पद्मश्री 113 व्यक्तींना देण्यात आले असून त्यातील महत्त्वाचे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व कोण कोण आहेत त्यावर प्रश्न येऊ शकतो ते पाहूया :
1. अच्युत रामचंद्र पालव- कला
2.श्रीमती अरुंधती भट्टाचार्य- व्यापार व उद्योग
3.अशोक लक्ष्मण सराफ- कला
4. श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे -कला
5. चैत्रम देवचंद्र पवार -सामाजिक कार्य
6.श्रीमती जसपिंदर नरुला- कला
7.मारुती भुजंगराव चितमपल्ली- साहित्य व शिक्षण
8.राणेद्र भानू मुजुमदार -कला
9.श्री सुभाष खेतुलाल शर्मा- शेती
10.वासुदेव कामत- कला
11.विलास डांगरे -औषध .
इतर पद्मश्री विजेते :
हरविंदर सिंग पद्मश्री प्राप्त पहिला पॅरा तिरंदास ठरले.
क्रीडा क्षेत्रातील काही व्यक्तिमत्व
सत्यपाल सिंह- पॅराॲथिक्स प्रशिक्षक
आर. अश्विन - क्रिकेट
आय.एम. विजयन -फुटबॉल.
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
No comments:
Post a Comment