स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
19 October 2025
चालू घडामोडी :- 18 ऑक्टोबर 2025
18 October 2025
चालू घडामोडी :- 17 ऑक्टोबर 2025
17 October 2025
संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.
क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ?
⚪️ दराक्ष
⚪️ मोसंबी
⚪️ डाळिंब
⚫️ चिकू ☑️
महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने .....जिल्ह्यात आढळतात..?
⚪️ सोलापूर
⚫️ अहमदनगर ☑️
⚪️ जालना
⚪️ अमरावती
पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदुषित शहर कोणते. ?
⚪️ मबई
⚪️ ठाणे
⚫️ चंद्रपूर ☑️
⚪️ नागपूर
मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर ....हे आहे. ?
⚪️ कांडला
⚪️ मार्मागोवा
⚪️ हल्दीया
⚫️ न्हावा-शेवा ☑️
लोह व अँल्युमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते. ?
⚪️ काळी मृदा
⚪️ गाळाची मृदा
⚫️ जांभी मृदा ☑️
⚪️ पिवळसर मृदा
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही. ?
⚪️ सांगली
⚪️ सातारा
⚫️ *रायगड ☑️*
⚪️ रत्नागिरी
खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते. ?
⚪️ लोणावळा
⚫️ चिखलदरा ☑️
⚪️ महाबळेश्वर
⚪️ माथेरान
पर्जन्यछायेचा प्रदेशामध्ये ...स्थान आहे. ?
⚪️ महाड
⚫️ वाई ☑️
⚪️ महाबळेश्वर
⚪️ नाशिक
महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. ?
⚫️ 6 ☑️
⚪️ 4
⚪️ 7
⚪️ 9
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी आहेत. ?
⚪️ पणे
⚪️ अहमदनगर
⚫️ औरंगाबाद ☑️
⚪️ लातूर
1) योग्य जोड्या जुळवा.
( अ ) आर्य समाज ( i ) स्वामी दयानंद सरस्वती
( ब ) प्रार्थना समाज ( ii ) दादोबा पांडुरंग तर्खडकर
( क ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन ( iii ) म. गो. रानडे
( ड ) सामाजिक परिषद ( iv ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
\ ( v ) विष्णुशास्त्री पंडित
अ ब क ड
( 1 ) i iv ii v
( 2 ) iii ii i iv
( 3 ) v ii iv iii
( 4 ) i ii iv iii ✔️
2) खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल योग्य नाही ?
( 1 ) त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणत.
( 2 ) ते जावरा संस्थानच्या नबाबाचे इंग्रजी शिक्षक होते.✔️
( 3 ) शुन्यलब्धी हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
( 4 ) ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते.
3) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'विद्यार्थी निधी' सुरू करून त्यात जमा झालेला पैसा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला दिला ?
( 1 ) महर्षी धोंडो केशव कर्वे ✔️
( 2 ) कर्मवीर भाऊराव पाटील
( 3 ) पंजाबराव देशमुख
( 4 ) गोपाळ गणेश आगरकर
4) मानवधर्मसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?
( 1 ) मानवधर्मसभेची स्थापना 1844 मध्ये मुंबई येथे झाली. ✔️
( 2 ) मानवधर्मसभेच्या स्थापनेत दादोबा तर्खडकर , दुर्गादास मंछारा
( 3 ) सभेचा प्रार्थना दिवस रविवार होता.
( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर
5) ------- ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.
( 1 ) थ्रोस्टल मिल
( 2 ) द ओरिएंटल स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
( 3 ) बॉम्बे युनायटेड स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
( 4 ) बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी ✔️
6) राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगदगुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली ?
( 1 ) सदाशिव लक्ष्मण पाटील ✔️
( 2 ) गणेश सुदामा पाटील
( 3 ) वासुदेव जोशी
( 4 ) माणिकचंद पाटील
7) नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळीत योगदान दिले ?
( 1 ) तुफानी सेना✔️
( 2 ) वानरसेना
( 3 ) बहुजन सेना
( 4 ) वरीलपैकी एकही नाही.
8) 'सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लीजन ' ही संस्था कोणी स्थापन केली ?
( 1 ) सावरकर आणि अनंत कान्होरे
( 2 ) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर
( 3 ) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर
( 4 ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर ✔️
9) योग्य जोड्या लावा.
( अ ) शिवाजी क्लब i) नाशिक
( ब ) आर्य बांधव समाज ii) पुणे
( क ) चाफेकर क्लब iii) वर्धा, नागपूर
( ड ) मित्र मेळा iv) कोल्हापूर
अ ब क ड
( 1 ) i ii iii iv
( 2 ) iv iii iii i ✔️
( 3 ) ii iv iii i
( 4 ) iii iv ii i
10) खालील वर्णन कोणाचे आहे ?
त्यांनी आर्य महिला समाज, शारदा मुक्ती सदन, कृपा सदन इ . संस्था उभारल्या. त्यांना 'कैसर - ए - हिंद' ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.
1 ) तर्खडकर भगिनी
( 2 ) रमाबाई रानडे
( 3 ) ताराबाई शिंदे
( 4 ) पंडिता रमाबाई ✔️
1) हरिश्चंद्र - बालाघाट ' ही डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची जल विभाजक आहे ?
( 1 ) तापी व नर्मदा
( 2 ) गोदावरी व भीमा✔️
( 3 ) भीमा व कृष्णा
( 4 ) तापी व गोदावरी
2) खालील विधाने पाहा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) विदर्भात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते.
( ब ) उत्तर कोकणात दक्षिण कोकणापेक्षा जास्त पाऊस पडतो.
( क ) गगनबावड्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस आहेत.
( 1 ) अ , ब बरोबर
( 2 ) ब , क बरोबर
( 3 ) अ , क बरोबर ✔️
( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर
3) जोड्या जुळवा.
जिल्हा निर्मिती
( अ ) लातूर ( i ) 1 जुलै 1998
( ब ) नंदुरबार ( ii) 1 मे 1981
( क ) हिंगोली ( iii ) 16 ऑगस्ट 1982
( ड ) सिंधुदुर्ग ( iv ) 1 मे 1999
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) iii ii i iv
( 2 ) iii i iv ii ✔️
( 3 ) iv i ii iii
( 4 ) iii iv i ii
4) योग्य जोड्या जुळवा.
धरण नदी
( अ ) विल्सन बंधारा ( i ) गोदावरी
( ब ) विष्णुपुरी धरण। ( ii ) येळवंडी
( क ) भाटघर ( iii ) मुठा
( ड ) टेमघर ( iv ) प्रवरा
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) ii iii i iv
( 2 ) iv iii i ii
( 3 ) iv i ii iii✔️
( 4 ) i iv ii iii
5) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) आम्लीय मातीमध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियमचे प्रमाण कमी व हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते.
( ब ) आम्लीय मातीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो.
( 1 ) फक्त अ बरोबर ✔️
( 2 ) फक्त ब बरोबर
( 3 ) दोन्ही बरोबर
( 4 ) दोन्ही चूक
6) खालील शिखरांचा उंचीनुसार चढ़ता क्रम लावा.
( अ ) त्र्यंबकेश्वर
( ब ) हरिश्चंद्रगड
( क ) महाबळेश्वर
( ड ) सप्तशृंगी
( इ ) राजगड
( 1 ) अ , इ , ड , ब , क ✔️
( 2 ) इ . अ , ड , क , ब
( 3 ) अ , ड , इ , ब , क
( 4 ) ड , अ , इ . ब , क
7) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
( अ ) लोकसंख्येच्या घनतेबाबत महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
( ब ) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.
( 1 ) दोन्ही विधाने बरोबर
( 2 ) दोन्ही चूक
( 3 ) फक्त अ बरोबर
( 4 ) फक्त ब बरोबर ✔️
8) खालील वैशिष्ट्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.
( अ ) या वनांना 'अल्लापल्ली' असेही म्हणतात.
( ब ) प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर भागात आढळतात.
( क ) आईन , किंडल , आवळा ही वृक्षे आढळतात.
( 1 ) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ✔️
( 2 ) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने
( 3 ) उष्ण कटिबंधीय काटेरी वने
( 4 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
9) खालीलपैकी कोणत्या नद्या महाबळेश्वर येथून उगम पावतात ?
( अ ) कृष्णा
( ब ) सावित्री
( क ) वेण्णा
( ड ) गायत्री
( इ ) कोयना
( 1 ) अ , इ
( 2 ) अ , क , इ
( 3 ) अ , ब , ड , इ
( 4 ) वरीलपैकी सर्व✔️
10) जोड्या जुळवा.
अभयारण्ये जिल्हा
( अ ) तुंगारेश्वर ( i ) यवतमाळ
( ब ) टिपेश्वर ( ii ) रायगड
( क ) नरनाळा ( iii ) पालघर
( ड ) कर्नाळा ( iv ) अकोला
( अ ) ( ब ) ( क ) ( ड )
( 1 ) i iii ii iv
( 2 ) iii i ii iv
( 3 ) iii i iv ii✔️
( 4 ) iv iii i ii
1) आसियानसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.
( 1 ) आसियानचे 10 सदस्य देश आहेत .✔️
( 2 ) तिचे बोधवाक्य वन व्हिजन वन आयडेंटीटी वन कम्युनिटी ' आहे.
( 3 ) तिची स्थापना 1967 ला बैंकॉक जाहीरनाम्याने झाली,
( 4 ) सर्व विधाने बरोबर
2) प्रवास आणि पर्यटन निर्देशांक ----- मार्फत जाहीर केला जातो.
( 1 ) डब्ल्यू इ.एफ.✔️
( 2 ) आयएमएफ
( 3 ) वर्ल्ड बँक
( 4 ) संयुक्त राष्ट्र
3) वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक ------- प्रसिद्ध करते.
( 1 ) आयएमएफ✔️
( 2 ) यूएन
( 3 ) वर्ल्ड बैंक
( 4 ) डब्ल्यूईएफ
4) माराकेश करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.
( अ ) त्याचा संबंध दृष्टीहीन व्यक्तीशी व त्यांच्याशी संबंधित स्वामित्व हक्काच्या गोष्टी जसे की पुस्तक यासारख्या गोष्टींशी संबंधित आहे.
( ब ) भारत हा करार स्वीकारणारा प्रथम देश आहे. योग्य विधान / ने निवडा.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ , ब दोन्ही✔️
( 4 ) यापैकी नाही.
5) गॅट्स् करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.
( अ ) क्रॉस - बॉर्डर पुरवठा : एका सदस्यांच्या प्रदेशातून दुसऱ्या सदस्यांच्या प्रांतात असलेला सेवा प्रवाह
( ब ) परदेशात होणारी सेवा : एखादा ग्राहक सेवा घेण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या प्रदेशात जातो.
( क ) व्यावसायिक उपस्थिती : एखाद्या सदस्याचा सेवा पुरवठादार क्षेत्रीय उपस्थिती स्थापित करतो.
( ड ) नैसर्गिक व्यक्तीची उपस्थिती : सेवेच्या पुरवठ्यासाठी एका सदस्याची व्यक्ती दुसऱ्या सदस्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
( 1 ) अ , ब
( 2 ) ब , क
( 3 ) अ , ब , क
( 4 ) वरीलपैकी सर्व✔️
6) खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान / ने निवडा.
( अ ) फेरा कायदा 1973 मध्ये पहिल्यांदा संमत केला.
( ब ) भारत सरकारने फेरा कायदा फेमा कायद्याने बदलला.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब ✔️
( 3 ) अ , ब दोन्ही
( 4 ) यापैकी नाही.
7) कृषी अनुदानासंबंधी खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान / ने ओळखा.
( अ ) ब्ल्यू बॉक्स : - प्रत्यक्षात व्यापारावर काहीही परिणाम होत नाही,
( ब ) अॅम्बर बॉक्स : - व्यापारावर सर्वात जास्त परिणाम करतात.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ , ब दोन्ही
( 4 ) यापैकी नाही✔️
8) भौगोलिक निर्देशांकासंबंधी खालील विधाने पहा व योग्य विधान / ने निवडा.
( अ ) एखाद्या वस्तूची विशिष्ट ठिकाणामुळे असणारी खासियत भौगोलिक निर्देशांक दर्शवितो.
( ब ) ओदिशाला अलिकडेच रसगुल्ल्यांसाठी भौगोलिक निर्देशांक मिळाला.
( 1 ) फक्त अ
( 2 ) फक्त ब
( 3 ) अ , ब दोन्ही ✔️
( 4 ) यापैकी नाही.
9) भारतातील उदारीकरणाच्या परिणामांसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा.
( अ ) कर कमी झाले.
( ब ) बाजार नियंत्रणमुक्त झाला.
( क ) गुंतवणुकदारास राजकीय गोष्टींचा धोका कमी झाला.
( 1 ) अ , ब
( 2 ) ब , क
( 3 ) अ , क
( 4 ) अ , ब , क ✔️
10) डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली ?
( 1 ) 15 एप्रिल 1993
( 2 ) 15 जुलै 1993
( 3 ) 15 एप्रिल 1994✔️
( 4 ) 15 जुलै 1994
🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.
१) मोद्रिक धोरण.
२)राजकोषीय धोरण ✔️✔️
३)द्रव्य निर्मिती
४) चलनविषयक धोरण
_____________________________
🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे.
१) लोखंड व कार्बन
२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️
३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट
४) लोखंड टीन व कार्बन
_____________________________
🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
१)छोटा नागपूर
२)अरवली ✔️✔️
३) मालवा
४) विध्य
_____________________________
🟢 खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.
१) कांगारू
२) पेग्विन
३) व्हेल
४) प्लॅटिपस ✔️✔️
_____________________________
🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे
१)दुसरे
२)पाचवे
३)सातवे
४)नववे ✔️✔️
_____________________________
🟣 रक्तगटाचा शोध कोणी लावला
१) लॅडस्टयनर ✔️✔️
२)फुन्क
३)स्टेड
४)विल्यम हार्वे
_____________________________
⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते
१)पारा
२) चांदी
३) पाणी ✔️✔️
४) लोखंड
_____________________________
🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक याऺना म्हटले आहे.
१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी ✔️✔️
२) लोकमान्य टिळक
३) न्यायमूर्ती रानडे
४)म.गांधी
_____________________________
🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो
१)ग्लुकोज
२) लक्टोज
३)रेनिन
४)केसिन ✔️✔️
_____________________________
🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.
१)सी -१४ ✔️✔️
२) सी -१३
३) सी -१२
४) यापैकी एकही नाही
1) खालीलपैकी कोणत्या घटकाकडून प्रथिनांचे अमिनो आम्लात पचन होते ?
( 1 ) अमायलेज
( 2 ) ट्रिप्सिन ✔️
( 3 ) लायपेज पेप्सीन
( 4 ) पेप्सीन
2) पियूषिका ग्रंथीसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
( 1 ) पियूषिका ग्रंथी ‘ मास्टर ग्रंथी ' म्हणून ओळखली जाते.
( 2 ) ही सर्वांत लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे.
( 3 ) ही ग्रंथी मेंदूमध्ये वसलेली असते.
( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर ✔️
3) खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला वार्धक्यविरोधी जीवनसत्त्व म्हणतात ?
( 1 ) लॅक्टिक अॅसिड
( 2 ) अॅस्कॉर्बिक ✔️
( 3 ) फॉर्मिक अॅसिड
( 4 ) इथेनॉल
4) खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसँकेराईड आहे ?
( 1 ) ग्लुकोज
( 2 ) फ्रुक्टोज
( 3 ) सुक्रोज ✔️
( 4 ) सेल्युलोज
5) मानवी शरीरात जवळजवळ किती की.मी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ?
( 1 ) 10000
( 2 ) 97000✔️
( 3 ) 98500
( 4 ) 98000
6) पेशींमधील ------ पेशीचे ऊर्जाकेंद्र म्हणतात.
( 1 ) हरितलवक
( 2 ) तंतूकणिका✔️
( 3 ) रायबोझोम्स
( 4 ) लयकारिका
7) खालीलपैकी कोणती ग्रंथी सर्वांत मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे ?
( 1 ) कंठग्रंथी ✔️
( 2 ) पियूषिका ग्रंथी
( 3 ) लाळग्रंथी
( 4 ) यकृत
8) प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतींमधील कोणत्या भागात होते ?
( 1 ) पाने
( 2 ) हिरवी खोडे
( 3 ) थोड्या प्रमाणांत फुलांमध्ये
( 4 ) वरीलपैकी सर्व ✔️
9) भारतीय आहारात व्हिटॅमिन - ए मुख्यत्वे ----- पासून मिळते.
( 1 ) फायटिन
( 2 ) टँनिन
( 3 ) ऑक्सिटोसिन
( 4 ) कँरोटीन ✔️
10) उत्क्रांतवादी दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणता प्राणी माणसाशी साधर्म्य साधतो ?
( 1 ) डॉल्फीन ✔️
( 2 ) उडणारा मासा
( 3 ) शार्क
( 4 ) कासव
TCS_IBPS वर आधारित प्रश्नसंच
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर- सोलापूर
2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर
3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून
4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761
5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947
6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट
7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा
8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद
9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी
10) डेसीबल या एककाने काय मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता
11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा
12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग
13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
उत्तर- ए
14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?
उत्तर- शिरपूर
15,) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर- तोरणमाळ
16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र
17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 8 मार्च
18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
उत्तर- मूत्रपिंडाचे विकार
19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर- ड
20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?
उत्तर- भ्रंशमूलक उद्रेक
21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?
उत्तर- 21 कि.मी
22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?
उत्तर- 2:3
23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
उत्तर- कॅलरीज
24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
उत्तर- स्वादुपिंड
25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- फिनलंड
26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
उत्तर- महात्मा गांधी
27) मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- मुंबई
28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती
29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन
30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा
31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी
32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती
33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
उत्तर- सोन्यासारखे
34) इन्डोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे?
उत्तर- कीडनाशक
35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
उत्तर- ल्युकेमिया
36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
उत्तर- वसंतराव नाईक समिती
37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
उत्तर- तलाठी
38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
उत्तर- महात्मा गांधी
39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
उत्तर- डॉक्टर विजय भटकर
40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?
उत्तर- वाहन
41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
उत्तर- कुसुमाग्रज
42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- न्यूयॉर्क
43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर- 13
44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- रायगड
45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- अहमदनगर
46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान
47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- कोल्हापूर
48) ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- ऑस्ट्रेलिया
49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
उत्तर- इक्वेडोर
50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?
उत्तर- तुर्कस्तान
51) झुलू जमात कोठे आढळते ?
उत्तर- दक्षिण आफ्रिका
52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर
53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र
54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?
(मार्गदर्शक दशरथे सर): उत्तर- कावेरी
55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- सिकंदराबाद
56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- हंगेरी
57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?
उत्तर- राष्ट्रकूट
58) सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी
59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा
60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
उत्तर- सुभाषचंद्र बोस
61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?
उत्तर- लोकमान्य टिळक
62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला?
उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858
63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?
उत्तर- 1909
64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर- लॉर्ड आयर्विन
65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
उत्तर- सविनय कायदेभंग
66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?
उत्तर- दादाभाई नौरोजी
67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?
उत्तर- 26 जानेवारी 1930
68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते
उत्तर- फाजलअली
70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?
उत्तर- 3
71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार
72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
उत्तर- स्वर्णसिंह समिती
73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे?
उत्तर- कलम 123
74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
उत्तर- 22
75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?
उत्तर- 11
76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 3 डिसेंबर
77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?
उत्तर- श्रीलंका
78) सुजय कशाशी संबंधित आहे?
उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग व्हेसल
79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?
उत्तर- ॲल्युमिनियम
80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो?
उत्तर- यकृत
81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?
उत्तर- डेसिबल
82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
उत्तर- तुर्कस्तान
83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?
उत्तर- 1991
84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर- अप्रत्यक्ष
85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर- गटविकास अधिकारी
86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान
87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
उत्तर- 5
88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर- माळशेज
89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर- वेलवंडी
90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
उत्तर- 8 नोव्हेंबर 2016
91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
उत्तर- तेलबीया
92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
उत्तर- इंदापुर
93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
उत्तर- छत्रपती शाहू महाराज
94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर- जॉन चेसन
95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
उत्तर- आर्थरसीट
96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
उत्तर- छत्रपती राजाराम राजे
97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
उत्तर- कराड
98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
उत्तर- पुणे
99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
उत्तर- 21 ऑक्टोंबर
100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
उत्तर- मनोधैर्य
101) 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो?
उत्तर- सरदार पटेल
102) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
उत्तर- मुजुमदार
103) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्ह्या असे दोन भाग पाडण्यात आले?
उत्तर- 1949
104) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते?
उत्तर- कण्हेरखेड
105) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
उत्तर- रास्ते
106) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्राॅन्झ मिळाले?
उत्तर- हेलसिंकी
107) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?
उत्तर- कृष्णराव साबळे
108) सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?
उत्तर- 1913
109) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
उत्तर- सातारा
110) MACOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो?
उत्तर- संघटित गुन्हेगारी
111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- आसाम
112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक
113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर
114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?
उत्तर- ऑक्सिजन
115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
उत्तर- दर्पण
116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग
117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर- कोहिमा
118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- बिलासपुर
119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
उत्तर- 2005
120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
उत्तर- औरंगाबाद
121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
उत्तर- सातपुडा
122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- जम्मू काश्मीर
123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- न्यूयॉर्क
124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
उत्तर- सुरत
125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
उत्तर- 1942
126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
: उत्तर- 36
127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर- चित्रपट
128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती
129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
उत्तर- लुंबिनी
130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
उत्तर- आरबीआय
131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
उत्तर- स्टीपल चेस
132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर- महापौर
133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
उत्तर- औरंगाबाद
135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर- 78
136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर- पुणे
137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तर- प्रवरानगर
138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
उत्तर- औरंगाबाद
140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- उत्तराखंड
141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
उत्तर- गोविंदाग्रज
142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
उत्तर- उपराष्ट्रपती
143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- भारतीय संसद
144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर- महादेव गोविंद रानडे
145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो?
उत्तर- ग्रामसेवक
146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
उत्तर- 18
147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
उत्तर- पोलीस महासंचालक
148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
उत्तर- संत रामदास
149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- पुणे
150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- साहित्य
151) महाराष्ट्राला किती कि.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी
152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35
153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक
154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी
155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी
156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स
157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)
158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू
159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट
160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे
161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
उत्तर- अ
162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
उत्तर- डायलीसिस
163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
उत्तर- इस्राईल
164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट
165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
उत्तर- लॉर्ड वेलस्ली
166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
उत्तर- कायमचे स्थायी सभागृह
167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे?
उत्तर- अनुताई वाघ
168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- बंगरुळ
169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तर- पुणे-नाशिक
170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- हाॅकी
171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- जिनिव्हा
172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
उत्तर- आर्यभट्ट
173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग
174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
उत्तर- मार्क झुकेरबर्ग
175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- हेग
176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- आर. के. नारायण
177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
उत्तर- म्हैस
178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग
179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- फुटबॉल
180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
उत्तर- आंबा
181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
उत्तर- मॅकमोहन लाईन
182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर- तेहरान
183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
उत्तर- 1 एप्रिल 1935
184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य
185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
उत्तर- कृष्णा
186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
उत्तर- थेम्स
187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय?
उत्तर- अस्तीबंध
188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
उत्तर- अनुराग बासु
189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर- हिल्टन यंग कमीशन
190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग कोणती प्रणाली करते?
उत्तर- मोडेम
191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
उत्तर- वाळलेला भोपळा
192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
उत्तर- सातपाटी
193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- जव्हार
194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
उत्तर- सर हेन्री व्हीवियन
195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- डहाणू
196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
उत्तर- 36 वा
197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत?
उत्तर- ठाणे, नाशिक
198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक
199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी
200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
उत्तर- व्यंकटेश माडगूळकर
201) संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?
उत्तर- तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)
202) सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर- सिमुक
203) चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर- हेमाद्री
204) प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर- भाऊ महाजन
205) कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?
- प्लासी
महाराष्ट्रातील वनांचे प्रकार
📌उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:-
-250 ते 300 सें.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात ही अरण्ये प्रामुख्याने आढळतात.
-सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, पश्चिम उतारावर आणि विशेषत: दक्षिण कोकणात अशाप्रकारची जंगले आढळतात.
-रानआंबा ,जांभूळ हे मोठे वृक्ष, रानकेळी, कारवी, नेचे इत्यादी झुडपे आणि वेत यांची ही बरीच गर्दी या जंगलांमध्ये आढळते.
-या जंगलातील लाकूड कठीण असल्याने आथिर्कदृष्टया तितकेसे महत्त्व नाही.
📌उष्ण कटिबंधीय अर्धसदाहरित अरण्ये:-
-150 ते 200 सें.मी. पाउस असलेल्या प्रदेशात या प्रकारची जंगले आढळतात. -उष्णकटिबंधीयसदाहरित अरण्ये व पानझडी वृक्षांची अरण्ये यांमधील जोडभागात ही अरण्येआहेत.
-ही तुटक स्वरूपात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पायथ्याकडील भागात व खंडाळयासारख्या ठिकाणी घाटमाथ्याकडील भागात आढळतात.
-या प्रकारच्या अरण्यात सदाहरित व पानझडी या दोन्ही प्रकारचे वृक्ष आढळतात.
-किंडाळ, शेवरी, आइन, हेदू, कदंब व काही प्रमाणावर बांबू या जंगलामध्ये प्रामुख्याने आहेत. यातील काही जाती आथिर्कदृष्टया महत्त्वाच्या आहेत.
📌पानझडी वृक्षांची अरण्य:-
-पश्चिम घाटाच्या पूर्वेस 100 ते 150 सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही जंगले आढळतात.
-कोरडया हवेच्या काळात बाष्पाचे प्रमाण टिकविण्यासाठी या प्रकारची झाडे आपली पाने गाळतात.
-या प्रकारच्या अरण्यांचे पावसाच्या प्रमाणानुसार आर्द्रपानझडी अरण्ये व शुष्क व पानझडी अरण्ये असे दोन प्रकार पडतात.
-गोंदिया, चंद्रपूर व भंडाराजिल्हे, सह्याद्री पूर्व उतार, महादेव,हरिश्चंद्र व सातमाळरांगा, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतभाग आणि ठाणे जिल्ह्याचा डोंगराळ प्रदेश या भागात ही जंगले आहेत.
-साग, आईन, हिरडा, कुसुम, शेवरी, आवळा, शिरीष, पळस, खैर, शिसव, अंजन इत्यादी जातीचे वृक्ष या जंगलांमध्ये दिसतात. आथिर्कदृष्टया या जंगलांना फार महत्त्व आहे.
📌उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटया वनस्पतीची अरण्ये:-
-पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळआहेत.
-या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती उगण्याचे कारण आाहे.
-नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात.
-बाभूळ, बोर, खैर, निंब हेवृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.
📌मग्रॅुव्ह प्रकारची अरण्ये:-
-किनारपट्टीलगत समुद्रकाठच्या दलदलीच्या प्रदेशात व खाऱ्याजमिनीत 'मॅंग्रुव्ह'(खारफुटी) प्रकारची जंगले आढळतात.
-यामध्ये चिपी, मारांडी झुडपे व तिस वृक्ष इत्यादी फक्त खाऱ्या जमिनीत वाढणाऱ्या जातीच आढळतात.
📌जगलाखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी 80 पेक्षा अक्षिक जास्त प्रदेश वनखात्याच्या ताब्यात आहे.
यातील जवळजवळ 65 ते 70 जंगले राखीव व सुरक्षित आहेत.
-महाराष्ट्रातील जंगले चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे,दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात केंद्रीत झाली आहेत. विदर्भात सर्वात कमी म्हणजे 4.5 जमीन जंगलाखाली आहे.
📌सदाहरित वने:-
-महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक आढळतो. साधारणत: 1,200 ते 1,400 मी.उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक भू-भागाला संरक्षण आहे अशा दुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली वने आढळतात.
-या भागात पर्जन्यमान 360 ते 600 सेंमी. असते, या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात.
-पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात.
-या वनांत खालील सदाहरित वृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे आढळतात.
-विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी, पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.
📌निमसदापर्णी वने :-
-सदाहरीत वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान 200 ते 360 सेंमी. आहे आणि उष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणत: हिरवीगार राहणारी अरण्ये असतात.
-या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो.
-उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, हिन्हई, जांबत वगैरे तर मध्यम झाडोरा आढळतो.
-सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिकदृष्टया हया वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु सहयाद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्यादृष्टीने या वनांचे महत्व फार आहे.
आर्द्र पानझडी वने :---
--घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, काही वेळा सपाटीवर सुध्दा या प्रकारची वने आढळतात.
-पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात.
-जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते
-व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्व फार आहे.
-वनव्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा किंमती वनांची खास देखभाल केली जाते.
-उंच वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष, अर्जुन सादडा,धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.
-सागवान इमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारतीमालांपेक्षा कित्येक पटीनी जास्त उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष पुरविले जाते, अशा वनात नेहमी पाणी असणाऱ्या ओढयांच्या काठी साधारणत: बाबूंची बेटे आढळतात.
📌शष्क पानझडी वृक्षवने :---
-या प्रकारच्या वनराजीत पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.
-उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात.
-अशा रानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण,टेंबुर्णी वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात.
-इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात.
📌खाडीकाठची खाजण वने :--
-कोकण प्रदेशातील काही खाडयांच्या आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्या भूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात.
-भरतीच्या वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते अशा रानातील वृक्षांची उंची 4 ते 6 मी. असते.
-पाणथळ जमिनीमुळे वृक्षांच्या आसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात.
-अशा वनराजीपासून जळाऊ लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळत असल्याने कातडी कमावणे, मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केला जातो.
पोलीस भरती प्रश्नसंच
♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१
♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २
♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३
पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3
देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2
महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक
महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २
भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05
भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला
पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्
विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२
गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅
वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी
उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध
मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२
वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी
71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया
♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच
♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया
♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार
♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर
♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?
1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड
♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल
♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅
♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅
♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8
सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद
मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद
सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर
mpsc प्रश्नसंच
बॉक्साईट हे काय आहे?
🔴धातू✅✅✅✅
⚫️अधातू
🔵ऊर्जा
⚪️खनिज
जिप्सम कोणत्या खडकात सापडते?
🔴अग्निजन्य
⚫️सतरित
🔵रपांतरित✅✅✅✅
⚪️पढीलपैकी सर्व
सागरी मीठ उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?
🔴महाराष्ट्र
⚫️कर्नाटक
🔵गजरात✅✅✅✅
⚪️प.बंगाल
ओखा बंदर कोणत्या राज्यात आहे.
🔴महाराष्ट्र
⚫️सौराष्ट्र
🔵गोवा
⚪️गजरात✅✅✅
नैसर्गिक रेशमाच्या उत्पादनात कोणत्या देशानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
🔴जपान
⚫️चीन✅✅✅
🔵इग्लंड
⚪️रशिया
कोणते पिक भारतातील बहुसंय लोकांचे प्रमुख अन्न आहे.
🔴तांदूळ✅✅✅
⚫️गहू
🔵मासे
⚪️मांस
शेेळयांना कोणते हवामान चांगले मानवते.
🔴उष्ण व कोरडे✅✅✅
⚫️थड
🔵उष्ण व दमट
⚪️पढीलपैकी कोणतेच नाही
पुरूषांच्या तुलनेने सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
🔴हरियाना✅✅✅
⚫️राजस्थान
🔵बिहार
⚪️आसाम
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगतची पर्वतरांग कोणती आहे?
🔴विध्यं
⚫️सातपुडा✅✅✅
🔵अरवली
⚪️अजंठा
कुटु्ब नियोजन कार्यक्रमाची सुरूवात आशियातील पहिला देश कोणता आहे?
🔴भतान
⚫️पाकिस्तान
🔵चीन
⚪️भारत✅✅✅
बोंड अळी ही कीड कोणत्या पिकावर पडते?
🔴कापूस✅✅✅
⚫️भईमूग
🔵दराक्ष
⚪️सर्यफुल
सगळयात छोटा दिवस कोणता?
🔴२५ डिसेंबर
⚫️२२ डिसेंबर✅✅✅
🔵१५ जून
⚪️२२ जून
समान पर्जन्यमान असणार्या स्थळांना जोडणार्या रेषेस काय म्हणतात?
🔴आयसोबार
⚫️आयसोहाईट✅✅✅
🔵कोन्टूर
⚪️आयसोव्हेल
महाराष्ट्राची प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती?
🔴गोदावरी
⚫️तापी✅✅✅
🔵कष्णा
⚪️वनगंगा
पुढीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा थंड हवेचे ठिकाण आहे?
🔴अरवली
⚫️सातपुडा✅✅
🔵विंध्य
⚪️सह्याद्री
ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आहे? (ASST MAINS २०११)
🔴नोकिया
⚫️सोनी
🔵एल जी
⚪️इरीक्सन✅✅✅
'Gnutella' हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटेजी मध्ये वापरतात? (STI 2011)
🔴टर्मिनल
⚫️पियर टू पियर✅✅✅✅
🔵कलायंट/सर्व्हर
⚪️एन आय सी
समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला म्हणतात. (राज्यसेवा मुख्य २०१६)
🔴जाळे
⚫️बस✅✅✅
🔵हद्दीतील
⚪️गठोडे
माहिती अधिकार अधिनियमाची एकुण _कलमे आहे (ASST 2011)
🔴२९
⚫️३०
🔵३१✅✅✅
⚪️३२
माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासुन मागील __वर्षापुर्वीची माहिती देण्यात येईल (Asst 2011)
🔴३५
⚫️३०
🔵२५
⚪️२०✅✅✅
_हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहीले मुख्य माहिती आयुक्त होते.(PSI 2013)
🔴शरी रंगनाथ मिश्रा
⚫️शरी वजाहत हबीबुल्ला✅✅✅
🔵शरी सत्यानंद मिश्रा
⚪️शरी शैलेश गांधी
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे (PSI 2015)
🔴19(1)अ✅✅✅
⚫️19(१)ब
🔵१९(१)क
⚪️१९(१)ड
राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती _करतात.(Asst 2015)
🔴राष्ट्रपती
⚫️पतप्रधान
🔵राज्यपाल✅✅✅
⚪️मख्यमंत्री
माहितीचा अधिकार आॅनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?(STI2015)
🔴गजरात
⚫️पश्चिम बंगाल
🔵आध्रप्रदेश
⚪️यापैकी नाही✅✅✅
माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला?(Asst 2012)
🔴इग्लंड
⚫️चायना
🔵सवीडन✅✅✅
⚪️फरान्स
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहलेली आहे?
🔴सरस्वती
⚫️कमला✅✅✅✅
🔵रनरागीनी
⚪️भारतमाता
छत्रपती शाहू महाराजांचे राज्य कोणत्या प्रकारचे होते?
🔴लोक कल्याणकारी✅✅✅
⚫️लोकशाहीवादी
🔵हकूमशाही
⚪️साम्यवादी
१९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
🔴महर्षि धों. के. कर्वे✅✅✅
⚫️पजाबराव देशमुख
🔵कर्मवीर पाटील
⚪️नया. म.गो. रानडे
गो.ग. आगरकरांचा जन्म कोठे झाला?
🔴टभू✅✅✅
⚫️कोल्हापूर
🔵सोलापूर
⚪️पणे
मुंबई येथे सिध्दार्थ कॉलेज कुणी सुरू केले?
🔴महर्षि कर्वे
⚫️महात्मा फुले
🔵लोकमान्य टिळक
⚪️डॉ. बी. आर. आंबेडकर✅✅✅
लखनौ करारावर कोणी स्वाक्षर्या केल्या?
🔴गोखले व जिना
⚫️टिळक व जिना✅✅✅
🔵टिळक व शौकत अली
⚪️गांधीजी व अॅनी बेझंट
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?
🔴फलेकर
⚫️कटगुणकर
🔵माळी
⚪️गोर्हे✅✅✅
१९ व्या शतकातील हिंदूस्थानातील आद्य सुधारक कोण?
🔴राजा राममोहन रॉय✅✅✅
⚫️गोपाळ हरि देशमुख
🔵महात्मा फुले
⚪️बाळशास्त्री जांभेकर
कोणी जॅक्सन याचा वध केला.
🔴अनंत कान्हेरे✅✅✅
⚫️दामोदर चाफेकर
🔵वासुदेव फडके
⚪️बारीद्रं कुमार घोष
औरंगजेबाच्या कोणत्या सरदाराने जिंजीला वेढा घातला?
🔴शाहिस्तेखान
⚫️झल्फीकारखान✅✅✅
🔵अफझलखान
⚪️जयसिंग
दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? (STI मुख्य २०१२)
🔴८६✅✅✅✅
⚫️८१
🔵५३
⚪️३५
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली आहे? (PSI २०१२)
🔴भरूप्रक्षोप
⚫️सचयन
🔵भकंप
⚪️भरुंशमूलक उद्रेक ✅✅✅
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये _चे स्थान आहे (Asst 2011)
🔴महाड
⚫️वाई✅✅✅
🔵महाबळेश्वर
⚪️नाशिक
कोकणचे हवामान __ आहे (STIमुख्य २०११)
🔴कोरडे
⚫️विषम
🔵सम✅✅✅✅
⚪️थड
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? (STI2011)
🔴इद्रावती
⚫️परवरा
🔵दधना
⚪️इद्रायणी ✅✅✅
महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र _या विभागात आहे (STIमुख्य २०११)
🔴विदर्भ
⚫️कोकण
🔵मराठवाडा✅✅✅✅
⚪️नाशिक
महाराष्ट्रात येथे खनिज तेल आढळते (STIमुख्य २०११)
🔴अकलेश्वर
⚫️बॉम्बे हाय ✅✅✅✅
🔵दिग्बोई
⚪️विशाखापट्टणम
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजससंपत्ति विपुल आहे (PSI२०१२)
🔴पणे
⚫️चद्रपूर ✅✅✅
🔵बीड
⚪️सोलापूर
खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीची संबंधित नाही (ASS 2012)
🔴खादर
⚫️भाबर
🔵रगुर✅✅✅
⚪️भांगर
महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार __आहे (PSI २०१२)
🔴कमी आहे ✅✅✅
⚫️जास्त आहे
🔵वगळा आहे
⚪️तवढाच आहे
महाराष्ट्रातील हवामान
महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.
महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -
कोकण -
कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.
सह्यान्द्री -
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.
महाराष्ट्र पठार -
महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.
महाराष्ट्रातील ऋतू -
महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.
उन्हाळा -
२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.
महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे
अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.
कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.
हवेचा दाब व वारे -
उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.
पर्जन्य -
हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून
जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी
असे म्हणतात.
महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -
सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग
व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.
कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त
म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.
मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.
ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -
या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.
हिवाळा -
मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.
महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.
महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -
जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.
लिहून ठेवा imp पोलीस भरती
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे?
👉 अनक्रीप्शन
602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
👉 संत गाडगेबाबा
603) राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
👉 राष्ट्रपती
604) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
👉 महर्षी कर्वे
605) अवनी लेखर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
👉 नेमबाज
606) एक ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या येतात?
👉25
607) फेब्रुवारी 2020 महिन्याचे एकूण सेकंद किती ?
👉 2505600
607) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
👉08
608) G20 शीखर परिषद 2025 आयोजन देश कोणता आहे?
👉 दक्षिण आफ्रिका
609) तापी नदीचा उगम कोठे झाला आहे?
👉 मुलताई
610) मिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
👉 सलमान रश्दी
611) महाबळेश्वर- महाड महामार्गावर कोणता घाट आहे?
👉 आंबेनळी
612) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात?
👉 ज्ञानप
613) ब्रिटिशाविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले?
👉 रामसिंग
614) अमरावती ते शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धांजली स्थापना कोणी केली?
👉 डॉक्टर पंजाबराव देशमुख
615) 2032 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे नियोजित आहेत?
👉 ब्रिस्बेन
616) छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?
👉 तोरणा
617) सोडियम बायकार्बोनेट ची रासायनिक सूत्र काय आहे?
👉NaHCO३
618) बिटकॉइन डिजिटल चलनाचा शोध कोणी लावल?
👉 सातोशी नाकामोटो
619) जल्लीकट्टू हा कोणत्या राज्याचा पारंपारिक खेळ आहे?
👉 तमिळनाडू
620) सोनिया पदार्थाची रासायनिक संज्ञा काय आहे?
👉Au
621) कोणाजवळ घेऊन येते अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले?
👉 महर्षी कर्वे
622) राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
👉 गोरेगाव मुंबई
623) नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे
👉 सिक्किम
624) सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ?
👉 लॉर्ड विल्यम बेंटिक
625) ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
👉 हैदराबाद
626) इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते ?
👉 स्वादुपिंड
627) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
👉 जिनिव्हा स्वित्झर्लंड
नगरपरिषद
🔹नगरपरिषदेचे स्वरूप
* महाराष्ट्रात नागरपरिषदांची संख्या २२१ एवढी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कायद्याने नगरपरिषदासाठी एकच कायदा आहे.
* या कायद्याप्रमाणे किमान २५ हजार लोकसंख्या असलेले क्षेत्र हे नागरी क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते.
* लोकसंख्येनुसार नागरी क्षेत्राचे तीन वर्ग केले जातात. एक लाखाहून अधिक लोकसंख्या - अ वर्ग, चाळीस हजाराहून जास्त पण एक लाखाहून कमी लोकसंख्या - ब वर्ग, चाळीस हजार किंवा त्याहून कमी लोकसंख्या क वर्ग नगरपरिषद असे आहे.
* जर प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे व धार्मिक स्थळे असतील पण रहिवाशाची संख्या कमी असेल तर त्या ठिकाणी पर्यटक संख्या जास्त येत असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येची अट न लावता नगरपरिषद स्थापन केलेल्या आहेत. जसे महाबळेश्वर माथेरान, पन्हाळा, पाचगणी, चिखलदरा या ठिकाणी नगरपरिषदा आहेत.
📚नगरपरिषदेची रचना
* शहरातील लोकसंख्येनुसार नगरपरिषदेच्या सभासदांची संख्या ठरविण्यात आलेली आहे. जसे अ वर्ग नगरपरिषद कमीतकमी ३८ व जास्तीतजास्त ६५ सभासद असते. ब वर्ग नगरपरिषदेत २३ ते ३७ सभासद, क वर्ग नगरपरिषदेत १७ ते २३ सभासद असतात.
* नगरपरिषदेच्या सदस्यांची निवड शहरातील लोकांकडून प्रौढ मताधिकार पद्धतीने केली जाते. इमावसाठी २७% जागा राखीव, तर अनुसूची जाती व जमाती त्यांच्या लोकांवर सभासदसंख्या अवलंबून असते.
* नगरपरिषदेचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. राज्यशासनाला नगरपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार आहे.
📚नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष
* नगरपरिषदेतील निर्वाचित सदस्य आपल्यातून एकाची अध्यक्षपदी निवड करतात ही निवड साध्या बहुमताने होते.
* ठरलेल्या आरक्षणानुसार त्यांची निवड केली जाते. नगराध्यक्षांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो. सदस्यांमधून उपनगराध्यक्षाची निवड होते.
* उपनगराध्यक्षाला बरखास्त करण्यासाठी २/३ बहुमताने ठराव मंजूर करून घ्यावा लागतो आणि त्याची निवड झाल्यापासून ६ महिन्यापर्यंत असा ठराव मांडता येत नाही.
* नगरपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे जर गैरवर्तन व भ्रष्टाचार यासारख्या गोष्टी आढळून आल्यास अशी कारवाई केली जाते.
🔹समित्या
* नगरपरिषदेची स्थायी समिती आणि सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्साणारन, नियोजन व विकास या विषयासाठी पाच समित्या असतात.
* प्रत्येक समिती आपल्या विषयाचा कार्यक्रम तयार करणे व त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवते.
* स्थायी समिती ही सर्व समितीच्या कार्यात महत्वाचे कार्य करते. नगराध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.
* विषय समित्या आणि स्थायी समित्या हे जे निर्णय घेतात त्याला नगरपरिषदेच्या सभेची मान्यता लागते.
📚मख्य अधिकारी
* मुख्य अधिकारी हा नगर परिषदेचा मुख्य प्रशासक असतो. त्याची नेमणूक राज्य शासनामार्फत होते. नगरपरिषदेचा अर्थसंकल्प तो तयार करतो. तसेच हिशेब व दफ्तार ठेवतो.
📚नगरपरिषदेची कार्ये, उत्पन्नाची साधने, नियंत्रण
* नगरपरिषदेच्या कार्याची विभागणी आवश्यक कार्ये आणि ऐच्छिक कार्ये अशी केलेली असते. आवश्यक कार्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते, पूल यांचे बांधकाम, सांडपाणी व कचरा यांची विल्हेवाट, पशुवैद्यक केंद्रे, प्रसाधनगृहे, शौचायल अशा विविध कामांचा समावेश होतो.
* उत्पन्नाच्या साधनांच्या बाबतीत कर, इमारती व जमिनीवरील कर, घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर, नाट्यगृहे, चित्रपट गृहे, जाहिरात कर, यात्रा कर, इत्यादी नगरपरिषदेची उत्पन्नाची साधने आहेत.
* नागरी स्थानिक संस्थांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा प्रत्येक घटकराज्यात आहे व महाराष्ट्रात राज्यशासनास, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नागरी संस्थावर आलेले आहे.
जिल्हा परिषद/आरोग्य विभाग/पोलीस भरती प्रश्नोत्तरे
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
(०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
(०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
(०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
(०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
(०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
(०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
(०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.
(१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
(११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
(१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
(१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
(१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
(१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
(१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
(१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
(१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
(१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
(२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
(२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
(२२) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
(२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
(२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
(२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
(२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
(२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.
(२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
(२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
(३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
घाट (खिंड)
घाट (खिंड) – उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घात म्हणतात.
👉 सह्याद्रीतील प्रमुख घाट
👉 घाट लांबी जोडलेली शहरे
👉 थळघाट (कसारा) ७ नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३)
👉 बोरघाट १५ पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४)
👉 आबाघाट ११ रत्नागिरी-कोल्हापूर
👉 फोंडाघाट ९ कोल्हापूर-गोवा
👉 आबोली (रामघाट) १२ सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव
👉 खबाटकी (खंडाळा) पुणे-सातारा-बंगलोर
👉 कभार्ली घाट चिपळूण (रत्नागिरी)-कराड
👉 वरंधा घाट ६ भोर-महाड
👉 दिवा घाट पुणे-सासवड मार्गे बारामती
👉 माळ्शेज घाट आळेफाटा (पुणे)-कल्याण
👉 नाणेघाट १२ अहमदनगर-मुंबई
👉 पारघाट १० सातारा-रत्नागिरी
👉 रणतोंडी घाट महाड-महाबळेश्वर
👉 पसरणी घाट वाई-महाबळेश्वर
👉 चदनपूरी घाट नाशिक-पुणे
आंबेनळी महाबळेश्वर-पोलादपूर
ताम्हणी रायगड-पुणे
पोलीस भरती सराव १०० महत्त्वाचे प्रश्न
१) भीमा नदीचा …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.
= ४५१ कि.मी
२)…. या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.
= लिपस निग्रीकोलीस
३) महाराष्ट्राचा आकार अनियमित असला तरी काहीसा …. सारखा आहे.
= काटकोन त्रिकोण
४) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक …..
= ऊस
५) राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.
= सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर
६) चद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते?
= वैनगंगा
७) महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?
= इंद्रावती
८) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून पुणे जिल्ह्याचा, तर ‘सर्वाधिक घनतेचा जिल्हा’ म्हणून …. जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो.
=मुंबई उपनगर
९) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती?
= शुक्र
१०) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे ?
= १०
११) ….. ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठी खाडी आहे.
= धरमतर
१२) कसारा घाट’ म्हणजेच …..
= थळघाट
१३) सन १९६० मध्ये …. या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.
= १ मे
१४).…. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.
= १ नोव्हेंबर, १९५६
१५) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.
= गुजरात
१६) महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या ……….पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात.
= सह्य
१७) ….. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.
= नागपूर
१८) नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो.
= गंगापूर
१९) अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….. या पर्वताच्याच उपरांगा होत.
= सह्य
२०) राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?
= कृष्णा
२१) जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला …. पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे.
= सन २०१९
२२) भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के?
= ३६ टक्के
२३) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून …. या जिल्ह्याचा निर्दश करावा लागेल.
= सिंधुदुर्ग
२४) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …. या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.
= खानदेशी
२५) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण ११.८ टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण …. टक्के इतके आहे.
= ९.४
२६) दुग्ध उत्पादनात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो?
= सातवा
२७) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार राज्यातील भौगोलिक क्षेत्राशी बनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण …. इतके आहे.
= १६.४७ टक्के
२८) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे …. इतके वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.
= ७.१६ टक्के
२९) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.
= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
३०) सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात ?
= शुष्क पानझडी वृक्षांची वने
३१) …. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते.
= सह्य
३२) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.
= रेडी-बांदा
३३) कोकण किनारा ‘रिया’ प्रकारचा असून या किनाऱ्यावर …. जवळ ‘सागरी गुहा’ आढळतात.
= मालवण
३४) सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे.
= ६४० कि. मी.
३५) उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. चे खोरे पसरलेले आहे.
= गोदावरी
३६) उत्तरेला हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. नदीचे खोरे पसरलेले आहे.
= भीमा
३७) पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात येथे कृष्णेस मिळते.
= कुरुगड्डी
३८) गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे १,४६५ कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.
= ७३२ कि. मी.
३९) केंद्र स्तरावरील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?
= आमदार आदर्श ग्राम योजना
४०) तापी नदी महाराष्ट्रातील …….या जिल्ह्यांतून वाहत जाते.
= जळगाव, नंदुरबार व धुळे
४१) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या …. या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.
= मोडकसागर
४२) …. ही पर्वतराग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे.
= सातपुडा
४३) डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या …. इतकी होती.
= ४५.१० लाख
४४) हि राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते.
= गोदावरी
४५) महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैत्रत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः …. या कालखंडातपडत असतो.
= जुन ते सप्टेंबर
४६) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.
= अरबी समुद्र
४७) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील …. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.
= विदर्भ
४८) सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती …. मुळे झाली आहे.
= प्रस्तरभंग
४९) राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात …. प्रकारचा पाऊस पडतो.
= प्रतिरोध
५०) सागाची झाडे …. प्रकारच्या अरण्यात आढळतात.
= पानझडी वृक्षांची अरण्ये
५१) महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स) …. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आहेत.
= चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती
५२) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ….
= माडिया-गोंड
५३) राज्यातील …. या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.
= मराठवाडा
५४) महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.
= महादेव डोंगररांग
५५) हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे …. या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत.
= गोदावरी व भीमा
56) ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले …. या पर्वतावर वसले आहेत.
= सातपुडा
57) अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर असून त्याची उंची …. इतकी आहे.
= १,६४६ मीटर
58) अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी …. नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.
= उल्हास
59) ….. या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई.
= धुळे, नंदुरबार व जळगाव
६०) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.
= दहिसर
६१) नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना …. हा घाट पार करावा लागतो.
= कसारा
६२)’कस्तुरी’ मांजर राज्यात …. जिल्ह्यांत आढळते.
= रायगड व रत्नागिरी
६३) गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’ ….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.
= १९८३
६४) एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?
= सहावा
६५)संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा …. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते.
= रुपये ६००/
६६) महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.
= खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)
६७) केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती ….
= चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ
नांदेड : कोलाम ; ठाणे, रायगड : कातकरी
६८) …. हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.
= कोकण व पठार (देश)
६९) कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते.
= लोह व जस्त
७०) महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे
= गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा
७१) पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या …. भागातील प्रमुख नद्या होत.
= विदर्भ
७२) ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने …. या जिल्ह्यांत बोलली जाते.
= धुळे, नंदुरबार, जळगाव
७३) रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.
= धुळे, नंदुरबार व जळगाव
७४) ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.
= वैनगंगा
७५) एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर …. या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.
= तमिळनाडू (४८.४० टक्के)
७६) …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.
= गोदावरी
७७) राज्यातील …. या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
= चंद्रपूर व गडचिरोली
७८) विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे ….या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.
= नागपूर, गोंदिया व भंडारा
७९) परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.
= रत्नागिरी व सिंधुदुर्ग
८०) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे …. हे होत.
= सातारा व सांगली
८१) ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या …. नदीच्या उपनद्या होत.
= पूर्णा
८२) सावंतवाडीहून बेळगावला जाताना लागणारा घाट …..
= आंबोली
८३) ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
= तापी
८४) महाराष्ट्रात ……येथे रासायनिक द्रवांचे कारखाने आहेत.
= पनवेल व अंबरनाथ
८५) ‘पेंच ‘ प्रकल्पात महाराष्ट्राचे सहकारी राज्ये ….
= मध्य प्रदेश
८६) ….या विदर्भातील प्रमुख नद्या होत .
= वर्धा व वैनगंगा
८७) महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणार घाट …..
= आंबेनळी
८८) महाराष्ट्रातील …..हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.
= खान्देश व विदर्भ
८९) गिरणा ,पांझरा व बुराई या …च्या उपनद्या होत.
= तापी
९०) सातारा ,सांगली ,कोल्हापूर हि शहरे …….खोऱ्यात वसली आहेत .
= भीमा
९१) राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ….येथे आहेत .
= मुंबई ,नागपूर ,अंबरनाथ
९२) मराठीच्या ..या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी ‘असेही म्हणतात.
= खान्देशी
९३) तापी नदीची एकूण लांबी ७२४ कि .मी.असून तापीचा सुमारे ….चा प्रवाह राज्यातून गेला आहे.
= २२८ कि .मी .
९४) येरळा ,वारणा व पंचगंगा या ….नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.
= कृष्णा
९५) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.
= रेडी-बांदा
९६)राज्यात एकूण ……जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.
= ३१
९७) लोकआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?
= राज्यपाल
९८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.
= अरबी समुद्र
९९) ‘लोकआयुक्त ‘ हे पद राज्यात आस्तित्वात आले .
= २५ ओक्टोम्बर ,१७७२
१००) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.
= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
पोलीस भरती सामान्य ज्ञान उपयुक्त प्रश्न
326) महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते?
उत्तर - नर्मदा
327) मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर - नागपूर
328) शेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - सांगली
329) कोणते शहर पितळी भांडी बनवण्यात परंपरागत व्यवसायात प्रसिद्ध आहे?
उत्तर - भंडारा
330) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृध्द आहे?
उत्तर - विदर्भ
331) महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता?
उत्तर - मराठवाडा
332) समुद्रात खडकावर बांधलेला मुरूड- जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात मोडतो?
उत्तर - रायगड
333) महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या वने कोणती?
उत्तर - पानझडी वृक्षांची वने
334) भिल्ल आदिवासी जमातीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे?
उत्तर - नंदुरबार
335) पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे कोठे आढळतात?
उत्तर - विदर्भ
336) कोकणात कोणती वने आढळतात?
उत्तर - उष्ण कटिबंधीय सदाहरित
337) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो?
उत्तर - गोवा
338) जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते?
उत्तर - रत्नागिरी
339) तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते?
उत्तर - भंडारा
340) पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?
उत्तर - मालगुझरी
341) नायगांव अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तर - मोर
342) महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते?
उत्तर - डॉ.डी.वाय, पाटील स्टेडियम
343) असोलामेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - चंद्रपूर
344) महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
उत्तर - वैनगंगा
345) अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते?
उत्तर - उत्तर महाराष्ट्र
346) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रफिकल मेटेओरॉलॉजी ही केंद्रीय संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - पुणे
347) समृद्धी एक्सप्रेस वे कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तर - नागपूर- मुंबई
348) समृध्दी एक्सप्रेस वे ची लांबी किती किमी आहे?
उत्तर - 701 किमी
349) शक्ती पीठ महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तर - नागपूर- गोवा
350) शक्ती पीठ महामार्ग ची लांबी किती किमी आहे?
उत्तर - 802 किमी
तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके
3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके.
🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :
1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा
2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास
3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल
4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव
5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
💦 महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने) :-
🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):
1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
🔰लांबीनुसार(किमी) :
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229