08 December 2025

व्ही. टी. कृष्णम्माचारी समिती, 1960

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹 नियोजन आयोगाने स्थापन केलेली समिती

🔹 स्थापना : 1960

🔹 अहवाल सादर : 1962

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तीव्र गतीने स्थापन करावी

➤ प्रत्येक गावाचा विकास आराखडा असावा

➤ विकास गट हा नियोजनाचा घटक मानावा

➤ विकास कार्यक्रमात सहकारी संस्था व कर्मचारी प्रशिक्षणाला प्राधान्य

➤ जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे आवश्यक


💠 तखतमल जैन समिती, 1966

🔹 स्थापना : 17 जुलै 1966

🔹 अहवाल सादर : 28 फेब्रुवारी 1967

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ सर्व राज्यांत कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्यात

➤ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग स्थापन करावा

➤ स्थानिक स्वराज्य संस्था सुसज्ज यंत्रणा असावी

➤ देखरेख, नियंत्रण व विकास कामातून जिल्हाधिकाऱ्यांना मुक्त करावे


💠 अशोक मेहता समिती, 1977

🔹 स्थापना : 12 डिसेंबर 1977

🔹 अहवाल सादर : 21 ऑगस्ट 1978

🔹 सदस्य : (एकूण 12)

➤ प्रकाशसिंह बादल

➤ एम. जी. रामचंद्रन

➤ इ. एम. एस. नबूद्रिपाद

➤ मंगलदेव कवर

➤ अण्णासाहेब शिंदे

➤ मोहम्मद अली खान

➤ बी. शिवरामन

🔹 सदस्य सचिव : एस. के. राव

🔹 एकूण शिफारसी : 132

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था (जिल्हा परिषद व मंडल पंचायत)

➤ 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या खेड्यांची मंडल पंचायत

➤ पंचायत निवडणुकांत सर्व स्तरावर राजकीय पक्षांचा खुला व अधिकृत सहभाग असावा

No comments:

Post a Comment