10 November 2023

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*

1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- छत्रपती संभाजीनगर 


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता


1) देशाचे नवीन 12 वे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत

उत्तर :- हिरालाल समरिया


2)37 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे?

उत्तर :- गोवा


3) केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नवीन स्वायत्त संस्थेच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे?

उत्तर :- ’मेरा युवा भारत’


4) जागतिक भूक निर्देशांक 2023 भारताचे स्थान?

उत्तर :-111


5) नुकताच ‘आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस’ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर:- १३ ऑक्टोबर



1) 'डॉ. पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना' कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे?

✅ कर्नाटक


2) महाराष्ट्र सरकारच्या पुस्तकाचे गाव योजनेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कोणत्या गावाचा समावेश करण्यात आला आहे?

✅ वेरूळ


3) श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

✅ निर्मला सीतारामन


4) केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात  कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

✅ गुजरात


5) भारताने कोणत्या देशाकडून 'S-400 एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन्स' खरेदी केले आहे?

✅ रशिया


6) दरवर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस केव्हां साजरा करण्यात येतो?

✅ 5 नोव्हेंबर


7) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या जमराणी धरण प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

✅ उत्तराखंड*


8) भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल कोणते राज्यात स्थापन करण्यात आला आहे?

✅हिमाचल प्रदेश


9) 'व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदक' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अशोक गाडगीळ


Q.1) SBI बँकेचे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 

✅ महेंद्रसिंग धोनी

   

Q.2) 2023 साठीच्या बॅलन डी’ओर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? 

✅ लिओनेल मेस्सी

  

Q.3) नुकतेच भारतीय नौदलाद्वारे अनावरण करण्यात आलेल्या 25T बोलार्ड पूल डग जहाजाला काय नाव देण्यात आले आहे? 

✅ महाबली

   

Q4) जगातील पहिल्या एआय सेफ्टी समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? 

✅ राजीव चंद्रशेखर

 

Q.5) नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या अखोरा-अगरताळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक लाईनची एकूण लांबी किती आहे? 

✅ 12.24 किमी

  

Q.6) वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर (WPI) स्पर्धेत सर्वोच्च पारदर्शक कोणी पटकावले आहे? 

✅ विहान तल्या विकास

  

Q.7) कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे भारतातील तरुणांना समर्पित ‘मेरा युवा भारत’ व्यासपीठ सुरू केले? 

✅ *31 ऑक्टोबर 2023

   

Q.8) अलीकडेच कोणत्या राज्याने वन्यजीव संरक्षणासाठी  होस्टाईल ऍक्टिव्हिटी वॉच कर्णेल सिस्टीम लॉन्च केली आहे? 

✅ कर्नाटक

   

Q.9) कोणत्या देशाने इसराइल-हमास युद्धादरम्यान गाझामध्ये मानवतावादी आधारावर युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत प्रस्ताव मांडला होता? 

✅ जॉर्डन

  

Q.10) जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 

✅ दीप नारायण नायक


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०० वे पदक कोणत्या खेळात जिंकले?

Ans- महिला कबड्डी


वस्तू व सेवा कर परिषदेची कितवी बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली?

Ans- ५२


नवी दिल्ली येथे ५२ वी GST परिषद कोणाच्या अध्यक्ष खाली पार पडली?

Ans- निर्मला सीतारामन


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने कोणते पदक जिंकले?

Ans- रौप्य


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पुरुष टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

Ans- सुवर्ण


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघाने कोणते पदक जिंकले?

Ans- सुवर्ण


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कब्बडी संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला?

Ans- इराण


1) ग्रामीण विकासातील अतुलनीय योगदानाबद्दल द्वितीय रोहिणी नय्यर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ दिनानाथ राजपूत


2) क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर  कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आले?

✅ एकनाथ शिंदे


3) मायक्रोन भारतातील पहिला अर्ध संवाहक कारखाना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

✅ गुजरात


4) अगरतळा-अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे?

✅ बांगलादेश


5) राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

✅ गुजरात


6) सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार केंद्र उघडणारी भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

✅ केरळ


7) 2034 चा फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

✅ सौदी अरेबिया

जिल्हा परिषद


जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:


जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


रचना :- 

प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


सभासद संख्या - 

प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


सभासदांची निवडणूक - 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


पात्रता (सभासदांची) - 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.


आरक्षण : 

1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


कार्यकाल : 

5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.


अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :

 जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.


कार्यकाल :

अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.


राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे


मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.


बैठक : 

जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.


मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

गटविकास अधिकारी (B.D.O)


पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.


गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बहमनी साम्राज्य 1347- 1538



 ◾️3 ऑगस्ट 1347 रोजी बहमानी राज्याची स्थापना केली

◾️जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (1347).

◾️तयाने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण

◾️फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता.

◾️काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.

◾️चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता

◾️हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली.

◾️हसन गंगूने प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल नेमला.

🟣अखेर 1538 मध्ये ⇨ बरीदशाही, ⇨ इमादशाही, ⇨निजामशाही, ⇨आदिलशाही आणि ⇨कुतुबशाही

◾️या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.

◾️अहमदनगर व वऱ्हाड येथील शाह्यांचे संस्थापक मूळचे हिंदू होते.

◾️बहमनी राजांनी तात्त्विक दृष्टया अब्बासो खलीफांचे [→ अब्बासी खिलाफत] वर्चस्व मानले होते.

◾️अथानाशिअस निकीतीन हा रशियन प्रवासी काही वर्षे (1469-74) बीदरला होता. त्याने तेथील वास्तूंबरोबरच दैंनदिन जीवनाची माहितीही लिहिली आहे.

◾️सय्यद अली तबातबा, निजामुद्दीन, फिरिश्ता, अँथानाशिअस न्यिक्यितीन (रशियन प्रवासी), खाफीखान इत्यादींच्या लेखनांतून मिळते.

◾️बहमनी काळात दौलताबाद, गुलबर्गा व बीदर अशा तीन राजधान्या आलटून पालटून होत्या

◾️फारशी भाषेला त्यांच्या दरबारात प्राधान्य मिळाले.

◾️तयांच्या तख्तावर काळी छत्री आणि टक्का या नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे
माहिती संकलन:- सचिन गुळीग सर

महत्वाचे प्रश्नसंच

 1. खालीलपैकी कोणती बँक भारतात मध्यवर्ती बँकेचे कार्य पाहते ?

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

B. बँक ऑफ इंडीया

C. स्टेट बँक ऑफ इंडीया

D. सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया

उत्तर 

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

------------------------------------------------------------------------------------------

2. कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?

A. नाबार्ड

B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

C. स्टेट बँक ऑफ इंडीया

D. आय.सी.आय.सी.आय

उत्तर

A. नाबार्ड

------------------------------------------------------------------------------------------

3. आय.सी.आय.सी.आय ह्या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा

B. कोलकाता

C. मुंबई

D. नवी दिल्ली

उत्तर 

A. बडोदा

------------------------------------------------------------------------------------------

4. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा

B. कोलकाता

C. मुंबई

D. नवी दिल्ली

उत्तर 

C. मुंबई

------------------------------------------------------------------------------------------

5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिक्युरिटी प्रेस (नोटा /चलने छपाईचा कारखाना ) नाही ?

A. नाशिक

B. देवास

C. साल्बोनी

D. नवी दिल्ली

उत्तर 

D. नवी दिल्ली

------------------------------------------------------------------------------------------

6. खालीलपैकी कोणाचा उल्लेख आर.बी.आय.च्या पहिल्या महिला उप-गव्हर्नर म्हणून करता येईल ?

A. उषा थोरात

B. जे.के.उदेशी

C. चंदा कोचर

D. किरण मुजूमदार शॉ

उत्तर 

B. जे.के.उदेशी

------------------------------------------------------------------------------------------

7. भारतातील पहिली सहकारी भू-विकास बँक कोठे स्थापली गेली ?

A. पुणे , महाराष्ट्र

B. इचलकरंजी, महाराष्ट्र

C. हुबळी, कर्नाटक

D. झांग , पंजाब

उत्तर 

D. झांग , पंजाब

------------------------------------------------------------------------------------------

8. ' मानवी अधिकार दिन ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 10 डिसेंबर

B. 1 डिसेंबर

C. 31 ऑक्टोबर

D. 1 मे

उत्तर 

A. 10 डिसेंबर

------------------------------------------------------------------------------------------

1

9. 'मी का नाही ?' ह्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. पारू नाईक

B. लक्ष्मीनारायण त्रिपाठी

C. राजन गवस

D. द.भि.कुलकर्णी

उत्तर 

A. पारू नाईक

------------------------------------------------------------------------------------------

10. T-20 हे औषध कोणत्या आजाराशी संदर्भित आहे ?

A. टी.बी.

B. मधुमेह

C. कुष्ठरोग

D. एड्स

उत्तर 

D. एड्स

------------------------------------------------------------------------------------------

11. _____ हे भारताचे राष्ट्रीय फूल मानले जाते.

A. गुलाब

B. कमळ

C. मोगरा

D. पांढरी लिली

उत्तर 

B. कमळ

------------------------------------------------------------------------------------------

12. ____ हि जगातील सर्वात लांब नदी आहे.

A. अमेझॉन

B. नाईल

C. सिंधू

D. ब्रम्हपुत्रा

उत्तर 

B. नाईल

------------------------------------------------------------------------------------------

13. भारतातील सर्वाधिक पाऊसाचे मावसिनराम हे ठिकाण _ ह्या राज्यात आहे.

A. मेघालय

B. सिक्किम

C. मणिपूर

D. अरुणाचल प्रदेश

उत्तर 

A. मेघालय

------------------------------------------------------------------------------------------

14. आगाखान कप _ ह्या खेळाशी संबंधित आहे.

A. हॉकी

B. फुटबॉल

C. क्रिकेट

D. लॉन टेनिस

उत्तर 

A. हॉकी

------------------------------------------------------------------------------------------

15. _____ येथील विमानतळास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे

A. नाशिक

B. रत्नागिरी

C. औरंगाबाद

D. पोर्ट ब्लेअर

उत्तर 

D. पोर्ट ब्लेअर

------------------------------------------------------------------------------------------

16. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष _ हे होते.

A. मनमोहन सिंग

B. मोरारजी देसाई

C. वीरप्पा मोईली

D. आर.के.लक्ष्मणन

उत्तर

C. वीरप्पा मोईली

------------------------------------------------------------------------------------------

17. खालीलपैकी कोणती पर्वत रांग दक्षिणोत्तर दिशेने जाते ?

A. लुशाई

B. गोरो

C. खासी

D. जैतीया

उत्तर 

A. लुशाई

------------------------------------------------------------------------------------------

18. तामिळनाडू राज्यात ____ महिन्यात पाऊस पडतो.

A. जून

B. ऑगस्ट

C. ऑक्टोबर

D. डिसेंबर

उत्तर 

D. डिसेंबर

-----------


लॉर्ड कॉनविलिसाने खालीलपैकी कोनत्य ठकानी 'प्राांतीक न्यायालयची (Circuit Court) स्थपना केली होती?

१) ढाका

 २) कलकत्ता

 ३)मुरशीदाबाद 

४) मद्रास

१) अ व ब 

२) फक्त क 

३) अ, ब, क ✔️

४) वरील सवण उत्तर पयाणय


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


आंतरराष्ट्रीय विकास संस्था स्थपणा कधी झाली(IDA)

5 )1945

4) 1954

3)1932

2)1960✔️

1)1962


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संस्था (IAEA) स्थपणा मुख्यालय कुठे  आहे

@ टोकीयो

#   व्हिएन्ना ✔️

$  रोम

% पॅरिस

&  लंडन


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


भारत  संयुक्त राष्ट्र संघटनेचा  सभासद केव्हा झाला

1 )30 ऑक्टोम्बर 1946

2 ) 30 ऑक्टोम्बर 1945✔️

3) 22 ऑगस्ट 1947

4) 15 ऑगस्ट 1947

5) 16 ऑगस्ट 1947


🏏🏏🏏🏏🏏🏏🏏


जागतिक हवामान संघटना कुठे झाली (WMO)

Z) लंडन

Y) वाशिंग्टन

X) नौरोबी

W) जिनिव्हा✔️

V) पॅरिस


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶

           

संयुक्त राष्ट्र संघटनेची किती प्रकरणात विभागली असून त्यात किती कलमे आहे

+ 20 प्रकरणे व 450 कलमे

× 19 प्रकरणे व 229 कलमे

÷ 19 प्रकरणे व 119 कलमे✔️

-  20 प्रकरणे व 229 कलमे

=  19 प्रकरणे व 450 कलमे


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


कोणाच्या काळात राष्ट्रीय नियोजन कॉन्सिल स्थापन करून नवा प्रयोग केला गेला

1) indira gandhi

2) राजीव गांधी

9) संजय गांधी

8) मोरारजी देसाई

7) लालबहादूर   शास्त्री ✔️


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


नियोजन आयोगाची पहिली बैठक कधी झाली

A ) 15  मार्च 1948

B ) 15 मार्च 1949

C)  15 मार्च 1950✔️

D)  15 मार्च 1951

E)   15 मार्च 1965


📗📗📗📗📗📗📗


रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरु झाली 

99) सांगली✔️

98) सातारा

97) रत्नागिरी

96) रायगड

95 पुणे


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


अंत्योदय योजना सुरु करणारे पहिले राज्य 

Z) महाराष्ट्र

X) गुजरात

Y) आसाम

C) मणिपूर

V) राज्यस्थान✔️


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶

JP

खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये .....या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत भारताला कांस्य पदक  मिळवून दिले होते

  उत्तर हेलसिंकी फिनलॅंड

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम

♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

महत्त्वाची माहिती आहे नक्की वाचा


♻️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम♻️🔰



1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके

2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके

3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके

4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके

5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके

6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके



🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :


1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके


2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके


3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके


🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :


1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा


2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास



3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल


4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव


5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल


महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)


🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):


1.गोदावरी - 69000

2. भीमा - 46184

3. वर्धा - 46182

4. वैनगंगा - 38000

5. तापी - 31200

6. कृष्णा - 28700



🔰लांबीनुसार(किमी) : 

1. गोदावरी - 668

2. पैनगंगा - 495

3. वर्धा - 455

4. भीमा - 451

5. वैनगंगा - 295

6. कृष्णा - 282

7. तापी - 208 


🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :


1. कृष्णा - 769

2. वैनगंगा - 719

3. गोदावरी - 404

4. भीमा - 309

5. तापी - 229


महेंद्रगिरी.


🅾️महेंद्र पर्वत दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. प्राचीन भारतातील भूगोलवेत्त्यांनी पूर्व घाटाला ‘महेंद्र पर्वत’ अथवा महेंद्रगिरी म्हटल्याचे दिसून येते. याच्या विस्ताराविषयी मतभेद आढळतात. काही ग्रंथांतील वर्णनांनुसार याचा विस्तार ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यापासून दक्षिणेस मदुराई (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यापर्यंत असावा, असे काही तज्ञांचे मत आहे. ओरिसा राज्यातील महानदीचे खोरे आणि गंजाम यांदरम्यानच्या पूर्व घाटाच्या टेकड्या अद्यापही ‘महेंद्रमलई’ किंवा महेंद्र टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. यावरूनच या भागातील पूर्व घाटाच्या सर्वोच्च शिखराला ‘महेंद्रगिरी’ हे नाव दिले असावे.


🅾️पराणांत या पर्वताला ‘महेंद्राचल’, ‘महेंद्राद्रि’ अशीही नावे असल्याचे दिसून येते. अगस्त्य ऋषींनी या पर्वताची सागरात निर्मिती केली, असा रामायणात निर्देश आहे. श्रीरामाकडून पराभूत झाल्यानंतर परशुरामाने या पर्वतावर येऊन वास्तव्य केल्याच्या अनेक पुराणकथा आहेत. कालिदासाच्या रघुवंशात हा पर्वत कलिंग देशात असल्याचा व कलिंग देशाचा राजा महेंद्राधिपती असल्याचा निर्देश आढळतो.


🅾️बाणाच्या हर्षचरितात महेंद्र पर्वत मलय पर्वताशी जोडलेला असल्याविषयीचा उल्लेख मिळतो. पार्जिटरच्या मते महानदी, गोदावरी, वैनगंगा या नद्यांदरम्यानचा प्रदेश अथवा विस्तारांने गोदावरीच्या उत्तरेकडील पूर्व घाटाचा प्रदेश म्हणजे प्राचीन महेंद्र पर्वत असावा.


🅾️महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यात १८° ५८′ उ. अक्षांश व ८४°२४ पू. रेखांशावर, सस. पासून १,५०१ मी. उंचीवर आहे. दाट वनश्री आणि समुद्रसान्निध्य (सु. २५ किमी. अंतरावर) यांमुळे याचा परिसर निसर्गरम्य बनला आहे.


🅾️बरिटिशांच्या काळात महेंद्रगिरी हे कलकत्त्याचे आरोग्यधाम म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु या टेकडीवजा शिखराच्या तीव्र उताराचा माथा आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे ती योजना मागे पडली. येथून ‘महेंद्रतनय’ नावांचे दोन प्रवाह उगम पावतात. त्यांतील एक दक्षिणेस वंशधारा नदीस मिळतो, तर दुसरा बारूआ गावाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतो.


🅾️या शिखरावर प्रचंड शिळांनी रचलेली अकराव्या शतकातील चार मंदिरे असून त्यांतील एक भग्नाचवस्थेत आहे. मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषांतील शिलालेख आहेत. ‘चोल वंशीय राजा राजेंद्र याने आपला मेहुणा विमलादित्य याचा पराभव केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या जंगलप्रदेशात उभारलेले हे विजयस्तंभ आहेत’, असा उल्लेख त्या शिलालेखांतून आढळतो.


भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी


नदी:-उगम:-लांबी:-उपनदया:-कोठे मिळते


गंगा:-गंगोत्री:-2510:-यमुना, गोमती, शोण:-बंगालच्या उपसागरास


यमुना:-यमुनोत्री:-1435:-चंबळ, सिंध, केण, बेटवा:-गंगा नदिस अलाहाबाद जवळ


गोमती:-पिलिभीत जवळ:-800:-साई:-गंगा नदिस


घाघ्रा:-गंगोत्रीच्या पूर्वेस:-912:-शारदा, राप्ती:-गंगा नदिस


गंडक:-मध्य हिमालय (नेपाळ):-675:-त्रिशूला:-गंगा नदिस पटण्याजवळ


दामोदर:-तोरी (छोटा नागपूर पठार):-541:-गोमिया, कोनार, बाराकर:-हुगळी नदिस


ब्रम्हपुत्रा:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-मानस, चंपावती, दिबांग:-गंगा नदिस बांग्लादेशामध्ये


सिंधु:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास:-अरबीसमुद्रास


झेलम:-वैरीनाग:-725:-पुंछ, किशनगंगा:-सिंधु नदिस


रावी:-कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश):-725:-दीग:-सिंधु नदिस


सतलज:-राकस सरोवर:-1360:-बियास:-सिंधु नदिस


नर्मदा:-अमरकंटक (एम.पी):-1310:-तवा:-अरबी समुद्रास


तापी:-मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश):-702:-पूर्णा, गिरणा, पांझरा:-अरबी समुद्रास


साबरमती:-अरवली पर्वत:-415:-हायमती, माझम, मेखो:-अरबी समुद्रास


चंबळ:-मध्य प्रदेशामध्ये:-1040:-क्षिप्रा, पार्वती:-यमुना नदिस


महानदी:-सिहाव (छत्तीसगड):-858:-सेवनाथ, ओंग, तेल:-बंगालच्या उपसागरास


गोदावरी:-त्र्यंबकेश्वर:-1498:-सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती:-प्रदेशात राजमहेद्रीजवळ


कृष्णा:-महाबळेश्वर:-1280:-कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा:-बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात


भीमा:-भीमाशंकर:-867:-इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान:-कृष्णा नदिस


कावेरी:-ब्रम्हगिरी (कर्नाटक):-760:-भवानी, सुवर्णवती, कर्नावती:-बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)


तुंगभ्रद्रा:-गंगामूळ (कर्नाटक):-640:-वेदावती, हरिद्रा, वरद:-कृष्णा नदिस


विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य



● विटामिन - 'A'

》रासायनिक नाम : रेटिनाॅल

》कमी से रोग: रतौंधी

》स्त्रोत (Source):  गाजर, दूध, अण्डा, फल


● विटामिन - 'B1'

》रासायनिक नाम: थायमिन

》कमी से रोग: बेरी-बेरी

》स्त्रोत (Source): मुंगफली, आलू, सब्जीयाँ


● विटामिन - 'B2'

》रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन

》कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग

》स्त्रोत (Source):  अण्डा, दूध, हरी सब्जियाँ


● विटामिन - 'B3'

》रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल

》कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद

》स्त्रोत (Source): मांस, दूध, टमाटर, मंूगफली


● विटामिन - 'B5'

》रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)

》कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)

》स्त्रोत (Source): मांस, मूंगफली, आलू


●विटामिन - 'B6'

》रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन

》कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग

》स्त्रोत (Source): दूध, मांस, सब्जी


● विटामिन - 'H  / B7'

》रासायनिक नाम: बायोटिन

》कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग

》स्त्रोत (Source): यीस्ट, गेहूँ, अण्डा


● विटामिन - 'B12'

》रासायनिक नाम: सायनोकोबालमिन

》कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग

》स्त्रोत (Source): मांस, कजेली, दूध


● विटामिन - 'C'

》रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड

》कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना

》स्त्रोत (Source): आँवला, नींबू, संतरा, नारंगी


● विटामिन - 'D'

》रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल

》कमी से रोग: रिकेट्स

》स्त्रोत (Source):  सूर्य का प्रकाश, दूध, अण्डा


● विटामिन - 'E'

》रासायनिक नाम: टेकोफेराॅल

》कमी से रोग: जनन शक्ति का कम  होना

》स्त्रोत (Source): हरी सब्जी, मक्खन, दूध


● विटामिन - 'K'

》रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन

》कमी से रोग: रक्त का थक्का न बनना

》स्त्रोत (Source): टमाटर, हरी सब्जियाँ, दूध

19 October 2023

चालू घडामोडी :- 18 ऑक्टोबर 2023

◆ अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती तर्फे दिले जाणारे यंदाचे विष्णूदास भावे गौरव पदक प्रशांत दामले यांना जाहीर झाले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात 500 ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

◆ व्हिएतनाम देशातील हो ची मिन्ह या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

◆ इस्रो चे 2035 सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभरण्याचे लक्ष्य आहे.

◆ 2040 वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रो ला उद्दिस्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलें आहे.

◆ समिलिंगी विवाहाला मान्यता देणारा इस्टोनिया जगातील एकूण 35वा देश ठरला आहे.

◆ भारतात प्रथमच गोवा येथे व्होलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे.

◆ तिसरी जागतिक सागरी परिषद 2023 मुंबई येथे होत आहे.

◆ मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी निल अर्थव्यवस्थेच्या अमृत काल व्हिजन 2047 चे अनावरण करण्यात आले.

◆ नवी दिल्ली येथे 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण दोपद्री मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ महारष्ट्र राज्याने नुकतेच सागरी विकास धोरण-2023 जाहीर केले आहे.

◆ मुंबई पोर्ट ट्रस्ट ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा पुणे आणि सोलापूर जिल्यात गवताळ सफारी पर्यटन सुरु करण्यात येत आहे.

◆ इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना बंगळूरू विदयापीठाणे मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.

◆ सईद मुस्ताक अली चसक क्रिकेट स्पर्धेत पंजाब संघाने टी-20 क्रिकेट मध्ये सर्वोच्च 275 धावसंख्येचा विक्रम केला आहे.

◆ आरबीआय च्या आकडेवारी नुसार भारतात 120 कोटी लोक इंटरनेट वापरकर्ते आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने


👉🏻 2018 ( 91 वे ) 

👉🏻 स्थळ - बडोदा ( गुजरात ) 

👉🏻 अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख 



👉🏻 2019 ( 92 वे )

👉🏻 स्थळ - यवतमाळ 

👉🏻 अध्यक्ष - अरुणा ढेरे 



👉🏻2020 ( 93 वे )

👉🏻स्थळ - उस्मानाबाद 

👉🏻अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो



👉🏻 2021 ( 94 वे ) 

👉🏻 स्थळ - नाशीक

👉🏻 अध्यक्ष - जयंत नारळीकर



👉 2022 ( 95 वे )

👉 स्थळ -  लातूर  

👉 अध्यक्ष - भारत सासणे  



👉 2023 ( 96 वे )

👉 स्थळ - वर्धा 

👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

चालू घडामोडी 19 ऑक्टोबर 2023

Q.1) 2023 चा विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ प्रशांत दामले

 

Q.2) यंदाचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ डॉ. गणेश देवी आणि जिग्नेश मेवाणी

 

Q.3) मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ न्या. सिद्धार्थ मृदुल

 

Q.4) जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023 च्या आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

✅ जर्मनी

 

Q.5) अलीकडेच फिनलँड देशाचे माजी राष्ट्रपती मार्टी असतीसारी यांचे नुकतेच निधन झाले आहे तर त्यांना कोणत्या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? 

✅ 2008

 

Q.6) न्यूझीलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 

✅ ख्रिस्तोफर लक्सन

  

Q.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने निलगिरी ताहर हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे?

✅ तमिळनाडू

 

Q.8)  देशाच्या लोकांनी अलीकडेच स्वदेशी लोकांना घटनात्मक मान्यता देण्यासाठी सार्वमत नाकारले आहे?

✅ ऑस्ट्रेलिया

 

Q.9) सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्य खंडपीठाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे, तर कोणाच्या अध्यक्षतेखाली हे पाच सदस्य खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे?

✅ डी वाय चंद्रचूड

 

Q.10) कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? 

✅ झारखंड

नगरपरिषद भरती २०२३ प्रश्नसंच

भारतीय राज्यघटना 

Test १ 

Test २

Test ३

Test ४

Test ५

Test ६

Test ७

Test ८

Test ९

Test १०


Test No  1  click here   Password 100

Test No  2  click here   Password 111


Test No  3  click here   Password 1000

Test No  4  click here   Password 1001


Test No  5  click here   Password 111

Test No  6  click here   Password 222


Test No  7  click here   Password 111

Test No  8  click here   Password 123


Test No  9  click here   Password 1111

Test No  10  click here   Password 1234


Test No  11  click here   Password 100

Test No  12  click here   Password 101


Test No  13  click here   Password 123

Test No  14  click here   Password 1234


Test No  15  click here   Password 111

Test No  16  click here   Password 222


Test No  17  click here   Password 2000

Test No  18  click here   Password 1000

Imp point


1. जीवनसत्त्व– अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


2. जीवनसत्त्व– ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


3. जीवनसत्त्व– ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


4. जीवनसत्त्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


5. जीवनसत्त्व– ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


6. जीवनसत्त्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


7. जीवनसत्त्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


8. जीवनसत्त्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


9. जीवनसत्त्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


10. जीवनसत्व – के  


शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी.


प्रश्न मंजुषा



♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर


पोलीस भरती प्रश्नसंच

 ♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २



♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3



देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २



भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२



गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने

या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर


सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

साडी


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

 अरबी समुद्र


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

ठोसेघर धबधबा


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

औरंगाबाद


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

पुणे


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

 भूकंप


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

 नाशिक


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

नांदेड


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

 थंड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

 गडचिरोली


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

 रत्नागिरी.

अभयारण्य/राष्ट्रीय उद्यान व जिल्हे ..............



🔰 अबाबरवा अभयारण्य : बुलढाणा

🔰 अधारी अभयारण्य : चंद्रपूर

🔰 अनेर डॅम अभयारण्य : धुळे

🔰 भामरागड अभयारण्य : गडचिरोली

🔰 भीमाशंकर अभयारण्य : पुणे-ठाणे

🔰 बोर अभयारण्य : वर्धा-नागपूर

🔰 चपराळा अभयारण्य : गडचिरोली

🔰 दऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य : अहमदनगर

🔰 जञानगंगा अभयारण्य : बुलढाणा

🔰 गगामल राष्ट्रीय उद्यान : अमरावती

🔰 जायकवाडी पक्षी अभयारण्य : औ'बाद-नगर

🔰 कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य : अ'नगर

🔰 कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य : अकोला

🔰 कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य : रायगड

🔰 काटेपूर्णा अभयारण्य : अकोला

🔰 कोयना अभयारण्य : सातारा

🔰 लोणार अभयारण्य : बुलढाणा

🔰 मालवण सागरी अभयारण्य : सिंधुदुर्ग

🔰 मयुरेश्वर सुपे अभयारण्य : पुणे

🔰 मळघाट अभयारण्य : अमरावती

🔰 नायगाव मयूर अभयारण्य : बीड

🔰 नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य : नाशिक

🔰 नरनाळा अभयारण्य : अकोला

🔰 नवेगाव राष्ट्रीय उद्यान : गोंदिया .


🔰 नागझिरा अभयारण्य : भंडारा-गोंदिया

🔰 पनगंगा अभयारण्य : यवतमाळ-नांदेड

🔰 पच राष्ट्रीय उद्यान : नागपूर

🔰 फणसाड अभयारण्य : रायगड 

🔰 राधानगरी अभयारण्य : कोल्हापूर

🔰 सागरेश्वर अभयारण्य : सांगली 

🔰 सजय गांधी राष्ट्रीय उद्यान : मुंबई( ठाणे)

🔰 ताडोबा राष्ट्रीय उद्यान : चंद्रपूर

🔰 तानसा अभयारण्य : ठाणे 

🔰 टिपेश्वर अभयारण्य : यवतमाळ 

🔰 तगारेश्वर अभयारण्य : ठाणे 

🔰 वान अभयारण्य : अमरावती 

🔰 यावल अभयारण्य : जळगाव 

🔰 ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य : उस्मानाबाद 

🔰 मानसिंगदेव अभयारण्य : नागपूर 

🔰 नवीन नागझिरा अभयारण्य : गोंदिया-भंडारा 

🔰 नवेगाव अभयारण्य : गोंदिया 

🔰 नवीन बोर अभयारण्य : नागपूर 



🔰 नवीन माळढोक पक्षी अभयारण्य : उस्मानाबाद 

🔰 भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र : नाशिक

🔰 उमरेड करांडला अभयारण्य :  नागपूर-भंडारा 

🔰 कोलामार्का संवर्धन राखीव : गडचिरोली

🔰 ताम्हिनी अभयारण्य : पुणे-रायगड 

🔰 कोका अभयारण्य : भंडारा

🔰 मक्ताई भवानी अभयारण्य : जळगाव 

🔰 नयू बोर विस्तारित अभयारण्य : वर्धा 

🔰 मामडापूर संवर्धन राखीव : नाशिक

🔰 पराणहिता अभयारण्य : गडचिरोली 

🔰 सधागड अभयारण्य : रायगड-पुणे 

🔰 ईसापूर अभयारण्य : यवतमाळ-हिंगोली .

अग्रणी बँक योजना

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. 


*शिफारस -*


डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली. 


*सुरुवात -*


1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. 


*योजना -*


देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली. 


*कार्ये -*


जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -


जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -

 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.

 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.

 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.

 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.

 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला. 


*महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)*


स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना. 


*सध्यस्थिती -*


सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती. 


*उषा थोरात समिती -*


भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

11 October 2023

वि.दा. सावरकर विषयी माहिती

▪️वि.दा. सावरक यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.

▪️प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी

▪️विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.

▪️1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.

▪️1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.

▪️‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.

▪️वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.

▪️सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

▪️1908 – सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.

▪️अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.

▪️न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.

▪️1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.

▪️वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.

महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग


१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश


२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा


३. महाराष्ट्राचे पठार


४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली


🅾️पश्चिम वाहिनी नद्या


१. तापी-पूर्णा नदी प्रणाली


२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या


१. प्राणहिता नदी प्रणाली


२. गोदावरी नदी प्रणाली


३. कृष्णा नदी प्रणाली


४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान


महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक


१. भौगोलिक स्थान


२. अक्षवृत्तीय विस्तार


३. मोसमी वारे


४. सागरी सान्निध्य


५. प्राकृतिक रचना


✳️मदा


१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)


२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)


३. खोल काळी मृदा


४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा


५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा


६. पिवळसर तपकिरी मृदा


७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा


८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती


महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:


१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती


३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


४. आर्द्र-पानझडी वनस्पती


५. शुष्क पानझडी वनस्पती


६. रूक्ष काटेरी वनस्पती


७. खाजण वनस्पती

24 September 2023

आजच्या चालू घडामोडी

🌑केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये किती लाख नव्या लाभार्थ्यांची नोंद झाली आहे?

👉 ७५


🌑 केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या किती होणार आहे?

👉१० कोटी ३५ लाख


🌑 महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे?

👉 बीड


🌑 जी-२० इंडिया ऍग्री टेक समिट २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती?

👉 दिल्ली


🌑 कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये OBC ना २७% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?

👉 गुजरात


🌑 देशभरात यंदा ऑगस्ट महिन्यात कोणत्या वर्षा पासूनचा सर्वात कमी पाऊस झाला आहे

👉 १९०१


🌑 चीन ने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या कोणत्या राज्याचा भाग चीनचा असल्याचे दाखवले आहे?

👉 अरुणाचल प्रदेश


🌑भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिली इथेनॉल वर आधारित मोटार तयार केली आहे?

👉 टोयोटा


🌑जगातील पहिल्या इथेनॉल वरील मोटारीचे अनावरण कोणच्या हस्ते झाले?

👉 नितीन गडकरी


🌑 जगातील पहिले इथेनॉल वरील वाहन कोणत्या देशात तयार झाले आहे?

👉 भारत


🌑 कोणत्या देशाच्या कॉलीफॉर्निया राज्याच्या विधिमंडळात जातीभेदाविरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?

👉 अमेरिका


🌑 जातीभेदाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर करणारे कॉलीफोर्निया हे अमेरिकेतील कितवे राज्य आहे?

👉 पहिले


🌑 महाराष्ट्र राज्यात कोणत्या देशाच्या धर्तीवर ऑलीम्पिक भवन उभारण्यात येणार आहे?

👉जपान


🌑 इंडिया रेटींग्सच्या अहवालानुसार भारताची चालू खात्यावरील तूट एप्रिल-जून तिमाहीत किती अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे?

👉 १०


🌑भारताची एप्रिल-जून तिमाहीत चालू खात्यावरील तूट जिडीपी च्या किती टक्के राहण्याचा अंदाज इंडिया रेटींग्स ने वर्तविला आहे?

👉 १%


🌑चालू आर्थिक वर्षात भारताची आयटी सेवा क्षेत्राची वाढ ९% वरून किती टक्के होण्याचा अंदाज ईक्रा रेटिंग्स ने वर्तविला आहे?

 👉३%


🌑 शिकागो विद्यापिठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट अहवालानुसार देशातील कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?

👉 दिल्ली


🌑शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार २०१३ ते २०२१ या कालावधीत जगात किती टक्के प्रदूषण वाढ झाली आहे?

👉 ५९.१%


🌑 केंद्र सरकारने बासमती तांदळाचा किमान निर्यात दर किती डॉलर प्रति टन निश्चित केला आहे?

👉 १२००


🌑 देशाच्या एकूण सकल राज्य उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?

👉 १३%


🌑 अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

👉 ३० ऑगस्ट


🌑 कोणत्या वर्षापासून ३० ऑगस्ट हा दिवस अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून साजरा केला जातो?

👉 २०१२


🌑 कोणत्या उच्च न्यायालयांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे?

👉 पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय


🌑 भारताच्या संसदेच्या अनुसूचित जाती जमाती संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

👉 किरीट सोळंकी


🌑 संसदेच्या — विषयक स्थायी समितीवर पी. चिदंबरम यांची नियुक्ती झाली आहे?

👉 गृह


🌑अंतरराष्ट्रीय निसर्ग संस्थेने कोणत्या वर्षी व्हेल शार्क ला संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केले आहे?

👉 २०१६


🌑 मुंबई चा आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने कोणावर सोपवली आहे?

👉 नीतीआयोग


🌑 केंद्र सरकारने मुंबई महानगर क्षेत्राचा GDP किती हजार कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दिस्ट ठेवले आहे?

👉३००० कोटी


🌑 प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया (PIB) च्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

👉 मनीष देसाई


🌑 जानेवारी-जून २०२३ या कालावधीत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकाची संख्या २०२२ या कालावधी पेक्षा किती टक्क्यानी वाढली आहे?

👉 १०६%


🌑 जानेवारी-जुन २०२३ या कालावधीत देशाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकाची संख्या किती होती?

👉 ४३.८० लाख


🌑 अंतराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे?

👉महाराष्ट्र


🌑 अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने कोणत्या राज्याचा संघाचा पराभव केला?

👉 केरळ


🌑 अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोठे पार पडली?

👉 पद्दूचेरी


🌑अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूंने सर्वात कमी डावात १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?

👉 बाबर आझम


🌑 अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम ने किती डावामध्ये सर्वात वेगवान १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?

👉 १०२


🌑 कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केला आहे?

👉 कर्नाटक


🌑कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?

👉 राहुल गांधी


🌑 कर्नाटक सरकारणे सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजनेत राज्यातील प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमहीना किती रुपये मिळणार आहेत?

👉 २०००


🌑 कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजेनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळणार आहे?

👉 १.१ कोटी


🌑 महाराष्ट्र राज्यात –ते –सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताह राबविला जाणार आहे?

👉 १ ते ८


🌑 निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे कोणत्या कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे?

👉 नवसाक्षरता


🌑कोणत्या राज्यातील भद्रावह राजमा आणि सुलाई मधाला भौगोलिक मनांकन GI दर्जा देण्यात आला आहे?

👉 जम्मू अँड काश्मीर


🌑 कोणती टेनिस महिला खेळाडू अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२३ खेळणारी सर्वात वयस्कर महिला ठरली आहे?

👉 सेरेना विल्यम


🌑 जागतिक अथेलिटिक्स स्पर्धेत भारत एकूण पदतालीकेत कितव्या क्रमांकावर राहिला?

👉 १८


🌑 देशातील १३ वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणता प्रकल्प राबविला जाणार आहे?

👉 यु-विन


🌑 G-२० आरोग्य मंत्र्याच्या बैठकीत साथ रोगाच्या नियंत्रणासाठी किती कोटी डॉलर जागतिक निधी उभरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?

👉 ३० कोटी डॉलर


🌑 मध्य आफ्रिकेतील कोणत्या देशाच्या लष्कराने बंड केले असून देशाची सत्ता आपल्या हातात घेतली आहे?

👉 गॅबॉन



🌑अमेरिकेच्या स्टँनफर्ड विद्यापीठाणे २०२३ या वर्षातील जगभरातील प्रभावशाली २ लाख शास्त्रज्ञाची यादी जाहीर केली असून त्यामध्ये भारतातील किती शास्त्रज्ञाचा समावेश आहे?


👉 ३५००


🌑 अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाणे जाहीर केलेल्या २०२३ च्या जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञाच्या यादीत भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञाचा समावेश आहे?

👉 आएआएसी बेंगळूरू



🌑 भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

👉जया वर्मा सिन्हा


🌑भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत?

👉 प्रथम


🌑 भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कोणत्या बॅचच्या इंडियन रेल्वे ट्रॅफिक सेवेच्या अधिकारी आहेत?


👉 १९८८


🌑 कोणत्या देशाची डॅनिएले मॅकगाहे ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळनारी पहिली ट्रान्सजेन्डर महिला ठरणार आहे?


👉 कॅनडा


🌑 BCCI च्या माध्यम हक्काचा लिलाव कोणत्या नेटवर्क ने जिंकला आहे?

👉 व्हायकॉम १८


🌑BCCI चे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क व्हायकॉम १८ या नेटवर्क कडे किती वर्षं असणार आहेत?

👉 ५


🌑 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारताच्या GDP मध्ये एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे?

👉 ७.८%


🌑२०२३-२४ आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताच्या कृषी क्षेत्रात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?

👉 ३.५%


🌑राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार एप्रिल -जून तिमाहीत भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्क्यानी घसरला आहे?

👉 ४.७%


🌑 भारतीय अर्थव्यस्थेच्या आठ प्रमुख क्षेत्राची जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे?

👉 ८%




🌑 चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन किती लाख कोटी राहिले आहे?

👉 ७०.६७


🌑 एप्रिल ते जून तिमाही मध्ये भारताच्या बांधकाम क्षेत्राची वाढ १६% वरून किती टक्के कमी झाली आहे?

👉 ७.९%


🌑 भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे?


👉 २७.७%


🌑 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यलयाच्या आकडेवारी नुसार एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या अर्थ, बांधकाम,व्यवसायिक सेवा क्षेत्राची वाढ किती टक्के झाली आहे?


👉१२.२%


🌑 चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत चीनचा GDP भारताच्या ७.८% तुलनेत किती टक्के राहिला आहे?

👉६.३%


🌑 देशाची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यात किती लाख कोटीवर पोहचली आहे?

👉 ६.०६


🌑 देशाच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिण्यातील वित्तीय तूटीचे प्रमाण सरकारने निर्धारित केलेल्या वार्षिक अंदाजाच्या किती टक्के आहे?

👉 ३३.९%


🌑देशाला एप्रिल ते जुलै या कालावधीत मिळालेले महसूल उत्पन्न अर्थसंकल्पीय अंदाजाच्या किती टक्के आहे?

👉 २५%


🌑देशातील निवडक शहरे महानगरांना जोडण्यासाठी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत किती हजार किलोमीटर चे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे?

👉 ३ हजार


🌑 देशातील नवीन प्रस्तावित पुणे-बंगळूरू हरीत दृतगती महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे?

👉७४५


🌑 पुणे-बंगळूरू या नवीन प्रस्तावीत हरीत महामार्गासाठी एकूण किती रुपये खर्च येणार आहे?

👉४० हजार कोटी


🌑 पुणे-बंगळूरू हा हरीत राष्ट्रीय महामार्ग ८ पदरी असून त्याची स्पीड किती KM/HR असणार आहे?

👉 १२०


🌑 महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याच्या प्रधान मुख्य वनसरंक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

👉 शैलैश टेम्भूर्णीकर



थोडक्यात महत्वाचे


1. सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?

उत्तर --- पांढरया पेशी


२. अर्नाळा हा किल्ला कोणत्या  जिल्यात आहे ?

उत्तर ---  पालघर (पूर्वी ठाणे)


३. लोणार हे सरोवर कोणत्या जिल्यात आहे ?

 उत्तर ---  बुलढाणा


४.  शांतीनिकेतन कोठे आहे ?

 उत्तर --- कोलकाता


५. उद्यानांचे शहर असे  कोणत्या  शहरास  म्हणतात ?

 उत्तर --- बंगलोर


६. ' बॉम्बे हाय'  हे  कशासाठी प्रसिद्ध आहे ?

  उत्तर --- खनिज तेल


७.  हापकीन इन्स्टिट्यूट कोठे  आहे ?

  उत्तर --- मुंबई


८.  RBI चे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?

  उत्तर ---१९४९ला


९. कोकण विभागात किती  जिल्यांचा समावेश होतो ?

  उत्तर --- ०७


१०. हॉकीचा जादुगार असे कोणाला म्हंटले जाते ?

उत्तर --- मेजर ध्यानचंद


११ . मानवधर्म या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर --- दादोबा पांडुरंग  तर्खडकर



१२ . १८७५ मध्ये ..... यांनी इंडियन लीग ची स्थापना केली ?


उत्तर --- शिरीषकुमार घोष


१३ .भारत सेवक समाज ची  स्थापना  कोणी केली ?


उत्तर --- गो.कृ.गोखले


१४ . फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली ?


उत्तर --- सुभाषचंद्र बोस


१५ .शिवनेरी व लोहगड हे किल्ले कोणत्या जिल्यात आहेत ?


उत्तर --- पुणे


१६ .सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?


उत्तर -- पांढरया पेशी


१७ . अर्नाळा हा किल्ला कोणत्या  जिल्यात आहे ?


उत्तर -- ठाणे


१८ .लोणार हे सरोवर कोणत्या जिल्यात आहे ?


उत्तर ---  बुलढाणा


१९ . शांतीनिकेतन कोठे आहे ?


उत्तर --- कोलकाता


२० .उद्यानांचे शहर असे  कोणत्या  शहरास  म्हणतात ?


 उत्तर --- बंगलोर


२१ .'बॉम्बे हाय'  हे  कशासाठी प्रसिद्ध आहे ?


 उत्तर --- खनिज तेल


२२ . हापकीन इन्स्टिट्यूट कोठे  आहे ?


 उत्तर --- मुंबई


२३ .RBI चे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?


उत्तर ---१९४९ला


२४ .कोकण विभागात किती  जिल्यांचा समावेश होतो ?

उत्तर --- ०७


२५ . हॉकीचा जादुगार असे कोणाला म्हंटले जाते ?


उत्तर -- मे. ध्यानचंद


२६ .दामोदर हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?


उत्तर -- प . बंगाल


२७ .मानस हे वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोठे आहे ?


उत्तर ---आसाम


२८ .मीनाक्षी मंदिर हे कोणत्या राज्यात व ठिकाणी आहे ?


उत्तर --- तामिळनाडू , मदुराई


२९ . दाचीगम अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे ?


उत्तर --- जम्मू काश्मीर


30 .मेरी या संस्थेचे मुख्यालय  कोठे आहे ?


उत्तर --- नाशिक


३१ . नोकिया हि कंपनी कोणत्या देशाची  आहे ?


उत्तर --- फिनलंड


३२ . साहेब हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?


उत्तर --- अरबी


३३ . भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तास पुढे आहे ?


उत्तर --- ५.५


३४ .भारतात आकाशवाणी सेवा  कधी सुरु झाली ?


उत्तर --- 1927


३५ . भारताचा तिरंगा घटना समितीने केव्हा संमत  केला ?     


उत्तर  --- २२ जुलै १९४७ ला


३६. 'माउंट अबू'  हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?  


उत्तर --- राजस्थान


३७ . रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ?


उत्तर -- केरळ


३८.'शिका संगठीत व्हा, व  संघर्ष करा' हा संदेश  कोणी  दिला ?


उत्तर --- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


३९. भारतीय राज्यघटनेत सध्या किती मुलभूत  कर्तव्य आहेत ?


उत्तर --- ११


४०. पेशवाईचा अंत केव्हा झाला ?                                            


उत्तर --- १८१८ मध्ये


४१ . राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे  आहे  ?                    


उत्तर --- भोसरी (पुणे )


४२ .स्पेन व इंग्लंड हे देश कोणत्या खंडात आहेत ?                  


उत्तर --- युरोप  खंडात


४३. 'चिकलठाणा' विमानतळ कोठे आहे ?                                


 उत्तर --- औरंगाबाद


४४ . महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी  कोठे आहे ?                              


 उत्तर --- नाशिक


४५. ' संतोष ट्रॉफी'  कोणत्या खेळाशी  संबंधित आहे ?        


उत्तर ---  फुटबॉल


४६ . प्रिझन डायरी पुस्तक

उत्तर - जयप्रकाश नारायण


४७. आनंदमठ पुस्तक

उत्तर - बंकिमचंद्र    चटर्जी


४८.इंडिया विन्स फ्रीडम पुस्तक

उत्तर - मौलाना आझाद


४९.बंदी जीवन पुस्तक

उत्तर -  सचिंद्रनाथ सन्याल


५०.ब्रोकन विंग्स पुस्तक

उत्तर - सरोजिनी नायडू


५१.गीतांजली पुस्तक

उत्तर- रवींद्रनाथ टागोर


५२.बॉम्ब पोथी पुस्तक

उत्तर -  सेनापती बापट


५३.इंडिया and दि  एम्पायार

उत्तर - एनी बेझेंट

'जी २० 'ची स्थापना


१९९७ ते १९९९ दरम्यान संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते.


याच संकटावर तोडगा काढण्यासाठी १९९९ मध्ये जी२० ची स्थापना झाली.


सुरुवातीला नऊ वर्षे जी २० देशाचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची नियमित बैठक होत होती.


अमेरिकेतील ' सब प्राईम क्रायसिस ' च्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २००८ ला जी २० ची पहिली परिषद भरली.


📌 सदस्य देश: - भारत,अर्जेंटिना,ऑस्ट्रेलिया, ब्राझील,कॅनडा, चीन,फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली,जपान,दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया ,दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, ब्रिटन,अमेरिका आणि युरोपियन युनियन.


स्पेन कायमस्वरूपी पाहून आहे.


जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनाही परिषदेचे आमंत्रण असते.


मुख्यालय - जी 20 चे अध्यक्षपद फिरते असते त्यामुळे जो देश संबंधित वर्षी अध्यक्षपद भूषवत आहे तिथे जी २० चे मुख्यालय असते.सध्या भारतात अध्यक्ष पद भूषवत आहे.


📌 जी २०चे महत्व:- जी 20 प्रामुख्याने आर्थिक प्रश्नावर काम करणारा गट आहे.


जी२० चे सदस्य देश एकत्रितपणे जागतिक जीडीपीच्या ८०टक्के, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ७५ टक्के, जागतिक लोकसंख्येच्या ६० टक्क्यांचे प्रतिनिधित्व करतात.

चालू घडामोडी २३ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 23, 2023

🔵(Q१) आमदार प्रमिला मलिक यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) बिहार

(B) ओडिसा

(C) झारखंड

(D) राजस्थान

Ans-(B) ओडिसा.



🔴(Q२) ओडिसा राज्याच्या विधानसभेत किती वर्षानंतर महिला सदस्याची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) ८४

(B) ८०

(C) ८८

(D) ८७

Ans-(A) ८४.



⚪️(Q३) खालीलपैकी कोणाला मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) राजेश करपे

(B) कौतिकराव पाटील

(C) भारत जाधव

(D) देविदास गोरे

Ans-(D) देविदास गोरे.



🟠(Q४) न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे?

(A) पियुष गोयल

(B) अनुराग ठाकूर

(C) एस.जयशंकर

(D) अजित डोव्हाल

Ans-(C) एस.जयशंकर.



⚫️(Q५) हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील कोणत्या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) सिक्कीम

(C) गुजरात

(D) पंजाब

Ans-(A) अरुणाचल प्रदेश.



🔵(Q६) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे?

(A) श्रीलंका

(B) बांगलादेश

(C) चीन

(D) सिंगापूर

Ans-(D) सिंगापूर.



🔴(Q७) दक्षिण चीन समुद्रात भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलाचा कोणत्या नावाचा सागरी सराव सुरु झाला आहे?

(A) मैत्री

(B) हॅन्ड इन हॅन्ड

(C) सिम्बेक्स

(D) मलबार

Ans-(C) सिम्बेक्स.



⚪️(Q८) जम्मू कास्मीर भारतात विलनिकरणाची किती वर्ष पूर्ण झाल्या निमित्त पहिल्यांदा जम्मू एअरफोर्स स्टेशनवर भारतीय वायुसेनेने एअर शो आयोजित केला होता?

(A) ७०

(B) ७६

(C) ७७

(D) ७८

Ans-(B) ७६.



🟠(Q९) लँन्सेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधना नुसार गरीब देशामध्ये कर्करोगाने ग्रस्त ०-२१ वयोगटातील किती टक्के मुले योग्य उपचार अभावी मरण पावतात?

(A) ४०%

(B) ४६%

(C) ४८%

(D) ४५%

Ans-(D) ४५%.



🔵(Q१०) जगातील एकूण कर्करोगाने ग्रस्त किती टक्के मुले गरीब देशात राहतात?

(A) ८०%

(B) ८५%

(C) ९०%

(D) ९५%

Ans-(C) ९०%.



🔴(Q११) ICC अंडर १९ क्रिकेट विश्वचसक स्पर्धा २०२४ मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) बांगलादेश

(D) अफगाणिस्तान

Ans-(B) श्रीलंका.



⚪️(Q१२) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमी कितव्या स्थानावर पोहचला आहे?

(A) दुसऱ्या

(B) पहिल्या

(C) तिसऱ्या

(D) चौथ्या

Ans-(A) दुसऱ्या.


🔵(Q१) महिलांना लोकसभेत व विधासभेत ३३% आरक्षणाची तरतूद असणारे नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या बाजूने लोकसभेत किती मतदान झाले?

(A) ४५४

(B) ४५५

(C) ४५६

(D) ४८०

Ans-(A) ४५४.



🔴(Q२) नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या विरोधात लोकसभेत किती सदस्यांनी मतदान केले?

(A) ५

(B) ३

(C) २

(D) १

Ans-(C) २.



⚪️(Q३) जागतिक शांतता दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?

(A) २२ सप्टेंबर

(B) २१ सप्टेंबर

(C) २० सप्टेंबर

(D) २४ सप्टेंबर

Ans-(B) २१ सप्टेंबर.



🟠(Q४) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या वर्षी २१ सप्टेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्याचा ठराव केला?

(A) १९८०

(B) १९७०

(C) १९७८

(D) १९८१

Ans-(D) १९८१.



⚫️(Q५) केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा शेतकऱ्यापर्यत पोहचण्यासाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?

(A) शेतकरी कर्ज पोर्टल

(B) किसान ऋण पोर्टल

(C) ऍग्रो वन पोर्टल

(D) भारत किसान पोर्टल

Ans-(B) किसान ऋण पोर्टल.




🔵(Q६) शेतकऱ्यासाठी कर्ज उपलब्ध होण्यासाठी किसान ऋण पोर्टल चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र सिंग तोमर

(B) नितीन गडकरी

(C) अनुराग ठाकूर

(D) राहुल गांधी

Ans-(A) नरेंद्र सिंग तोमर.



🔴(Q७) जगात एकूण महिला खासदाराची संख्या किती टक्के आहे?

(A) २३%

(B) २२%

(C) २१%

(D) २४%

Ans-(D) २४%.



⚪️(Q८) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड केली आहे?

(A) नीरज चोप्रा व स्मुर्ती मानधना

(B) हरमनप्रीत कौर व मीराबाई चानू

(C) हरमनप्रीतसिंग व लवालीना बोरगोहेन

(D) सुनील छेत्री व रोहण बोपण्णा

Ans-(C) हरमनप्रीतसिंग व लवालीना बोरगोहेन.



⚫️(Q९) आशियाई क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न कधी होणार आहे?

(A) २२ सप्टेंबर

(B) २१ सप्टेंबर

(C) २४ सप्टेंबर

(D) २३ सप्टेंबर

Ans-(D) २३ सप्टेंबर.



🔵(Q१०) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) जसप्रीत बुमराह

(B) मोहम्मद सिराज

(C) मोहम्मद शमी

(D) आर.अश्विन

Ans-(B) मोहम्मद सिराज.



⚪️(Q११) २०२४ चा ICC टी-२० क्रिकेट विश्वचसक कोठे होणार आहे?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) अमेरिका आणि वेस्टइंडिज

(D) इंग्लंड

Ans-(C) अमेरिका आणि वेस्ट इंडिज.



⚫️(Q१) आरएलव्ही चारूलता ही कोणत्या चित्रपटसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर पार्श्वगायिका ठरणार आहे?

(A) हिंदी

(B) मराठी

(C) तेलगू

(D) मल्याळम

Ans-(D) मल्याळम.



🔵(Q२) आशियान देशाच्या पहिल्या नौदल सरावाला कोठे सुरुवात झाली आहे?

(A) जकार्ता

(B) दिल्ली

(C) दुबई

(D) मिरपूर

Ans-(A) जकार्ता.



🔴(Q३) मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोठे पार पडली?

(A) लाहोर

(B) सिंगापूर

(C) मालदीव

(D) श्रीलंका

Ans-(C) मालदीव.



⚪️(Q४) मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोणी जिंकली?

(A) जेसीका विल्सन

(B) एरिका रॉबिन

(C) हिरा इनाम

(D) मलिका अल्वी

Ans-(B) एरिका रॉबिन.



⚪️(Q५) भारताच्या नवीन संसदेचे कामकाज कोणत्या दिवसाच्या मुहूर्तावर सुरु झाले आहे?

(A) गणेश चतुर्थी

(B) दीपावली

(C) स्वातंत्र्य दिन

(D) दसरा

Ans-(A) गणेश चतुर्थी.



⚫️(Q६) कोणते विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे?

(A) महिला शक्ती विधेयक

(B) अमृत भारत विधेयक

(C) नारीशक्ती वंदन विधेयक

(D) महिला सक्षमीकरण विधेयक

Ans-(C) नारीशक्ती वंदन विधेयक.



🔵(Q७) लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे?

(A) अमित शहा

(B) अर्जुन राममेघवाल

(C) पियुष गोयल

(D) प्रल्हाद जोशी

Ans-(B) अर्जुन राममेघवाल.



🔴(Q८) देशाच्या लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक असणार आहे?

(A) १२९

(B) १३१

(C) १३०

(D) १२८

Ans-(D) १२८.



⚪️(Q९) लोकसभेत मांडलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकात महिलांना लोकसभेत व विधानसभेत किती वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद आहे?

(A) १७

(B) १८

(C) १५

(D) १४

Ans-(C) १५.



🔵(Q१०) नारीशक्ती वंदन विधेयकामध्ये महिलांच्या लोकसभेतील आणि विधानसभेतील आरक्षणाचा कालावधी वाढविण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे?

(A) पंतप्रधान

(B) संसद

(C) राष्ट्रपती

(D) लोकसभा अध्यक्ष

Ans-(B) संसद.


चालू घडामोडी :- 23 सप्टेंबर 2023


◆ आमदार प्रमिला मलिक यांची ओडिशा राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे.


◆ देविदास गोरे यांना मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


◆ न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे एस.जयशंकर उपस्थित राहणार आहे.


◆ हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे.


◆ भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे.


◆ ICC अंडर 29 क्रिकेट विश्वचसक स्पर्धा 2024 मध्ये श्रीलंका या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.


◆ ICC च्या तिन्ही कसोटी, वनडे आणि टी-20 प्रकारच्या क्रमवारीत भारत संघ प्रथम स्थानावर पोहचला आहे.


◆ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या संचालक पदी किशोर रिठे यांनी निवड झाली आहे.


◆ 2023 या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार डॉ. स्वाती नायक यांना जाहीर झाला आहे.


◆ नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हा दरवर्षी "वर्ल्ड फूड प्राईझ" संस्थेमार्फेत दिला जातो.


◆ इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट परिषदेचे आयोजन भारतात 2027 साली दिल्ली येथे करण्यात येणार आहे.


◆ ऑस्ट्रेलिया देशातील ब्रीसबेन शहरात इंटरनॅशनल फार्मासियुटिकलं फेडरेशन वर्ल्ड काँग्रेस परिसदेचे आयोजन करण्यात येणार आहे.


◆ आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2023 च्या यादीत सिंगापूर देश प्रथम क्रमांकावर आहे.


◆ 2023 वर्षीच्या बुकर पारीतोषिकाच्या यादीत भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांच्या "वेस्टर्न लेन" कादंबरी चा समावेश झाला आहे.


◆ इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट या परिषदेचे यजमानपद भारत देशाला मिळाले आहे.


जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे



 जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

 जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

 जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

 जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

 जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

 जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

 जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

 जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

 जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन



जीवनसत्त्व/ खनिज.    -  कमतरतेमुळे होणारा रोग


जीवनसत्त्व A.  -  रातांधळेपणा

जीवनसत्त्व B1.  -   बेरीबेर

जीवनसत्त्व C.  -   स्कर्वी

जीवनसत्त्व D.  -   मुडदूस

कॅल्शियम    -       हाडे आणि दात किडणे

 आयोडीन      -     गलगंड

 आयर्न           -      रक्तक

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती


◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 


◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 


◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 


◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 


◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 


◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 


◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  


★ गोदावरी नदीचा उगम :-


◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 


◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 


◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.


◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 


◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 


◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.


◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.


★ गोदावरीच्या उपनद्या:-


◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.


★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-


◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.


★ गोदावरी नदीवरील धरणे:-


◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.


◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 


◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती