▪️विभागीय परिषदा या संविधानात्मक संस्था आहेत.
▪️भारतात एकूण सात विभागीय परिषदा देशातील प्रत्येक विभागासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.
▪️प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो.
▪️दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो.
🔸️ विभागीय परिषदांची उद्दिष्ट्ये / कार्ये
➤ राज्यवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद आणि संकुचितवादी तीव्र वृत्ती यांना आळा घालणे.
➤ देशात भावनिक ऐक्य साध्य करणे.
➤ केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात.
🔸️ उत्तर-पूर्व परिषद
➤ १९७१ मधील भारताच्या उत्तर-पूर्व विभागाच्या पुनर्रचनेच्या अनुषंगाने तिची निर्मिती करण्यात आली.
➤ ८ ऑगस्ट १९७२ रोजी तिची निर्मिती करण्यात आली.
➤ २००२ मध्ये परिषदेत सिक्कीमचा समावेश करण्यात आला.
No comments:
Post a Comment