अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
🔹 नियोजन आयोगाने स्थापन केलेली समिती
🔹 स्थापना : 1960
🔹 अहवाल सादर : 1962
🔸️महत्त्वाच्या शिफारशी
➤ त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तीव्र गतीने स्थापन करावी
➤ प्रत्येक गावाचा विकास आराखडा असावा
➤ विकास गट हा नियोजनाचा घटक मानावा
➤ विकास कार्यक्रमात सहकारी संस्था व कर्मचारी प्रशिक्षणाला प्राधान्य
➤ जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे आवश्यक
💠 तखतमल जैन समिती, 1966
🔹 स्थापना : 17 जुलै 1966
🔹 अहवाल सादर : 28 फेब्रुवारी 1967
🔸️महत्त्वाच्या शिफारशी
➤ सर्व राज्यांत कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्यात
➤ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग स्थापन करावा
➤ स्थानिक स्वराज्य संस्था सुसज्ज यंत्रणा असावी
➤ देखरेख, नियंत्रण व विकास कामातून जिल्हाधिकाऱ्यांना मुक्त करावे
💠 अशोक मेहता समिती, 1977
🔹 स्थापना : 12 डिसेंबर 1977
🔹 अहवाल सादर : 21 ऑगस्ट 1978
🔹 सदस्य : (एकूण 12)
➤ प्रकाशसिंह बादल
➤ एम. जी. रामचंद्रन
➤ इ. एम. एस. नबूद्रिपाद
➤ मंगलदेव कवर
➤ अण्णासाहेब शिंदे
➤ मोहम्मद अली खान
➤ बी. शिवरामन
🔹 सदस्य सचिव : एस. के. राव
🔹 एकूण शिफारसी : 132
🔸️महत्त्वाच्या शिफारशी
➤ द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था (जिल्हा परिषद व मंडल पंचायत)
➤ 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या खेड्यांची मंडल पंचायत
➤ पंचायत निवडणुकांत सर्व स्तरावर राजकीय पक्षांचा खुला व अधिकृत सहभाग असावा
No comments:
Post a Comment