ✅
4. लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) चीन
(B) जापान
(C) तैवान ✅
(D) क्रोएशिया
5. कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?
(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे ✅
(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे
(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा
(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे
6. मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?
(A) रतन टाटा
(B) डॉ. रघुपती सिंघानीया ✅
(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय
(D) आनंद महिंद्रा
7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?
(A) आयआयटी मद्रास
(B) आयआयटी मुंबई
(C) आयआयटी कानपूर ✅
(D) आयआयएम अहमदाबाद
8. जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?
(A) नामदेव ढसाळ
(B) जे. व्ही. पवार
(C) अरुण कांबळे
(D) राजा ढाले ✅
9. 15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?
(A) बँक ऑफ महाराष्ट्र
(B) पंजाब नॅशनल बँक
(C) भारतीय स्टेट बँक ✅
(D) कॅनरा बँक
10. 2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?
(A) नवी दिल्ली ✅
(B) महाराष्ट्र
(C) पश्चिम बंगाल
(D) गोवा
11. कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?
(A) दिपक मिश्रा
(B) ए. के. सिक्री ✅
(C) मदन लोकुर
(D) टी. एस. ठाकुर
12. भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.
(A) BSNL
(B) एअरटेल
(C) रिलायन्स जियो ✅
(D) व्होडाफोन
13. जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?
(A) इंदिरा गोस्वामी
(B) माहीम बोरा
(C) पुरोबी बोर्मूदेय ✅
(D) यापैकी नाही
14. कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?
(A) आचार्य देवव्रत
(B) कलराज मिश्रा ✅
(C) केशरी नाथ त्रिपाठी
(D) कल्याण सिंग
1) खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ?
A. के.एस. हेगडे
B. हुकुम सिंह
C. कृष्णकांत🔰
D. गुरदयालसिंग धिल्लन.
____________________
2) खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मिती बद्दल योग्य आहे?
(a) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.
(b) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.
(c) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.
(d) राज्यांच्या संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.
पर्यायी उत्तरे
A. (a), (b), (d)
B. (a), (b), (c)🔰
C. (a), (c), (d)
D. (b), (c), (d).
____________________
3) राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जावू शकते :
(a) जेंव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.
(b) जर राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल,
(c) जर केन्द्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.
(d) जेंव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.
पर्यायी उत्तरे :
A. (a), (b) आणि (c)
B. (b) आणि (c)🔰
C. (a), (b) आणि (d)
D. (a), (c) आणि (d).
___________________
____________________
4) अचूक जोड़ी कोणती ?
A. कलम 79 - लोकसभेची रचना
B. कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता🔰
C. कलम 99 - संसद सचिवालय
D. कलम 85 - सदस्यांची अपात्रता.
____________________
5) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)
_ समावेश होतो.
A. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा
B. संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा
C. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा🔰
D. संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा.
____________________
6) पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?
(a) केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.
(b) लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती ह्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात.
पर्यायी उत्तरे
A. फक्त (a)
B. फक्त (b)🔰
C. दोन्ही
D. कोणतेही नाही.
____________________
7) भारतीय राज्यघटनेतील _ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.
A. कलम 20
B. कलम 21🔰
C. कलम 22
D. कलम 31.
______________________
8) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ____ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.
A. पाच
B. सहा🔰
C. सात
D. आठ.
____________________
9) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?
(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.
(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.
पर्यायी उत्तरे :
A. केवळ (a) योग्य आहे
B. केवळ (b) योग्य आहे
C. (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत
D. (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.🔰
____________________
10) राज्यसभेचे अध्यक्ष ___ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात
A. दोन
B. पाच
C. सहा🔰
D. चार.
प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती
· सृष्टी -प्राणी
· उपसृष्टी - मेटाझुआ
विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ
1. प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
2. पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
3. सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
4. प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
5. नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
6. अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
7. आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी
8. मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय
9. इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
10. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल, युद्धनौकांमध्ये अमेरिकेला टाकलं मागे .
🧬विस्तारवादी दृष्टीकोन बाळगणारा चीन सातत्याने आपली लष्करी ताकत वाढवत चालला आहे. सध्याच्याघडीला चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. या समुद्री शक्तीच्या बळावर चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विविध भागात आपल्या नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणनितीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रतिस्पर्धी देशांवर कुरघोडी करण्याचा चीनचा उद्देश आहे. दक्षिण चीन समुद्र त्याचे चांगले उदहारण आहे.
🧬पढच्या दशकभरात अणवस्त्रांची संख्या दुप्पट करण्याचेही चीनने लक्ष्य ठेवले आहे. चीनकडे असलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अण्वस्त्र पाणबुडया, एअर डिफेन्स सिस्टिम, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमता याचा पेंटागॉनने अभ्यास करुन त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
🧬लडाखमध्ये सुरु असलेला ताजा संघर्ष तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी नौदलाच्या वाढत्या हालचाली या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेंटागॉनच्या या अहवालाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये आफ्रिकेतील डिजीबाऊटी येथे चीनने परदेशातील पहिला लष्करी तळ स्थापन केला. चिनी नौदलाकडून या तळाचे संचालन केले जाते. त्यानंतरच चिनी नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालीत वाढ झाली. त्याशिवाय पाकिस्तानातील कराची, ग्वादर बंदरातही चीनचा कुठल्याही आडकाठीशिवाय मुक्तपणे वावर सुरु असतो.
यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
- आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी.
- महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.
यशवंतरावांची ग्रंथसंपदा
आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.
यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.
यशवंतरावांचे आर्थिक विचार
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.
यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी
- यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.
- त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता.
- येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.
- 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला.
- 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
- दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली.
- 1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले.
- 1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.
- 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले.
- 1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
- 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.
- यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.
महाराष्ट्रातील मुख्य संस्था
1. सत्यशोधक समाज
- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक: महात्मा फुले
- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी
2. प्रार्थना समाज
- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.
3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)
- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी
4. आर्य समाज
- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती
शोध व संशोधक
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग
◾️ रडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हलीकॉप्टर - सिकोर्स्की
◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ गरामोफोन - एडिसन
◾️ टलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भमिती - युक्लीड
◾️ दवीची लस - जेन्नर
◾️ अधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अटी रेबीज -लुई पाश्चर
◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ नयूट्रोन – चॅडविक
◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेचे 7 नवीन क्षेत्र
भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या 7 नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -
🔸तरिची (तामिळनाडू)
🔸रायगंज (पश्चिम बंगाल)
🔸राजकोट (गुजरात)
🔸जबलपूर (मध्यप्रदेश)
🔸झांसी (उत्तरप्रदेश)
🔸मरठ (उत्तरप्रदेश)
🔸हम्पी शहर (कर्नाटक).
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विषयी
🔸भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही एक भारतीय सरकारी संस्था आहे जी संस्कृति मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. पुरातत्व संशोधनात्मक कार्य तसेच देशातल्या सांस्कृतिक स्मारकांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे. त्याची स्थापना 1861 साली अलेक्झांडर कनिंघम या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली या शहरात आहे.
🔸भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांच्याकडून ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तु वा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ म्हणून घोषित केले जाते. ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वविषयक ठिकाणे व अवशेष अधिनियम-1958’ यामध्ये ‘प्राचीन स्मारक’ या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत ‘प्राचीन स्मारक’ घोषित केले जाते, जे ऐतिहासिक आहे आणि 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे.
भारतातील रस्त्यासंबंधी
राष्ट्रीय महामार्गाचा विकास व देखभाल खालील यंत्रणांमार्फत होते
- उत्तर पूर्व व उत्तर सीमा भागात सीमा रस्ते संघटना (BRO): स्थापना 1960
- रस्त्यांचा धोरणात्मक विकास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI): स्थापना 1988
- सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
- रस्त्यांसंबंधी महत्त्वाची योजना: नागपूर योजना (1943)
- National Highway Development Project (NHAI): राष्ट्रीय महामार्गाचा विकास करण्यासाठी 1998 मध्ये स्थापना
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (PMGSY): गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी 20 डिसेंबर 2000 मध्ये सुरू करण्यात आली.
- प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना (PMBJP): शहरांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी 14 जानेवारी 2004 रोजी सुरू करण्यात आली.
- केंद्रीय रस्ते निधी: रस्त्यांची उभारणी व देखभालीसाठी 2000 मध्ये निर्मिती
- भारत निर्माण योजना: 2005-06 मध्ये सुरू करण्यात आली.
नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान
👍 सौदी अरेबिया - ऑर्डर ऑफ अब्दुल्ला झीझ अल सौद . पुरस्कार
👍 अफगाणिस्तान - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार
👍 पलेस्टाईन - अँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
👍 सयुक्त अरब अमिराती - ऑर्डर ओ झायेद पुरस्कार
👍 रशिया - सेट अँड्र्यू पुरस्कार
👍 मालदीव - ऑर्डर ऑफ डिस्टींग्युईश्ड रूल ऑफ निशान इझुद्दिन पुरस्कार
देशातील वीजनिर्मिती प्रकल्प
● जलविद्युत निर्मिती प्रकल्प
- टेहरी (उत्तराखंड), कोयना (महाराष्ट्र), श्री शैलम (आंध्रप्रदेश), नाथ्या झाक्री (हिमाचल प्रदेश)
● नैसर्गिक वायूधारित वीज निर्मिती प्रकल्प
- समरलकोटा & कोंडापल्ली (आंध्रप्रदेश), अंजनवेल (महाराष्ट्र), बवाना (दिल्ली)
● औष्णिक ऊर्जाधारित वीज निर्मिती प्रकल्प
- विंध्यनगर (मध्य प्रदेश), मुन्द्रा (गुजरात), तमनार (छत्तीसगढ), चंद्रपूर (महाराष्ट्र)
● अणूविद्युत निर्मिती प्रकल्प
- कुंडनकुलम (तामिळनाडू), तारापूर (महाराष्ट्र), रावतभाटा (राजस्थान), कैगा (कर्नाटक)
अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना
- कर्मचारी राज्य विमा महामंडळाने(ESIC) २०१८ मध्ये सुरू केली होती. कोविड-१९ मुळे योजनेच्या नियमात बदल व शिथिलता आणली आहे.
- संगठित क्षेत्रातील कर्मचारी जे ESIC मध्ये विमाकृत आहेत त्या व्यक्तीस राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अडचणींमुळे १(यापूर्वी३ महिने) महिन्यांपेक्षा जास्त काळ नोकरी गमवावी लागल्यास त्यास जास्तीत जास्त २४ महिन्यांपर्यंत साहाय्य उपलब्ध करून देणे!
- वेतनाच्या ५०%(यापूर्वी २५%) एवढे साहाय्य दिले जाते.
✅ "काळ्या समुद्रात" नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याची घोषणा "तुर्कस्थान"चे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगेन यांनी केली. हा साठी 340 अब्ज घनमीटर एवढा असल्याचा अंदाज आहे.
✅ ३ रा ड्रॅगनफ्लाय महोत्सव, २०२०
- वर्ल्ड वाईड फ़ंड(wwf) व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने "ड्रॅगनफ्लाय कीटकांचे संवर्धन व्हावे यासाठी"
- यावर्षी केरळमध्ये "थंबी महोत्सवम" हा याचाच एक भाग म्हणून साजरा केला जाणार आहे.
- २०१८ मध्ये सुरुवात.
✅ "तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद" स्थापन
- तृतीयपंथी व्यक्ती(हक्क संरक्षण) कायदा, २०१९ अंतर्गत स्थापना.
- अध्यक्ष- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
- सदस्य- इतर खात्यांचे प्रतिनिधी, तृतीयपंथी प्रतिनिधी, नीती आयोग, मानवी हक्क आयोग इ.
विविध घोषित वर्ष
● २०२४:-
• आंतरराष्ट्रीय उंटवंशीय वर्ष ( Camelids) (युनो)
● २०२३:-
• आंतरराष्ट्रीय भरड वर्ष (अन्न व कृषी संस्था )
● २०२२:-
• आंतरराष्ट्रीय मच्छीमार व मत्स्यसवर्धानाचे वर्ष (युनो)
● २०२१:-
• आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष
● २०२०:-
• गतिशीलतेचे वर्ष केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
• उंदरांचे वर्ष (चीन)
• परिचारिका आणि दाई वर्ष (जागतिक आरोग्य संघटना)
• वनस्पतींच्या आरोग्यासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (युनो)
• भारत-चीन सांस्कृतिक आणि जनतेतील आदानप्रदान वर्ष म्हणून जाहिर.(भारत- चीन दोन्ही देशांनी )
• कृत्रिम बुद्धीमत्तेचे वर्ष (तेलगंणा)
● २०१९:-
• आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष (युनो)
• देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष (युनो)
• आंतरराष्ट्रीय नियमन वर्ष (युनो)
• रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे वर्ष (युनो)
• पाण्याचे वर्ष (कर्नाटक)
• Year Of Next Of Kin ( भारतीय लष्कर)
● २०१८
• निरोगी बालक वर्ष (झारखंड)
• कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचे वर्ष (भारतीय लष्कर)
• राष्ट्रीय तृणधान्य वर्ष (भारत सरकार )
● २०१८-१९ :-
• महिला सुरक्षा वर्ष (भारतीय रेल्वे )
● २०१७ :-
• आंतरराष्ट्रीय विकासासाठे शाश्वत पर्यटन वर्ष (युनो)
• व्हिजीट महाराष्ट्र वर्ष (महाराष्ट्र सरकार)
• सफरचंद वर्ष (जम्मू काश्मीर)
• भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी २०१७ हे सांस्कृतिक देवाण घेवाणीचे वर्ष म्हणून साजरे केले
असहकार चळवळ
◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.
➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.
1) सरकारी नोकर्या व पदव्या यांचा त्याग करणे.
2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.
3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे
4) सरकारी कोर्ट्सकचेर्यांवर बहिष्कार घालणे.
5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.
6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.
7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.
◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
◾️ शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.
🟢 विधायक कार्यक्रम :-
◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.
◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.
वातावरणाविषयी माहिती
पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.
1. तपांबर
भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत.
2. तपस्तब्धी
भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.
3. स्थितांबर
तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.
ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.
मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.
4. आयनाबंर
मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.
इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.
एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.
5. बाहयांबर
आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.
कधी आणि कसं ठरतं बहुमत...
- विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतात.
बहुमत चाचणीला इंग्रजीमध्ये फ्लोअर टेस्ट असं म्हणतात.
- सत्ता स्थापन झाल्यानंतर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं जातं.
- निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहामध्ये उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल अवलंबून असतो.
- ठराविक एका बाजूने मतदान करण्यात यावेसाठी पक्षाच्या गटनेत्याकडून व्हीप म्हणजेच पक्षादेश काढला जातो. व्हीप असला तरी मतदान करायचं की नाही याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. मतदान जर पक्षादेशानुसार झाले नाही तर आमदारावर पक्ष कारवाई करु शकतो.
- बहुमत चाचणीच्या वेळी जेवढे आमदार मतदान करतात तो आकडा गृहित धरुन त्याच निकषांवर बहुमताचा आकडा ठरवला जातो.
- बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जातं. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो.
● बहुमताचे चार प्रकार
1. साधे बहुमत: साधे बहुमत म्हणजे उपस्थित व मतदान करणार्या सदस्यांचे बहुमत
2. पूर्ण बहुमत किंवा निरपेक्ष बहुमत: सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्याहून अधिक सदस्य एका ठराविक पक्षाचे असणे
3. प्रभावी बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येतून गैरहजर आणि रिक्त जागांची संख्या वजा करून उर्वरित उपस्थित व मतदान करणार्या सदस्यांचे बहुमत म्हणजे प्रभावी बहुमत होय.
4. विशेष बहुमत: साधे, पूर्ण, प्रभावी बहुमत सोडून इतर सर्व बहुमतांना विशेष बहुमत म्हणतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत, हजर व मतदानात भाग घेणार्या सदस्यांचे दोन तृतीयांश बहुमत, पूर्ण बहुमत + उपस्थित व मतदान करणार्या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत.
स्वच्छता सर्वेक्षण 2020
- आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे.
- विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.
- नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे.
- सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे.
- केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०' चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
- इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे.
- गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे.
- ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.
- केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे.
- स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.
- 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०' हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता अॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं.
- याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचा दर्जा ठरविण्यात आला होता. यावेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता.
- देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश झाला होता, तसंच राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. गेल्या वर्षीही नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता.
CURRENT AFFAIRS SHOTS
Q.1. किस देश के प्रधानमंत्री इलिस फाखफाख ने इस्तीफा दिया है ?
Ans. ट्यूनीशिया
Q.2. SportsAdda के नए ब्रांड अम्बेसडर कौन बने हैं ?
Ans. ब्रेट ली
Q.3. सदियों पुरानी केर पूजा भारत के किस राज्य में फिर से शुरू हुई है ?
Ans. त्रिपुरा
Q.4. केन्द्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय ने डिजिटल शिक्षा के लिए कौनसे दिशा निर्देश जारी किये हैं ?
Ans. प्रज्ञाता
Q.5. ADB ने किसे अपना नया उपाध्यक्ष नियुक्त किया है ?
Ans. अशोक लवासा
Q.6. किस देश ने भारत के साथ Open Sky Agreement करने की घोषणा की है ?
Ans. UAE
Q.7. किस देश ने APSTAR-6D दूरसंचार उपग्रह का सफलतापूर्वक प्रक्षेपण किया है ?
Ans. चीन
Q.8. किस एयरपोर्ट पर भारत की पहली संपर्क रहित कार पार्किंग बनाई गयी है?
Ans. हैदराबाद
Q.9. गूगल ने जियो प्लेटफ़ॉर्म में कितने प्रतिशत हिस्सेदारी का अधिग्रहण करने की घोषणा की है ?
Ans. 7.7%
Q.10. किस राज्य सरकार ने नए जिलों के गठन के लिए एक अध्ययन समिति के गठन को मंजूरी दी है ?
Ans. आंध्र प्रदेश
डेली का डोज
1.विश्व जनसंख्या दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 जून
b. 15 मार्च
c. 12 जनवरी
d. 11 जुलाई ✔️
2.हाल ही में किस कंपनी ने जियो प्लेटफार्म्स में 0.15 प्रतिशत हिस्सेदारी के लिए 730 करोड़ रुपये का निवेश किया है?
a. क्वालकॉम वेंचर्स✔️
b. इन्फोसिस लिमिटेड
c. विप्रो लिमिटेड
d. एचसीएल
3.किस राज्य में हाल ही में भारत की पहली राज्य स्तरीय ई-लोक अदालत की शुरुआत हुई है?
a. पंजाब
b. बिहार
c. छत्तीसगढ़✔️
d. झारखंड
4.वैश्विक महामारी कोविड-19 की वैक्सीन के ह्यूमन ट्रायल पूरा करने वाला पहला देश निम्न में से कौन बन गया है?
a. नेपाल
b. रूस✔️
c. चीन
d. भारत
5.किस राज्य के नादौन पुलिस थाने को देश और राज्य के सर्वश्रेष्ठ पुलिस थाने का दर्जा दिया गया है?
a. बिहार
b. उत्तर प्रदेश
c. राजस्थान
d. हिमाचल प्रदेश✔️
6.हाल ही में भारत-चीन सीमा विवाद के बीच भारतीय सेना ने किस देश से 72 हजार एसआईजी 716 असॉल्ट राइफल खरीदने जा रही है?
a. रूस
b. अमेरिका✔️
c. जापान
d. जर्मनी
7.हाल ही में ऑस्ट्रेलिया ने किस देश द्वारा हॉन्गकॉन्ग में लगाए गए 'राष्ट्रीय सुरक्षा कानून' की प्रतिक्रिया में हॉन्गकॉन्ग के साथ अपनी प्रत्यर्पण संधि को निलंबित कर दिया है?
a. नेपाल
b. रूस
c. चीन✔️
d. जापान
8.भारतीय रेलवे ने पहली बार किस राज्य के गुंटूर से बांग्लादेश को सूखी मिर्च का परिवहन किया?
a. आंध्र प्रदेश✔️
b. उत्तर प्रदेश
c. बिहार
d. झारखंड
9.हाल ही में किस देश ने सबसे बड़े कैमरा ट्रैप वन्यजीव सर्वेक्षण हेतु गिनीज बुक रिकॉर्ड में स्थान हासिल किया है?
a. नेपाल
b. रूस
c. चीन
d. भारत✔️
10.हाल ही में एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक (AIIB) ने देश में अक्षय ऊर्जा परियोजनाओं हेतु एलएंडटी इन्फ्रास्ट्रक्चर फाइनेंस लिमिटेड को कितने मिलियन डॉलर का ऋण स्वीकृत किया है?
a. 50 मिलियन डॉलर✔️
b. 20 मिलियन डॉलर
c. 30 मिलियन डॉलर
d. 40 मिलियन डॉलर
मराठीचे काही प्रश्न व त्याची उत्तरे..
1) " नवल " हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल ?
1) नवलाकडे
2) नवलाचे
3) नवलाई ✅
4) नवलाईने
2) " सुलभा " हे कोणते नाम आहे ?
1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) सर्वनाम
3) " गोडवा " या शब्दाचा प्रकार सांगा.
1) नाम
2) भाववाचक नाम ✅
3) विशेषण
4) सर्वनाम
4) " भारत " या शब्दाची जात ओळखा ?
1) सामान्यनाम
2) समूहवाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) गरिबी
5) शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दापैकी सामान्यनाम शब्द ओळखा.
1) शहर ✅
2) शांतता
3) सौदर्य
4) श्रीमंती
6) " त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. "या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे .
1) सर्वनाम
2) उभयान्वयी अव्यय
3) विशेषण
4) नाम✅
7) शब्दाचा प्रकार ओळखा -"पर्वत "
1) सामान्यनाम ✅
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) विशेषण नाम
8) "आपल्या " या शब्दाचे भाववाचक रूप कोणते ?
1) आपण
2) आपुलकी ✅
3) आम्ही
4) आपली
9) विशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?
1) अनेकवचनी
2) एकवचनी ✅
3) बहुवचनी
4) यापैकी नाही
10) पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा :
1) सैन्य
2) साखर ✅
3) वर्ग
4) कळप
वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे
▪️ *कोणत्या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली?*
उत्तर : जर्मनी
▪️ *कोणत्या देशात ‘पीच ब्लॅक’ नावाचा शस्त्रास्त्राचा सराव आयोजित केला जातो?*
उत्तर : ऑस्ट्रेलिया
▪️ *कोणती संस्था ‘ओपन बजेट सर्वे’ आयोजित करते?*
उत्तर : इंटरनॅशनल बजेट पार्टनर्शिप
▪️ *कोणत्या व्यक्तीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?*
उत्तर : श्रीकांत माधव वैद्य
▪️ *कोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे पुढचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी पदावर नेमणूक झाली?*
उत्तर : टी. एस. तिरुमूर्ती
▪️ *‘सयाजीराव गायकवाड III: महाराजा ऑफ बडोदा’ या शीर्षकाखाली ऐतिहासिक चरित्रकथा कुणी लिहिली?*
उत्तर : उमा बालसुब्रमण्यम
▪️ *कोणत्या देशापुढे भारताने 150 दशलक्ष डॉलर एवढे मूल्य असलेले करन्सी स्वॅप करण्याचा प्रस्ताव मांडला आहे?*
उत्तर : मालदीव
▪️ *कोणत्या राज्यात ‘जीवन अमृत योजना’ लागू करण्यात आली आहे?*
उत्तर : मध्यप्रदेश
▪️ *कोणत्या राज्य सरकारने ‘डोअरस्टेप अंगणवाडी’ नावाने एका उपक्रमाचा आरंभ केला?*
उत्तर : गुजरात
▪️ *HUDCO या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?*
उत्तर : शिव दास मीना
राज्यसेवा परीक्षा प्रश्नसंच
1) सातार्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने .............इंग्लंडला 15 वर्षे राहिले. परंतु काही उपयोग न झाल्याने 1854 ला भारतात परतले.
A. सार्वजनिक जाका
B. रंगो बापूजी ✅
C. वासुदेव बळवंत फळके
D. बाबासाहेब भावे
2) पुढील घटनांचे त्यांच्या कलानुक्रमे मांडणी करा. अ) समता संघ ब) निष्काम कर्मकंठ क) महिला विद्यालय ड) महिला विद्यापिठ
A. अ, ब, क, ड
B. ड, क, ब, अ
C. क, ब, ड. अ ✅
D. ब, क, अ, ड
3) ब्राम्हो समाज 1866 मध्ये दोन भागांमध्ये विभागला गेला. ते दोन भाग होते अ) देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राम्हो समाज ऑफ इंडिया ब) केशवचंद्र यांचा आदिब्राम्हो समाज वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
A. अ बरोबर आहे परंतु ब चूक आहे
B. ब बरोबर आहे परंतु अ चूक आहे
C. दोन्ही अ व ब बरोबर आहे
D. अ व ब दोन्ही चूक आहे ✅
4) महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे कधी पोहचले?
A. 5 मार्च 1930
B. 30 मार्च 1930
C. 5 एप्रिल 1930 ✅
D. 5 एप्रिल 1931
5) ब्रिटीशांनी भारतात ताग उद्योग शुरू केले कारण- अ) त्यांना ताग उद्योगा बद्दल आकर्षण होते. ब) भारतीय उद्योगधंद्याचा विकास करणे क) भारतीयांना रोजगार मिळवून देणे. ड) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळविणे
A. अ फक्त
B. अ आणि ब फक्त
C. अ, ब आणि क फक्त
D. अ आणि ड फक्त ✅
डेली का डोज
1.हाल ही में किस राज्य सरकार ने चीनी उपकरण व डिवाइस का इस्तेमाल न करने की घोषणा की है?
a. बिहार
b. उत्तराखंड ✔️
c. पंजाब
d. झारखंड
2.विदेशी समाचार वितरक संगठन मल्टी-सिस्टम ऑपरेटर्स (MSO) ने निम्न में से किस देश में भारत के सभी निजी न्यूज चैनलों पर रोक लगा दी है?
a. बांग्लादेश
b. रूस
c. नेपाल✔️
d. जापान
3.बीसीसीआई ने हाल ही में अपने किस CEO का इस्तीफा मंजूर कर लिया है?
a. राहुल जौहरी✔️
b. विनोद राय
c. सबा करीम
d. अनिरुद्ध चौधरी
4.केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने 09 जुलाई 2020 को वीडियो कांफ्रेंसिंग से जम्मू में सीमा सड़क संगठन (BRO) द्वारा बनाए गए कितने नए पुलों का उदघाटन किया?
a. 12
b. 6✔️
c. 8
d. 10
5.निम्न में से किस देश ने चीन का राष्ट्रीय सुरक्षा कानून लागू होने के विरोध में हांगकांग के साथ प्रत्यर्पण संधि को खत्म करने का घोषणा किया है?
a. ऑस्ट्रेलिया✔️
b. नेपाल
c. जापान
d. बांग्लादेश
6.किस बैंक ने हाल ही में जीवन बीमा उत्पादों की पेशकश के लिए बजाज आलियांज के साथ समझौता किया है?
a. पंजाब नेशनल बैंक
b. देना बैंक
c. करूर वैश्य बैंक✔️
d. एक्सिस बैंक
7.आयुर्वेदिक चिकित्सक और शोधकर्ता ने भारत और किस देश में कोरोना वायरस के खिलाफ बचाव हेतु आयुर्वेदिक दवाओं का संयुक्त क्लिनिकल परीक्षण शुरू करने की योजना बना रहे हैं?
a. नेपाल
b. चीन
c. पाकिस्तान
d. अमेरिका✔️
8.हिमालय की किस तितली को 88 वर्षों के बाद भारत की सबसे बड़ी तितली होने का उपाधि दिया गया है?
a. गोल्डन बर्डविंग तितली ✔️
b. प्लेन टाइगर तितली
c. कॉमन क्रो तितली
d. ग्रास येलो तितली
9.विश्व स्वास्थ्य संगठन द्वारा की गई हालिया घोषणा के अनुसार, मालदीव और किस देश ने वर्ष 2023 के निर्धारित लक्ष्य से पूर्व ही दक्षिण-पूर्व एशियाई क्षेत्र में खसरा और रूबेला को समाप्त करने वाले पहले दो देश बन गए हैं?
a. नेपाल
b. चीन
c. पाकिस्तान
d. श्रीलंका✔️
10.हाल ही में संयुक्त अरब अमीरात ने किस देश के साथ एक ‘ओपन स्काई समझौता’ (Open Sky Agreement) करने की इच्छा व्यक्त की?
a. पाकिस्तान
b. भारत✔️
c. नेपाल
d. चीन
कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान - अटल बिहारी वाजपेयी
वाजपेयी 3 वेळा भारताचे पंतप्रधान झाले.
ते पहिल्यांदा 1996 मध्ये पंतप्रधान झाले. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही.
यानंतर ते 1998 आणि 1999 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2004 पर्यंत सत्तेवर होते. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले.
📚 जवाहर लाल नेहरू सर्वाधिक काळ राहिले पंतप्रधान -
पंडित जवाहरलाल नेहरू, हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. ते तब्बल 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत होते.
तर दुसरा नंबर त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांचा लागतो. त्या 15 वर्षे 350 दिवस देशाच्या पंतप्रधान होत्या.
📚 गलजारी लाल नंदा यांच्या नावावर सर्वात कमी काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम -
सर्वात कमी काळ भारताच्या पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर आहे.
लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर ते 11 जानेवारी 1966 पासून ते 24 जानेवारी 1966 पर्यंत 13 दिवसांपर्यंत हंगामी पंतप्रधान होते.
यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतरही ते 27 मे 1964 ते 9 जून 1964 पर्यंत हंगामी पंतप्रधान होते.
भारताचे मानचिन्हे
◾️ 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला..
◾️राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो..
◾️ घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली..
◾️ जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी रचले आहे..
◾️सविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे..
◾️ वदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे..
◾️भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे..
◾️ या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे..
आर्य
◾️जवळपास 4000 वर्षापूर्वी वायव्येकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या.
◾️या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते.
◾️आर्यांनी सिंधू / हडप्पा संस्कृतीवर हल्ला करून नवी आर्य संस्कृती स्थापन केली
◾️या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत.
◾️गरे ही त्यांची संपत्ती होती.
◾️ सिंधु नदी ही त्याच्या इच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली.
◾️तयानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या.
◾️आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या.
◾️आर्य लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली.
◾️तयांच्या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय.
◾️आर्यांनी चार वेद लिहिले
1)........
2)........
3)........
4)........
◾️आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते.
◾️ वदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.
◾️ आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला.
◾️ जनावरे ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सिंधुच्या खोर्यात स्थायिक झाले.
◾️ ह टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे.
◾️यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.
◾️सिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली.
◾️महणून या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.
◾️दशाला सद्या 4 नावांनी ओळखले जाते.
भारत, India, आर्यावर्त, हिंदुस्थान
एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे
● भाग I कलम १ ते ४ संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र ●
भाग II कलम ५ ते ११ नागरिकत्व
भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत अधिकार
भाग IV कलम ३६ ते ५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे
भाग IVA कलम ५१ A मूलभूत कर्त्यव्ये
भाग V कलम ५२ ते १५१ केंद्र सरकार (संघराज्य)
भाग VI कलम १५२ ते २३७ राज्य सरकार
भाग VII 7 वी घटनादुरुस्ती रद्द
भाग VIII कलम२३९-२४२ केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग IX कलम २४३-२४३O पंचायतराज
– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद
– नगर पंचायत
भाग IX A कलम २४३P – २४३ZG नगरपालिका
भाग IX B कलम ZH – कलम ZT सहकारी संस्था
भाग X कलम २४४-२४४A अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ
भाग XI कलम २४५ – २६३ केंद्र – राज्य संबंध
भाग XII कलम २६४-३००A महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद
भाग XIII कलम ३०१-३०७ व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
भाग XIV कलम ३०८-३२३ केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग
भाग XIV A कलम ३२३A, ३२३B न्यायाधिकरण
भाग XV कलम ३२४-३२९A निवडणूक आयोग
भाग XVI कलम ३३०-३४२ अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
भाग XVII कलम ३४३-३५१ कार्यालयीन भाषा
भाग XVIIII कलम ३५२-३६० आणीबाणी विषयक तरतुदी
भाग XIX कलम ३६१-३६७ संकीर्ण
भाग XX कलम ३६८ संविधान दुरुस्ती बाबत
भाग XXI कलम ३६९-३९२ अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी
भाग XXII कलम ३९३-३९५ संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
09 October 2020
तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे युद्ध सराव
🔶गरुड़ : भारत-फ्रांस.
🔶गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया.
🔶वरुण : भारत- फ्रांस.
🔶हन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन.
🔶जिमेक्स : भारत-जपान.
🔶धर्मा गार्डियन : भारत-जपान.
🔶कजिन संधि अभ्यास : भारत-
जापान तटरक्षकदल.
🔶सर्य किरण : भारत-नेपाळ.
🔶सिम्बेक्स : सिंगापुर-भारतीय नौदल.
🔶लाब्समर : भारत, ब्राझील, दक्षिण
अफ्रीका यांचं नौदल.
🔶कोंकण : भारतीय नौदल-ब्रिटन नेवी.
🔶इद्रधनुष : भारत-ब्रिटन.
🔶मालाबार : भारत-अमेरिका-जपान.
🔶रड फ्लैग : भारत-अमेरिका.
🔶कोप : भारत-अमेरिका.
🔶मित्र शक्ति : भारत-श्रीलंका.
🔶सलिनेक्स : भारत नौदल-श्रीलंका इंद्र :
भारत-रशिया.
🔶नसीम अल बह्न : भारत-ओमान.
🔶सम्प्रीती : भारत- बांग्लादेश.
🔶औसीइंडेक्स भारत-ऑस्ट्रेलिया नौदल.
🔶नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया-भारतीय
सेना.
🔶एकुवेरिन : मालदीव-भारत.
वाचा :- चालू घडामोडी
● भारतातील सर्वात लांब चेनानी-नशरी बोगद्याचे नाव -------------- हे ठेवण्यात आले? :- डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी
जम्मू-काश्मीरमधील NH-44 वरील भारतातील सर्वात लांब चेनानी-नशरी बोगद्याचे नाव भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी असे ठेवण्यात आले. या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ एप्रिल २०१७ मध्ये केले होते. हे पाटनिटॉप बोगदा म्हणून देखील ओळखले जाते. ९.२ किमी लांबीचा हा बोगदा आशियातील सर्वात उच्च तंत्रज्ञानाचा बोगदा मानला जातो. (जगात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा ऑरलॅड व आयरडेल मार्गावर नार्वत आहे. त्याची लांबी २४.५१ कि. मी. आहे) हा बोगदा जम्मू-श्रीनगर महामार्गाचा एक भाग आहे आणि शिवालिक डोंगराच्या मध्यभागी आहे. यामुळे श्रीनगर आणि जम्मू हा रस्ता दोन तासात पूर्ण झाला आहे. या बोगद्याच्या निर्मितीमुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ३० किलोमीटरने कमी झाले आहे. या बोगद्याचे प्रत्यक्ष काम युपीए सरकारच्या कालखंडात २३ मे २०११ रोजी सुरु झाले होते.
● राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून जाण्या- येण्यासाठी वाहनांवर फास्ट टॅग नावाचा स्टीकर लावणे बंधनकारक केले :- १ डिसेंबर २०१९
एक देश एक फास्ट टॅग या धोरणांतर्गत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे १ डिसेंबर २०१९ पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून जाण्या- येण्यासाठी वाहनांवर फास्ट टॅग नावाचा स्टीकर लावणे बंधनकारक केले आहे. सध्या ५२७ राष्ट्रीय महामार्गावर एकूण टोलनाके आहेत तर ३८० नाक्यावर फास्ट टॅग यंत्रणा कार्यरत आहे. या फास्ट टॅगची (राष्ट्रीय महामार्ग शुल्क ) मूळ कल्पना २००८ मधील म्हणजे युपीए सरकारच्या काळातील आहे.
● 2021 ची जनगणना ............ भाषांमध्ये होणार आहे :- १६
2021ची जनगणना 16 भाषांमधून केली जाणार आहे. ही जनगणना मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणर आहे. जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर 2020 मध्ये तर लोकसंख्या गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान होणार आहे.
● 2 डिसेंबर 2019 रोजी आशियाई विकास बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून * कोणाची निवड करण्यात आली:- मसात्सुगु असकावा
2 डिसेंबर 2019 रोजी, मसात्सुगु असकावा यांची आशिया विकास बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचा कार्यकाळ 17 जानेवारी 2020 पासून सुरू होईल. या पदावर ते टेकिको नाकाओची जागा घेणार आहेत. ते 23 नोव्हेंबर 2021 रोजी संपणार्याक टेकिको नाकाओच्या अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करतील. मसात्सुगु आसाकावा सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
आशियाई विकास बँक:-
स्थापना:- १९ डिसेंबर १९६६
मुख्यालय:- मनीला, (फिलिपाईन्स)
एकूण सदस्य:-६८
● पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धाचे आयोजन २०२३ मध्ये १३ ते २९ जानेवारी दरम्यान कोणत्या देशात होणार आहे:- भारत
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले. भारतात सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धा
भुवनेश्वर आणि राउरकेला (ओडीशा) येथे होणार आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. याआधी भारताने १९८२ (मुंबई), २०१० (नवी दिल्ली) आणि २०१८ (भुवनेश्वर) साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली होती. नेदरलँड्सने तीन वेळा विश्वचषक स्पर्धा भरवली आहे.
● लोकपालने -------------- हे ब्रीद वाक्य स्वीकारले आहे :- मा गृधः कस्यस्विद्धनम्
• 26 नोव्हेंबर 2019 रोजी लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते नवी दिल्लीत लोकपालच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रकाशन व लोकपालचे ब्रीदवाक्य (घोषवाक्य / motto) म्हणून “मा गृधः कस्यस्विद्धनम्” स्वीकारण्यात आले. लोकपालपीठाने सर्वसंमतीने ‘ईशावास्योपनिषध’ याच्या पहिल्या श्लोकात असलेल्या “मा गृधः कस्यस्विद्धनम्” या वाक्याची निवड केली. ‘मा गृधः= लोभ करु नका’; ‘कस्यस्वित्=कोणाच्याही’, ‘धनम्=धनाचा’ म्हणजेच “कोणाच्याही संपत्तीचा लोभ करु नका” असा या वाक्याचा अर्थ होतो लोकपालच्या बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्यासाठी एक मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती. या निवड प्रक्रियेततून उत्तरप्रदेशच्या प्रयागराजचा रहिवासी प्रशांत मिश्रा यांच्या चिन्हाची निवड करण्यात आली.
वाचा :- महत्त्वाच्या चालू घडामोडी
5 जानेवारी रोजी बिहारमध्ये ................. यांचे भारताच्या पहिल्या लोकसभेचे सदस्य (1952 साली स्थापन झालेले) आणि डुमराओं राजचे शेवटचे महाराज यांचे निधन झाले - कमल बहादुर सिंग
* जागतिक आर्थिक मंच (WEF) यांच्या वर्ष 2019 साठीच्या ‘ट्रॅव्हल अॅोण्ड टुरिझम कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स’ (TTCI) मध्ये भारताचा ..........वा क्रमांक लागतो - 34 वा
* ------------ या राज्य पोलीस विभागाने विद्यार्थिनींना स्व-संरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी तृतीय 'सुकन्या' प्रकल्पाला सुरूवात केली आहे. - कोलकाता पोलीस.
* ----------- या राज्य सरकारने शासकीय कर्मचार्यांाना 10 लक्ष रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा देणारी ‘मुख्यमंत्री कर्मचारी आरोग्य विमा योजना’ सुरु केली - मध्यप्रदेश.
* ..............या शहरात नवे 'भारत दर्शन पार्क' उभारले जाणार आहे. - दिल्ली.
* परराष्ट्र कल्याण मंत्रालयातला ............. हा नवीन विभाग सुरु करण्यात आला आहे. - नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (New, Emerging and Strategic Technologies -NEST) विभाग.
* ------------- या शिक्षणतज्ज्ञने असे सॉफ्टवेअर तयार केले आहे जे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून भारतीय शास्त्रीय संगीतामधल्या रागांची स्वरजुळणी करू शकते - विनोद विद्वन्स.
* 4-12 जानेवारी या कालावधीत नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या "नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा" याचा ............ हा विषय होता. - "गांधीः द राइटर्स राइटर".
* टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 100 बळी घेणारा सर्वात तरुण गोलंदाज (वय: 18 वर्ष आणि 271 दिवस)........... हा होय. - मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान).
* --------- भारतातील पहिल्या शहरी सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून लघू वित्तीय बँकेत रूपांतर करण्यास तत्वत: मान्यता मिळाली - शिवालिक मर्कंटाइल सहकारी बँक मर्यादित (उत्तरप्रदेश).
* 31 वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव ------------------ या ठिकाणी भरविण्यात आला - अहमदाबाद, गुजरात.
* ---------------- या शहरात ‘शेतकरी विज्ञान परिषद’ आयोजित केली गेली होती- बेंगळुरु.
* अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी देशातली जागतिक दर्जाची सुविधा .....येथे उभारली जात आहे - छल्लाकेरे (चित्रदुर्ग जिल्हा, कर्नाटक).
* नवीन ‘जागतिक बोध संग्रहालय व शैक्षणिक संस्था’ येथे उभारली जाणार - - सांची, मध्यप्रदेश.
* भारत हवामान खात्याने ................सालानंतरचे 2019 हे सातवे सर्वात गरम वर्ष म्हणून जाहिर केले – 1901.
• महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 7 जानेवारी रोजी ..............या शहरात कला प्रदर्शनी भरविण्यात आले - ढाका, बांगलादेश.
• सेल्फी किंगडम (TSK)” नावाने उघडण्यात आलेले जगातले पहिले "सेल्फी संग्रहालय" ............ येथे आहे. – दुबई, संयुक्त अरब अमिराती.
• 2019 या वर्षी ....................या भारतातल्या UNESCO जागतिक वारसा स्थळाने 1020 वर्षे पूर्ण केलीत - खजुराहोची मंदिरे.
प्रथमच,................ या विधानसभा निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने सुसज्जित 11 मतदान केंद्रे असणार आहे. - दिल्ली.
• .............या व्यक्तीच्या जीवनावर ‘कर्मयोद्धा ग्रंथ’ हे पुस्तक लिहिले गेले आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
• .............या राज्याच्या विधानसभेनी देशभरातल्या इतर मागासवर्गीय (OBC) लोकसंख्या शोधण्यासाठी केंद्र सरकारकडे जाती-आधारित जनगणनेसाठी एकमताने एक ठराव मंजूर केला - महाराष्ट्र.
• 12 जानेवारी 2020 पासून सुरुवात झालेल्या ‘भविष्यातल्या ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद ------------- येथे आयोजित केली होती – अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती.
• ‘ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन ही स्पर्धा .............. यांनी जिंकली( महिला आणि पुरुष एकेरी गट)- आकर्शी कश्यप आणि मिथुन मंजुनाथ
• 2018-19 हंगामासाठी BCCIच्या दिलीप सरदेसाई पुरस्कार------------- याला जाहिर झाला - जसप्रीत बुमराह
• महिला विभागात BCCIच्या पॉली उम्रीगर पुरस्काराची विजेती - पूनम यादव
• ................या देशाने ताशी 350 किलोमीटरने धावणारी विनाचालक बुलेट ट्रेन सादर केली – चीन (फूक्सिंग श्रेणीची ट्रेन)
• 10 जानेवारी 2020 रोजी .............या देशाच्या संसदेनी खाण- संबंधित विधेयकावर सर्वप्रथम विधानसभेची सार्वजनिक सुनावणी घेतली - भूतान
• ..............या ठिकाणी 14-16 जानेवारी काळात ‘रायसीना संवाद 2020’ आयोजित करण्यात आला आहे - नवी दिल्ली.
• कोलकाता पोर्टचे ...................... हे नवे नाव ठेवण्यात आले आहे - श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट.
• भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) घोषणा केली आहे की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतातल्या................. या चार विमानतळांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे - नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
वाचा :- UAE चे Moon Mission
अलीकडेच संयुक्त अरब अमिरातीने (UAE) 2024 मध्ये मानवरहित अवकाशयान चंद्रावर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक बाबी
रोव्हरचे नाव : रशीद , युएईचा मूळ संस्थापक असलेल्या यांच्या नावावरून शेख रशीद बिन सईद अल मकतूम ठेवले जाईल.
उद्दीष्ट: हा रोव्हर अशा चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल ज्या भागाचा शोध मानवी मोहिमांनी यापूर्वी घेतला नाही.
चंद्रावर रोव्हर उतरवण्यास संयुक्त अरब अमिरातीला यश आल्यास अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरणार आहे. अमेरिका, सोव्हिएत युनियन रशिया आणि चीन या देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे
विशेष म्हणजे ,चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न भारताने केला पण तो यशस्वी झाला नाही. भारताप्रमाणेच इस्त्राईल आणि जपाननेही प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
चंद्रयान -3 नावाच्या मिशनची योजना भारताने आखली आहे. ती 2021 च्या सुरूवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.
नासाचा आर्टेमिस प्रोग्राम
आर्टेमिस प्रोग्रामद्वारे, नासाला 2024 पर्यंत माणसाला (एक स्त्री आणि एक पुरुष) चंद्रावर पाठवायचे आहे. या मिशनचे लक्ष्य चंद्रच्या दक्षिण ध्रुवासह चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीरांना उतरवायचे आहे(लँडिंग करण्याचे आहे).
UAE चे अंतराळ अभियान
जुलै २०२० मध्ये युएईने जपानमधून ‘अमल (होप)’ नावाचे यान मंगळावर पाठवले
यामुळे मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.
समार्ट मुंबईचे शिल्पकार!
नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांचा, ३१ जुलै हा स्मृतिदिन. संस्कृत विषयातील शिष्यवृत्ती देणारे समाजसेवक म्हणून नाना महाराष्ट्रास माहीत आहेत पण, ते भारतीय रेल्वेचे जनक व आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकारही होते. नानांनी स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, सती बंदी व सोनापूर स्मशानभूमीस दिलेली जमीन तसेच आर्थिक सहकार्यातूनही समाजकार्य साधले. नानांच्या जीवनाचा बहुतांश हिस्सा या घडामोडींचा एक अविभाज्य घटक होता, हे अनेकांना माहीत नाही! नानांच्या सर्व कार्याचा विस्तृत वृत्तांत येथे मांडणे अशक्य आहे म्हणून, त्यांच्या १५१व्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या प्रेरणेतून घडलेल्या स्थापत्यविषयक कार्याचा हा आढावा.
मुंबईच्या आरंभापासून ते आजतागायत, 'व्यापार' हाच या शहराचा स्थायी स्वभाव बनून राहिला आहे. म्हणूनच मुंबईला 'सिटी ऑफ गोल्ड' किंवा देशाची 'आर्थिक राजधानी' असे म्हटले जाते. अठरा व एकोणिसाव्या शतकात मुंबईत झालेल्या घडामोडींना खूप महत्त्व आहे. त्या घडामोडीतूनच नानांच्या स्मृतीतील वैभवशाली चेहरा असलेली 'स्मार्ट मुंबई' निर्माण झाली.
१८व्या शतकाच्या पूर्वाधात, मुंबईसाठी सार्वजनिक सभागृहाची गरज ओळखून 'टाऊन हॉल' इमारतीचा प्रस्ताव राज्यपाल जोनाथन डंकनच्या राजवटीत मांडला गेला. या टाऊन हॉलचे बांधकाम सन १८२०मध्ये सुरू झाले व १८३३मध्ये पूर्ण झाले. ही भव्य इमारत इंग्रजांच्या सामर्थ्याचे पहिले प्रतीक म्हणून ओळखली जात असे. या इमारतीचा उपयोग त्या काळात अनेक कार्यासाठी केला गेला. यात कायदे मंडळाची बैठक, मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ एवढेच नव्हे तर १८६५ पासून १८७१ पर्यंत म्युनिसिपल कमिशनरला जागेच्या अडचणीमुळे जे. पी. मंडळाच्या सभादेखील याच हॉलमध्ये घ्याव्या लागत. या जागेतच एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई विद्यापीठ, विधिमंडळ व नगरपालिकेचा कारभार केला गेला. या सर्व घडामोडीत नानांचा प्रत्यक्ष सहभाग होता. सन १८३४ पासून एशियाटिक लायब्ररी येथे सुरू करण्यात आली. या लायब्ररीचा प्रथम सभासद होण्याचा मानही नानांनाच दिला गेला.
परदेशातील दळणवळण जहाजे व बोटीतून होत असे. पण देशांतर्गत दळणवळण सुलभ होऊन व्यापाराला गती यावी म्हणून मुंबईत १८४३ साली 'ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनी' स्थापन केली. या समितीतील आद्य प्रवर्तकात नाना शंकरशेठ, जमशेठजी जीजीभाई व सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अर्स्किन पेरी व इतर प्रवर्तक होते. या कंपनीच्या कार्यालयासाठी जागाही नानांनी त्यांच्या वाड्यात देऊ केली.
मुंबई-ठाणे रेल्वे लाइनचे काम सुरू असतानाच ब्रिटिश सत्तेचा उच्चांक दर्शवणारी दुसरी घटना म्हणजे आजची छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत होय. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी, ज्या उद्देशाकरिता ही इमारत बनवली गेली तेच कार्य आजही चालते व जगातील सर्वोत्तम रेल्वे इमारत म्हणूनही तिची ओळख आहे. या इमारतीचे आराखडे फ्रेडिक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटिश आर्किटेक्टने, गॉथिक शैलीत बनवले होते. या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीत नानांचे स्मृतिशिल्प बसवण्यात आले आहे.
सन १८६४ मध्ये म्युनिसिपल अॅक्ट पास झाला. सुरुवातीस नगर शासनाचे काम गव्हर्नरच्यामार्फत चालत असे. मुंबई फोर्ट परिसरातील धनिकांनी मुंबई सेंट्रल, परळ व आजच्या सीएसटी स्टेशनच्या पुढे थेट भायखळ्यापर्यंत जागा घेऊन बंगले बांधण्यास सुरुवात केली. या दरम्यान फोर्ट परिसरात अनेक निवासी, नागरी व सरकारी इमारतींचे काम सुरू झाले.
पालिकेतील वाढलेल्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन तीन म्युनिसिपल कमिशनर नेमण्यात आले. त्यानुसार मुंबई नगरपालिकेचे पहिले कार्यालय गिरगावातील एका वाड्यात सुरू केले होते. त्यानंतर ऱ्हिदम हाऊस या इमारतीत हलवले. मंडळाच्या सभेसाठी जागा अपुरी पडत असल्याकारणाने हे कार्यालय १८६६-१८९२ पर्यंत आर्मी-नेव्ही या इमारतीत नेण्यात आले. पालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप व भविष्यातील हालचालीचा वेध लक्षात घेऊन नाना व जमशेठजी जीजीभाईंनी पालिकेसाठी जागेचा शोध सुरू केला. मुंबईतील नागरिकांना पालिकेत येणे सोयीचे जावे म्हणून सर्वानुमते सीएसटी (VT) समोरील मोकळ्या जागेची निवड केली. ही जागा निवडण्यामागचे कारणही केवढे सयुक्तिक होते हे आजच्या परिस्थितीवरून समजून येते. यानंतर आराखडा बनवण्यासाठी योग्य वास्तुरचनाकाराचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. नियोजित पालिकेच्या आराखड्याचे काम, रेल्वे स्थानक व परिसरातील इमारतींच्या बाह्य सौंदर्याशी साधर्म्य साधू शकेल, अशा वास्तुरचनाकारासच देण्यात यावे असा ठराव पालिकेतील नगरसेवकांनी पास केला. सरतेशेवटी हे काम स्टीव्हन्सलाच करावे लागले! १८८३-९३ या दरम्यान आर्किटेक्ट स्टीव्हन्स सरकारी नोकरीत नसल्याने इंग्लंडमध्येच आराखडे बनवून पाठवले होते. स्टीव्हन्सने पालिकेची इमारत पूर्णतः इटालियन गॉथिक शैलीत न बनवता त्यात भारतीय इस्लामी शैलीतील घुमट व मनोऱ्यांचाही वापर खुबीने केला आहे. या सर्व घडामोडींतून त्या काळातील नगरसेवकांकडे दूरदृष्टी व वास्तुसौंदर्यशास्त्राबद्दल असलेल्या जाणिवेची प्रचिती येते!
मुंबईच्या जडणघडणीत फक्त ब्रिटिश राज्यकर्तेच नव्हे तर, अनेक भारतीय समाजसुधारकांनी योगदान दिले आहे. अनेक धनिक, समाजकल्याणाच्या हेतूने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, स्थापत्य व इतर माध्यमातून, सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असत. या सामाजिक बांधिलकीतून समाजसेवेच्या विविध प्रथा निर्माण झाल्या.
नानांचा प्रत्यक्ष संबंध आलेल्या स्थापत्यविषयक नामावलीत ग्रँट मेडिकल कॉलेज, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डॉ. भाई दाजी लाड संग्रहालय, जिजामाता उद्यान, मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, नाना चौकातील भवानीशंकर देऊळ, जे. जे. हॉस्पिटलसारख्या सार्वजनिक हिताच्या इमारतींचा समावेश आहे. नानांनी एकनिष्ठेने देशबांधवांसाठी केलेल्या सेवेचे प्रतीक म्हणून ते हयात असतानाच पुतळ्याच्या रूपाने त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशा अर्थाचा ठराव प्रो. दादाभाई नवरोजी यांनी मांडला व तो सभेत पासही करून घेतला. दुर्दैवाने पुतळ्याचे काम नानांच्या हयातीत पूर्ण होऊ न शकल्यामुळे हा पूर्णाकृती पुतळा, नानांच्या समकालीनांचे पुतळे व तसबिरी ठेवण्यात आल्या आहेत, त्या टाऊन हॉल इमारतीच्या तळमजल्यावर बसवण्यात आला. म्हणूनच, नाना हेच खरे 'मुंबईचे अनभिषिक्त' सम्राट होते असा उल्लेख आचार्य प्र. के. अत्रेंनी केला होता, हे पटण्यासारखे आहे.
नानांनी समाजहिताच्या भावनेतून मुंबईसाठी केलेले कार्य स्मारकरूपातून सदैव स्मरणात रहावे असे मुंबईकरांना वाटणे साहजिक आहे. स्मारकाच्या जागेसाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने पुढाकार घेऊन व स्मारक समितीच्या सन्माननीय सदस्यांनी सुरेंद्रभाऊ वि. शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. अॅड. मनमोहन चोणकर हे समितीचे सरचिटणीस आहेत. अॅड. चोणकरांनी नगरसेवक असताना स्मारकासाठी भूखंडाची मागणी महानगरपालिकेत मांडली. शहर प्रशासनाने, दि. २५ ऑगस्ट २०१४ रोजी सभागृहातील सर्व नगरसेवकांनी नाममात्र प्रतिवर्ष १ रु. भाड्याने, नाना शंकरशेठ स्मारक प्रतिष्ठान समितीस, वडाळा येथे १५०० चौ. मी. चा भूखंड देण्याचा ठराव मंजूर केला. सेना पक्षप्रमुख, महापौर, महानगरपालिका आयुक्त व सुधार समिती सदस्यांनी सहकार्य केले. मुंबई महानगरपालिकेने, या स्मारकास नाममात्र दरात भूखंड देऊन सहकार्य केले. महाराष्ट्र सरकारनेही स्मारकाच्या यापुढील कार्यसिद्धीसाठी मोठ्या रकमेची आर्थिक मदत देऊन आपले कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन मुंबईतील नागरिकांच्या वतीने या लेखाच्या माध्यमातून मी करू इच्छितो. आज घडत असलेल्या मुंबईचा चेहरा व वास्तुसौंदर्यशास्त्रीय ओळख पुढील पिढ्यांकरिता कशी राहील, हे सांगणे कठीण आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून गौरवलेल्या नानांच्या नियोजित इमारतीच्या अंतर्बाह्य आराखड्यातून त्यांच्या स्मृतीतील मुंबईचे प्रतिकात्मक साधर्म्य साधणारी वैशिष्ट्ये जर का अंतर्भूत करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल!
ताराबाई शिंदे (१८५०-१९१०)
ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्याकार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत.
ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते.ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते.
ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्च वर्णीयांनी केलेली मनाई, केशवपनासारख्यादुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले.त्यानी स्त्री यांच्या शोषणा विरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.
आधुनिक भारताचा इतिहास
बंगालचे गव्हर्नर
🌸 रॉबर्ट क्लाईव्ह :- इ . स . 1757 ते 1760
🍀 हॉलवेल : - इ. स . 1760
🌸 वन्सिटार्ट : - इ . स . 1760 ते 1765
🍀 रॉबर्ट क्लाईव्ह : - इ . स . 1765 ते 1767
🌸 वरलेस्ट : - इ . स . 1767 ते 1769
🍀 कार्टीयर : - इ . स. 1769 ते 1772
🌸 वॉरेन हेस्टिंग्ज : - इ . स . 1772 ते 1774
जीवनसत्त्व E इ
🌻रासायनिक नाव:-टोकोफेरोल
🌻परतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम
🗯मख्य कार्य:-
🔘रोगप्रतिकारक क्षमतेत भाग घेते
🔘अटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणतात
🛑मख्य स्रोत:-सर्व वनस्पती तेल
🎯अभावाचा परिणाम:-
🔘वांझ पणा येतो
👉वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात
जीवनसत्त्व A अ
🔅रासायनिक नाव:-रेटिनॉल
☀️परतिदिन गरज:-1000 मायक्रो ग्राम
🎯मख्य कार्य:-
🔘डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे
🔘शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे
🔘परतिकार क्षमतेत मदत
🔥मख्य स्रोत:-
✍️गाजर ,पालक ,मेथी
✍️टमाटे , आंबा ,दूध
✍️दही ,अंडे ,यकृत
🗯अभावाचा परिणाम:-
👉रात आंधळेपणा
👉डोळे कोरडे पडणे
👉शक्राणू निर्मिती मध्ये अडथळा
✍️मतखडा संबंधित रोग
🔰गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते
महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला
🛑अमेरिका : 1920
🛑यनायटेड किंग्डम : 1928
🛑 फरान्स : 1945
🛑 जपान :1945
🛑 इस्त्रायल :1948
🛑 भारत. :1950
🛑 सविझर्लंड. :1971
1909 च्या भारत कौन्सिल ऍक्ट मधील तरतुदी
1)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाचा विस्तार
2)निर्वाचन तत्वाला किंचित मान्यता
3)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाच्या अधिकारात वाढ
4)मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ
5) इंडिया कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना प्रवेश
6)गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती
7)केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत
8)प्रांतीय विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत
कषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच.
🔰नवी दिल्ली : यापूर्वी काही राज्यांत बाजार समिती कायद्याच्या नियमनातून फळे आणि भाज्या वगळल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला आहे. आता धान्य उत्पादक शेतक ऱ्यांना नवीन कृषी विधेयकांमुळे तसेच स्वातंत्र्य मिळणार आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कृषी विधेयकांचे समर्थन केले.
🔰सध्या देशात कृषी विधेयकांच्या विरोधात मोठी आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी या विधेयकांचे फायदे या वेळी स्पष्ट केले. गत काँग्रेस सरकारांनी जी आर्थिक धोरणे राबवली त्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
🔰पतप्रधान मोदी म्हणाले, की देशातील शेतक ऱ्यांनी कृषी क्षेत्र मजबूत केले असून आत्मनिर्भर भारत घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जर महात्मा गांधी यांचे आर्थिक तत्त्वज्ञान अनुसरले असते तर आत्मनिर्भर भारत योजना राबवण्याची गरज पडली नसती, भारत आधीच आत्मनिर्भर झाला असता.
🔰‘मन की बात’ कार्यक्रमात विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, की कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त केल्यानंतर काही राज्यांत शेतक ऱ्यांना आधीच फळ व भाज्या विक्रीतून फायदा झाला आहे. आपल्या कृषी क्षेत्राने कोविड १९ काळातही चांगली कामगिरी केली, त्याचे श्रेय शेतक ऱ्यांनाच आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र जितके मजबूत तितका आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल.
शाश्वत विकास लक्ष (sustainable development goal)
(1) दारिद्र्य नष्ट करणे
(2) भूक नष्ट करणे
(3) चांगले आरोग्य व सुस्थिती
(4) गुणवत्तेचे शिक्षण
(5) लिंग समानता
(6) स्वच्छ पेयजल व स्वच्छता
(7) परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा
(8) चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ
(9) उद्योग नवाचार आणि पायाभूत संरचना
(10) विषमता कमी करणे
(11) शाश्वत शहरे व समुदाय
(12) जबाबदार उपयोग व उत्पादन
(13) हवामान कृती
(14) पाण्याखालील जीवन
(15) जमिनीवरील जीवन
(16) शांतता न्याय व मजबूत संस्था
(17) लक्ष पूर्तीसाठी भागीदारी
भारताचे उपराष्ट्रपती (1952 ते 2019)
01. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952 ते 1962)
02. डाॅ. झाकीर हुसेन (1962 ते 1967)
03. वराहगिरी वेंकट गिरी (1967 ते 1969)
04. गोपाळ स्वरूप पाठक (1969 ते 1974)
05. बसप्पा धनप्पा जत्ती (1974 ते 1979)
06. न्या. महम्मद हिदायतुल्ला (1979 ते 1984)
07. रामास्वामी वेंकटरमण (1984 ते 1987)
08. शंकर दयाल शर्मा (1987 ते 1992)
09. कोचीरिल रमण नारायण (1992 ते 1997)
10. कृष्ण कांत (1997 ते 2002)
11. भैरवसिंह शेखावत (2002 ते 2007)
12. महम्मद हमिद अन्सारी (2007 ते 2017)
13. वेंकय्या नायडू (2017 ते आजपर्यंत)
जागतिक आनंद अहवाल World Happiness Report-2020
🔸UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो
🔸2020 चा हा 8वा अहवाल आहे
एकूण 156 देशांची यादी जाहीर केली
या अहवालात भारताचा 144 या क्रमांक
🔸2019 मध्ये भारत 140 व्या क्रमांकावर होता
🔸2020 च्या अहवालानुसार प्रथम पाच आनंदी देश
1. फिनलंड
2. डेन्मार्क
3. स्विझरलँड
4. आइलैंड
5.नार्वे
🔸शवटचे पाच देश
156. अफगाणिस्तान
155. दक्षिण सुदान
154. झीबॉम्बे
153. रवांडा
152. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
घटना आणि देशातील पहिले राज्य
● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
महारत्न , नवरत्न , मिनीरत्न :
• भारतीय उद्योगांना नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यास सुरुवात 1997 साली - अर्जुनसेन गुप्ता समिती शिफारसीवरून
• उद्योगांना महारत्न देण्यास सुरुवात 19 मे 2010 पासून
• भारतात नवरत्न दरबार "गुप्त राजा विक्रमादित्य" आणि "मुघल बादशाह अकबर" ह्यांच्या दरबारी होता.
🔰 भारतातील महारत्न उद्योग
एकूण - 10
1. BHEL
2. कोल इंडिया लिमिटेड
3. गेल (इंडिया) लिमिटेड
4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
5. एनटीपीसी लिमिटेड
6. ONGC कॉर्पोरेशन लिमिटेड
7. SAIL
8. BPCL
9. HPCL
10. PGCIL
(Power Grid Corporation of India Limited)
• नवरत्न उद्योग - 14
भूकंप
◾️‘भू’ म्हणजे जमीन व ‘कंप’ म्हणजे थरथर. भूकंप म्हणजे जमिनीचे थरथरणे.
◾️भकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो.
◾️हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो.
◾️जया ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्यामुळे भूकवच कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो.
◾️ भकवचात ज्या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्हणतात.
◾️या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात.
◾️भकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का सर्वप्रथम बसतो.
◾️भपृष्ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.
देशातील सर्वांत लांब नदीवरील रोपवे
» ठिकाण - गुवाहाटी (आसाम)
» नदी - ब्रम्हपुत्रा
» लांबी - १.८२ किमी
» गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडतो
----------------------------------------------------
■ दिल्ली ते लंडन बस सेवा ■
» जगातील सर्वांत लांब बस सेवा
» सुरु करणारी कंपनी - Adventures Overland
» एकूण आंतर - सुमारे २०,००० किमी
» जवळपास १८ देशांतून प्रवास
» प्रवास कालावधी - ७० दिवस
» मे २०२१ मध्ये धावणार
भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)
संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..
कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.
कलम 105 नुसार, महान्यायवादी यांना संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.
कलम 76 च्या व्यतिरिक्त जी दोन कलमे आहेत ती लक्षात असुद्या..
भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...
१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.
२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
३. कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा म
देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.
१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.
२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?
- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.
३. कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?
-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.
५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.
६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.
७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?
- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.
८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?
-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.
९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?
- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.
१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?
-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.
General Knowledge
▪️ कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?
उत्तर : मध्यप्रदेश
▪️ कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : उत्तराखंड
▪️ कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?
उत्तर : 24 जानेवारी
▪️ कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : दिव्यांश सिंग पनवार
▪️ कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?
उत्तर : ICICI बँक
▪️ बलॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)
▪️ भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी
▪️ ‘ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
उत्तर : झारिया
▪️ मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : क्रिकेट
▪️ कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद
Q1) शांघाय सहकार्य संघटना (SCO) 2020 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची वार्षिक बैठक कोठे नियोजित आहे?
-- मास्को ( रशिया )
Q2) कोणत्या व्यक्तीच्या नावाची शिफारस भारतीय स्टेट बँकेचे (SBI) नवे अध्यक्ष म्हणून बॅंक बोर्ड ब्युरो कडून करण्यात आली?
-- दिनेश कुमार खारा
Q3) भारतात ‘राष्ट्रीय क्रिडा दिन’ कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
-- मेजर ध्यानचंद ( 29 ऑगस्ट )
Q4) कोणत्या राज्य सरकारने ‘प्रतीक्षा’ नामक पहिली सागरी रुग्णवाहिका कार्यरत केली?
-- केरळ
Q5) राजीव गांधी खेळ रत्न क्रिडा पुरस्कारांची रक्कमेत किती वाढ करण्यात आली आहे?
-- 25 लक्ष रुपये ( अगोदर 7.5 लक्ष होती )
Q6) कोणत्या दिवशी तेलुगू भाषा दिन साजरा केला जातो?
-- 29 ऑगस्ट
Q7) कोणत्या कालावधीत ‘एरो इंडिया’ प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे?
-- 3 ते 5 फेब्रुवारी 2021
Q8) कोणत्या देशाने ‘झार बॉम्ब’ तयार केला?
-- रशिया
Q9) कोणत्या शहरातल्या बंदरावर प्लास्टिकचा कचरा हाताळण्यासाठी एक सुविधा ऑगस्ट 2020 या महिन्यात कार्यरत करण्यात आली?
-- कोची
Q10) कोणत्या देशात ‘2021 BRICS खेळ’ या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे?
-- भारत
“संविधान सभा आणि महिला”
🔸 ९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या बैठकीला १० महिला सदस्यांनी भाग घेतला होता.
🔸एकुण १५ महिला सदस्य संविधान सभेवर निवडल्या गेल्या. फाळणी नंतर ती संख्या १४ झाली मात्र पुन्हा “ऐनी मस्करीन” यांच्या रुपाने १५ झाली.
🔸 “बेगम रसुल” मुस्लिम लीग कडुन संविधान सभेवर गेल्या मात्र पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्या हजर राहिल्या नाहीत.
🔸 फाळणी नंतर त्या संविधान सभेत हजर राहणाऱ्या एकमेव महिला सदस्य होत्या.
🔸 “ऐनी मस्करीन” या प्रांताचे प्रतिनिधी करणाऱ्या एकमेव महिला सदस्या होत्या. त्या “त्रावणकोर” प्रांताच्या सदस्य होत्या.
जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती
🔴 खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश
✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन
✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.
✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.
✔️ करोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.
✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.
✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.
✔️टगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.
✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.
✔️तल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.
✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.
✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.
✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
✔️यरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.
✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.
✔️मगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.
✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.
✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.
✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.