Wednesday 10 April 2024
अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान
सुरुवात :-
राज्यात अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाची (अमृत) अंमलबजावणी सन 2015-16 पासून करण्यात आहे.
उद्देश :-
शहरांतील पाणी पुरवठा व मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.
प्रत्येक कुटुंबास खात्रीशीर पाणीपुरवठयासाठी नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था यांचो सुनिश्चिती करणे हे अभियानाचे एक उद्दिष्ट आहे.
या अभियाना अंतर्गत राज्यातील 44 शहरे समाविष्ट असून त्यात नागरी भागातील 76 टक्के जनतेचा समावेश आहे.
अमृत 2.0 अभियान 2021-22 ते 2025 - 26 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येणार आहे.
अमृत 2.0 अभियानाची प्रमुख उद्दिष्टे :-
सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत 100 टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत: पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे
44 अमृत शहरांमध्ये 100 टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...!
➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब 🔖यांचा आहे एनडीएत समावेश 🔴भाजप- २४० 🔴तेलुगु देशम - १६ 🔴संयुक्त जनता दल १२ 🔴शिवसेना - ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...
-
🖍ठिकाण :- ढाका 🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला 🖍मख्यालय :- लखनऊ 🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये सहान...
-
प्रश्न 1. मानव ने सर्वप्रथम किस धातु का प्रयोग किया ? उत्तर – ताँबा प्रश्न 2. अंगूरों की पैदावार के लिए कौन-सा शहर प्रसिद्ध है ? उत्तर...
No comments:
Post a Comment