भारतातील पंचायतराज संस्थांना 73 व्या घटनादुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा (संविधानिक दर्जा) प्राप्त झाला.
ही घटनादुरूस्ती 24 एप्रिल 1993 रोजी करण्यात आली.
73 व्या घटनादुरूस्तीनुसार करण्यात आलेल्या महत्वाच्या तरतुदी
प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आले.
भारतातील सर्व राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था स्थापन करण्यात यावी.
पंचायत व्यवस्थेच्या तिन्ही स्तरामध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले.
देशातील प्रत्येक राज्यात पंचायतराज संस्थांचा कार्यकाल 5 वर्ष करण्यात आला.
पंचयातराजच्या तिन्ही स्तरामध्ये महिला आणि अनुसूचीत जाती-जमातीसाठी पदाधिकार्यांची पदे राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली.
पंचायतराज संस्थासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापना करण्याचे बंधन घालण्यात आले.
केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक राज्याने राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक करण्यात आले.
Wednesday 12 October 2022
73 वी घटना दुरूस्ती
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...!
➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब 🔖यांचा आहे एनडीएत समावेश 🔴भाजप- २४० 🔴तेलुगु देशम - १६ 🔴संयुक्त जनता दल १२ 🔴शिवसेना - ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...
-
🖍ठिकाण :- ढाका 🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला 🖍मख्यालय :- लखनऊ 🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये सहान...
-
प्रश्न 1. मानव ने सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया ? उत्तर – ताँबा प्रश्न 2. अंगूरों की पैदावार के लिए कौन-सा शहर प्रसिद्ध है ? उत्तर...
No comments:
Post a Comment