18 March 2022

महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न

◆ भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?
  - ऑपरेशन गंगा

◆ मॉस्को वुशू स्टार चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?
  - सादिया तारिक

◆ नुकतेच बोल्टजमान पदक मिळालेले पहिले भारतीय कोण बनले आहे?
  - दीपक धर

◆ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
  - 43 वा

◆ नुकतीच भारतीय मंदिर वास्तुकलाची आंतरराष्ट्रीय परिषद देवायतनम कुठे आयोजित केले जाते?
  - कर्नाटक

◆ राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
  - अभिषेक सिंग

◆ वनस्पती आधारित C-19 लसीचा प्रमाणित वापर करणारा पहिला देश कोणता आहे?
  - कॅनडा

◆ नुकतेच म्यूजियम ऑफ द फ्यूचर कोठे उघडले आहे?
  - दुबई

◆ भारत जपान 3रा संयुक्त सराव EX धर्म गार्जियन 2022 कुठे होणार आहे ?
  - बेलगाम

◆ वंदे भारतमसाठी सिग्नेचर ट्यून कोण रिलीज केली आहे?
  - मीनाक्षी लेखी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस भरती


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आॅगस्ट.

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.

(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

भारतीय इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न 1. सायमन कमिशन कधी भारताला भेट दिली?
उत्तर – १९२८ इ.स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 2. सॉन्डर्सला कोणी मारले?
उत्तर - सरदार भगतसिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 3. चिन्ह चलन कोणी सुरू केले?
उत्तर - मोहम्मद बिन तुघलक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 4. सहायक युती प्रणालीचे जनक कोण होते?
उत्तर - लॉर्ड वेलस्ली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 5. उपकंपनी कराराला निश्चित आणि सर्वसमावेशक स्वरूप कोणी दिले?
उत्तर - लॉर्ड वेलस्ली (1798-1805)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 6. सल्तनत काळात जमीन महसुलाचा सर्वोच्च ग्रामीण अधिकारी कोण होता?
उत्तर – चौधरी (मुकदमा किंवा पत्र)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 7. साल्हारच्या युद्धात मुघल सैन्याचा पराभव कोणी केला?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 8. साल्हारची लढाई केव्हा झाली?
उत्तर – १६७२ इ.स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 9. प्रथम लोह आणि पोलाद उद्योग कोठे स्थापन झाला?
उत्तर - बिहार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 10. प्रथमच जिझिया कर लागू करण्याचे श्रेय कोणाला जाते?
उत्तर - मोहम्मद बिन कासिम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

घटना आणि देशातील पहिले राज्य

1).प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश

2). माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

3). सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य :- राजस्थान

4).पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :- राजस्थान

5).संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य :- उत्तराखंड

6).मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य :- हरियाणा

7).भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य :- आंध्रप्रदेश

8). जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य :- हिमाचल प्रदेश

9).संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य :- केरळ

10).देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य :- पंजाब

11).मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

12).विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :-  कर्नाटक

13).भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य :- उत्तरप्रदेश

14).मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :- तामिळनाडू

15). महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र मुंबई

16). रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

17).राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :- आंध्रप्रदेश 2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून

18). अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :- छत्तीसगड

19). मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :-  मध्यप्रदेश

महाराष्ट्र पोलिस भरती - महत्वाचे

◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- स्वामी विवेकानंद

◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर----------महात्मा फुले

◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?           
    उत्तर----------- न्या. रानडे

◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
    उत्तर ------------- लोकमान्य टिळक

◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------- पंडिता रमाबाई

◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर-------------- महात्मा गांधी

◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर -------------- विनोबा भावे

◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- रमाबाई रानडे

◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
    कोणी लिहला?
    उत्तर-------------- न्या. रानडे

◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर------------- दादोबा पांडुरंग

◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- ग. वा. जोशी

◆ शतपत्रे कोणी लिहली?
    उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
                               (लोकहितवादी)

◆ ग्रामगीता कोणी लिहली?
    उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
    उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले

◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
    उत्तर --------------  एकूण 108 होती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आंतरराष्ट्रीय संघटना

🛑 संयुक्त राष्ट्र संघ ( UNO )

▪️ मुख्यालय    –    न्यूयॉर्क
▪️ देश       –      अमेरिका
▪️ सदस्य संख्या      –    193

🛑 राष्ट्रकुल ( कॉमनवेल्थ )
▪️ मुख्यालय      –    लंडन
▪️ देश         –      इंग्लंड
▪️ सदस्य संख्या       –    54

🛑 जागतिक व्यापार संघटना ( WTO )
▪️ मुख्यालय      –   जिनिव्हा
▪️ देश       –      स्वित्झर्लंड
▪️ सदस्य संख्या     –   165

🛑 दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य ( SARC ) –
▪️ मुख्यालय      –     काठमांडू
▪️ देश        –      नेपाळ
▪️ सदस्य संख्या       –   08

🛑 जी 7
▪मुख्यालय       –    पॅरिस
▪️देश       –     फ्रान्स
▪️सदस्य संख्या      –    07 

🛑युरोपियन समुदाय ( युरोपियन युनियन)
▪️मुख्यालय      –     ब्रूसेल्स
▪️देश           –     बेल्जियम
▪️सदस्य संख्या       –     27

🛑एशियान
▪️मुख्यालय       –    जकार्ता
▪️देश         –      इंडोनेशिया
▪️सदस्य संख्या       –   10

🛑आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( IMF )
▪️मुख्यालय      –    वॉशिंग्टन
▪️देश        –     अमेरिका
▪️सदस्य संख्या      –   190

🛑ओपेक
▪️मुख्यालय      –    ऑस्ट्रिया
▪️देश         –     व्हिएन्ना
▪️सदस्य संख्या      –    13

🛑आशियाई विकास बँक ( ADB )
▪️मुख्यालय     –    मनिला
▪️देश        –      फिलिपाईन्स
▪️सदस्य संख्या     –   67

🛑आफ्रिकन युनियन
▪️मुख्यालय    –     आदिस अबाबा
▪️देश        –       इथिओपिया
▪️सदस्य संख्या   –     54

इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य


●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे

●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.

●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.

●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.

●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.

●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.

●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे

●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे

●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे

●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले

●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज

●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर

●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे

●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई

●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई

●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई

●केसरी — लोकमान्य टिळक

●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख

●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे

●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख

●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी

●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर

●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी

●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी  विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.

●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.

●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.

●विधवा विवाह उत्तेजक मंडळी  (1893)महर्षी धो.के.कर्वे

●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे

●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित

●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.

●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.

IMPORTANT SLOGANS

1. जय जवान जय किसान
►- लाल बहादुर शास्त्री

2. मारो फिरंगी को
►- मंगल पांडे

3. जय जगत
►- विनोबा भावे

4. कर मत दो
►- सरदार बल्लभभाई पटले

5. संपूर्ण क्रांति
►- जयप्रकाश नारायण

6. विजय विश्व तिरंगा प्यारा
►- श्यामलाल गुप्ता पार्षद

7. वंदे मातरम्
►- बंकिमचंद्र चटर्जी

8. जय गण मन
►- रवींद्रनाथ टैगोर

9. सम्राज्यवाद का नाश हो
►- भगत सिंह

10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है
►- बाल गंगाधर तिलक 

11.इंकलाब जिंदाबाद
►- भगत सिंह

12. दिल्ली चलो
►- सुभाषचंद्र बोस

13. करो या मरो
►- महात्मा गांधी

14. जय हिंद
►- सुभाषचंद्र बोस

15. पूर्ण स्वराज
►- जवाहरलाल नेहरू

16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान
►- भारतेंदू हरिशचंद्र

17. वेदों की ओर लौटो
►- दयानंद सरस्वती

18. आराम हराम है
►- जवाहरलाल नेहरू

19. हे राम
►- महात्मा गांधी
 
20. भारत छोड़ो
►- महात्मा गांधी

21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है
►- रामप्रसाद बिस्मिल

22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा
►- इकबाल

23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा
►- सुभाषचंद्र बोस

24. साइमन कमीशन वापस जाओ
►- लाला लाजपत राय

25. हू लिव्स इफ इंडिया डाइज
►- जवाहरलाल नेहरू

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

भारत की झीलें महत्वपूर्ण प्रश्नोत्तरी

प्रश्न=01. लोकटक झील कहां है ?
(अ) मणिपुर ✔️
(ब) त्रिपुरा
(स) मेघालय
(द) असम

प्रश्न=02. गोविंद सागर झील कहां स्थित है ?
(अ) पंजाब
(ब) हिमाचल प्रदेश✔️
(स) उत्तर प्रदेश
(द) असम

प्रश्न=03. भारत में विशालतम लैगून निम्न में से कौन सा है?
(अ) चिल्का लैगून
(ब) बम नाथ लैगून
(स) कोलेरू लैगून ✔️
(द) पुलीकट लैगून

प्रश्न=04. कोलेरू झील कहां है?
(अ) उत्तर प्रदेश
(ब) मध्य प्रदेश
(स) आंध्र प्रदेश ✔️
(द) महाराष्ट्र

प्रश्न=05. पुलिकट झील कहां स्थित है ?
(अ) तमिलनाडु ✔️
(ब) मध्य प्रदेश
(स) केरल
(द) उत्तर प्रदेश

प्रश्न:6.पुलीकट हैं एक-?
(अ)खारी झील
(ब)शुष्क झील
(स)लैगून ✔️
(द)क्रेटर झील

प्रश्न: 7. भारत मे सबसे बडी मीठे पानी की प्राकृतिक झील हैं?

(अ)वूलर झील✔️
(ब)चो लामू झील
(स)लोनार झील
(द)डल झील

प्रश्न:-8.एशिया की सबसे बडी मीठे पानी की कृत्रिम झील है?
(अ)उदयपुर, ढेबर झील✔️
(ब)हिमायत सागर,हैदराबाद
(स)कालीवेली ,तमिलनाडु
(द)पुलीकट, तमिलनाडु

9 -भारत में खारे पानी की सबसे बड़ी तटीय झील कौनसी हैं ?
A.चिल्का झील ✔️
B.थोल झील
C.कोडाइकनाल झील
D.साम्भर झील

प्रश्न 10:-वूलर झील भारत के किस राज्य में है ?
A.जम्मू कश्मीर✔️
B.हिमाचल प्रदेश
C.उत्तराखंड
D.आंधप्रदेश

प्रश्न 11:-सात ताल झील कहाँ स्थित है ?
A.राजस्थान
B.उत्तराखंड✔️
C.जम्मू कश्मीर
D.तमिलनाडु

प्रश्न 12:- सबसे बड़ी कृत्रिम झील कौन-सी है ?
A.इंदिरा सागर झील✔️
B.वुलर झील
C.सांभर झील
D.गोविन्द सागर झील

मीठे पानी की सबसे बड़ी झील कौनसी है ?
A.वुलर झील✔️
B.सांभर झील
C.कोडाइकनाल झील
D.चिल्का झील

प्रश्न 14:-खारे पानी की सबसे बड़ी झील कौन-सी है ?
A.सांभर झील✔️
B.चिल्का झील
C.वुलर झील
D.कोडाइकनाल झील

प्रश्न 15: -सांभर झील किस राज्य में है ?
A.हिमाचल प्रदेश
B उत्तराखंड
C.राजस्थान✔️
D.आंधप्रदेश

प्रश्न 16:-कोलेरू झील कहाँ स्थित है ?
A.आंधप्रदेश✔️
B.महाराष्ट्र
C.उत्तराखंड
D.हिमाचल प्रदेश

प्रश्न =17 चोलामु झील स्थित है
a उत्तरी सिक्किम ✔️
B पूर्बी सिक्किम
C उड़ीसा
D कोई नहीं

प्रश्न =18 शालीमार और निशात बाग़ किस झील के किनारे स्थित है?
A डल झील ✔️
B चिलका झील
C लोनार झील
D वुलर झील

प्रश्न =19 ज्वालामुखी उदगार से बनी क्रेटर झील कोनसी है?
A काबरा
B लोनार✔️
C भीमताल
D लोकटक

प्रश्न =20 अद्यार नदी का उदगम कहाँ से होता है!
A चेम्बरमबक्कम झील ✔️
b चंद्राताल
c भीमताल
D काबरा

प् तुल बुल परियोजना किस झील पर है?
A वूलर झील✔️
B कोलेरू झील
C चिलका झील
D भीमताल झील

Indian History Questions

✅फॉरवर्ड ब्लाक का गठन→1 मई 1939 ई.

✅कांग्रेस सोशलिस्ट पार्टी का गठन→मई 1934 ई.

✅तृतीय गोलमेज सम्मेलन→17 नवंबर 1932 ई.

✅पूना पैक्ट→सितंबर 1932 ई

✅कम्युनल अवार्ड (साम्प्रदायिक पंचाट)→16 अगस्त 1932 ई.

✅द्वितीय गोलमेज सम्मेलन→7 सितंबर 1931 ई.

✅गांधी-इरविन समझौता→8 मार्च 1931 ई.

✅प्रथम गोलमेज आंदोलन→12 नवंबर 1930 ई.

✅सविनय अवज्ञा आंदोलन→6 अप्रैल 1930 ई.

✅नमक सत्याग्रह→12 मार्च 1930 ई. से 5 अप्रैल 1930ई. तक

✅स्वाधीनता दिवस की घोषणा→2 जनवरी 1930 ई.

✅कांग्रेस का लाहौर अधिवेशनदिसंबर -1929 ई.

✅लाहौर पड्यंत्र केस→8 अप्रैल 1929 ई.

✅बारदौली सत्याग्रह→अक्टूबर 1928 ई.

✅नेहरू रिपोर्ट→अगस्त 1928 ई.

✅साइमन कमीशन का भारत आगमन→3 फरवरी 1928 ई.

✅साइमन कमीशन की नियुक्ति→8 नवंबर 1927 ई.

✅हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन→अक्टूबर 1924 ई.

✅स्वराज्य पार्टी की स्थापना→1 जनवरी 1923 ई.

✅चौरी-चौरा कांड→5 फरवरी 1922 ई.

✅असहयोग आंदोलन की शुरुआत→1 अगस्त 1920 ई.

✅कांग्रेस का नागपुर अधिवेशन→दिसंबर 1920 ई.

✅हंटर कमिटी की रिपोर्ट प्रकाशित→18 मई 1920 ई.

✅खिलाफत आंदोलन→1919 ई.

✅जालियांवाला बाग हत्याकांड→13 अप्रैल 1919 ई.

✅रौलेट एक्ट→19 मार्च 1919 ई.

✅मांटेग्यू घोषणा→20 अगस्त 1917 ई.

✅लखनऊ पैक्ट→→→दिसंबर 1916 ई.

✅होमरूल आंदोलन-1916 ई.

✅कांग्रेस का बंटवारा→1907 ई.

✅मुस्लिम लीग की स्थापना→1906 ई.

✅बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)→1905 ई.

✅भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना→1885 ई.

स्वतंत्रता आंदोलन से संबंधित आंदोलन एवं वर्ष....

1. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना
Ans-1885 ई.

2. बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
Ans-1905 ई.

3. मुस्लिम लीग की स्थापना
Ans-1906 ई.

4.कांग्रेस का बंटवारा
Ans-1907 ई.

5. होमरूल आंदोलन
Ans1916 ई.

6. लखनऊ पैक्ट
Ans-दिसंबर 1916 ई.

7. मांटेग्यू घोषणा
Ans-20 अगस्त 1917 ई.

8. रौलेट एक्ट
Ans-19 मार्च 1919 ई.

9. जालियांवाला बाग हत्याकांड
Ans-13 अप्रैल 1919 ई.

10. खिलाफत आंदोलन
Ans-1919 ई.

11. हंटर कमिटी की रिपोर्ट प्रकाशित
Ans-18 मई 1920 ई.

12. कांग्रेस का नागपुर अधिवेशन
Ans-दिसंबर 1920 ई.

13. असहयोग आंदोलन की शुरुआत
Ans-1 अगस्त 1920 ई.

14. चौरी-चौरा कांड
Ans-5 फरवरी 1922 ई.

15. स्वराज्य पार्टी की स्थापना
Ans-1 जनवरी 1923 ई.

16. हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
Ans-अक्टूबर 1924 ई.

17. साइमन कमीशन की नियुक्ति
Ans-8 नवंबर 1927 ई.

18. साइमन कमीशन का भारत आगमन
Ans-3 फरवरी 1928 ई.

19. नेहरू रिपोर्ट
Ans-अगस्त 1928 ई.

20. बारदौली सत्याग्रह
Ans-अक्टूबर 1928 ई.

21. लाहौर पड्यंत्र केस
Ans-8 अप्रैल 1929 ई.

22. कांग्रेस का लाहौर अधिवेशन
Ansदिसंबर 1929 ई.

23. स्वाधीनता दिवस की घोषणा
Ans-2 जनवरी 1930 ई.

24. नमक सत्याग्रह
Ans-12 मार्च 1930 ई. से 5 अप्रैल 1930 ई. तक

25. सविनय अवज्ञा आंदोलन
Ans-6 अप्रैल 1930 ई.

26. प्रथम गोलमेज आंदोलन
Ans-12 नवंबर 1930 ई.

27. गांधी-इरविन समझौता
Ans-8 मार्च 1931 ई.

28.द्वितीय गोलमेज सम्मेलन
Ans-7 सितंबर 1931 ई.

29. कम्युनल अवार्ड (साम्प्रदायिक पंचाट)
Ans-16 अगस्त 1932 ई.

30.पूना पैक्ट
Ans-सितंबर 1932 ई.

31. तृतीय गोलमेज सम्मेलन
Ans-17 नवंबर 1932 ई.

32. कांग्रेस सोशलिस्ट पार्टी का गठन
Ans-मई 1934 ई.

33. फॉरवर्ड ब्लाक का गठन
Ans-1 मई 1939 ई.

34. मुक्ति दिवस
Ans-22 दिसंबर 1939 ई.

35. पाकिस्तान की मांग
Ans-24 मार्च 1940 ई.

36. अगस्त प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1940 ई.

37. क्रिप्स मिशन का प्रस्ताव
Ans-मार्च 1942 ई.

38. भारत छोड़ो प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1942 ई.

39. शिमला सम्मेलन
Ans-25 जून 1945 ई.

40. नौसेना का विद्रोह
Ans-19 फरवरी 1946 ई.

41. प्रधानमंत्री एटली की घोषणा
Ans-15 मार्च 1946 ई.

42. कैबिनेट मिशन का आगमन
Ans-24 मार्च 1946 ई.

43. प्रत्यक्ष कार्यवाही दिवस
Ans-16 अगस्त 1946 ई.

44. अंतरिम सरकार की स्थापना
Ans-2 सितंबर 1946 ई.

45. माउंटबेटन योजना
Ans-3 जून 1947 ई.

46. स्वतंत्रता मिली
Ans-15 अगस्त 1947 ई.

प्रश्न:- स्वतंत्र भारत के प्रथम गवर्नर जनरल कौन थे?
उत्तर:- लार्ड माउंटबेटन।

प्रश्न:- भारत के प्रथम वायसराय कौन थे?
उत्तर:- लॉर्ड कैनिंग।

प्रश्न:- भारत की प्रथम महिला राजदूत कौन थी?
उत्तर:- विजयलक्ष्मी पंडित।

प्रश्न:- भारत के प्रथम परमाणु रिएक्टर का क्या नाम है?
उत्तर:- अप्सरा।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला पायलट कौन थी?
उत्तर:- प्रेमा माथुर।

प्रश्न:- भारतीय वायुसेना की प्रथम महिला पायलट?
उत्तर:- हरिता कौर देओल।

प्रश्न:- भारतीय वायुसेना का प्रथम अधिकारी जिसने परमवीर चक्र प्राप्त किया?
उत्तर:- निर्मलजीत सेंखो।

प्रश्न:- भारत की प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर:- मीरा कुमार।

प्रश्न:- भारत के प्रथम साम्यवादी लोकसभा अध्यक्ष कौन थे?
उत्तर:- सोमनाथ चटर्जी।

प्रश्न:- भारत के पहले मुख्य चुनाव आयुक्त कौन थे?
उत्तर:- सुकुमार सेन।

प्रश्न:- भारत के पहले गृह मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार वल्लभ भाई पटेल।

प्रश्न:- भारत के पहले रक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार बलदेव सिंह।

प्रश्न:- भारत के पहले वित्त मंत्री कौन थे?
उत्तर:- आर.के. षंमुखम चेट्टी।

प्रश्न:- भारत किए पहले केन्द्रीय शिक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- मौलाना अबुल कलाम आजाद।