२६ फेब्रुवारी २०२०

सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून विधेयक मंजूर

◾️सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास

📌राज्यपालांनी नकार दिल्यानंतर राज्य सरकारने सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक 
मंजूर केलं आहे.

◾️आज विधानसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून

◾️ त्यामुळे थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल झाला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा