22 October 2025

बारडोली सत्याग्रह (1928-29)



🔹️मूलभूत माहिती

➤ वर्ष: 1928-29

➤ ठिकाण: बारडोली

➤ नेतृत्व: सरदार वल्लभभाई पटेल


🔹️कारणे आणि सुरूवात

➤ 1926 मध्ये स्थानिक सरकारने 30% कर वाढीची घोषणा केली

➤ शेतकऱ्यांनी या वाढीचा विरोध केला

➤ सरकारने बारडोली चौकशी आयोग नेमला, ज्याने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले


🔹️पटेलांचे नेतृत्व आणि कार्यपद्धती

➤ पटेलांनी महिलांचा सहभाग वाढवला

➤ महिलांना "सरदार" पदवी दिली

➤ लढा देण्यासाठी 13 छावण्या उभारल्या

➤ आंदोलनात सामाजिक बहिष्काराचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला

➤ सत्याग्रह पत्रिका सुरू केली


🔹️समर्थन आणि राष्ट्रीय प्रतिसाद

➤ लालजी नारंजी आणि के एम मुन्शी यांनी समर्थनार्थ विधान परिषदेचा राजीनामा दिला

➤ मुंबई रेल्वेने संप पुकारला

➤ 2 ऑगस्ट 1928: गांधीजी बारडोलीत दाखल, पटेलांना अटक होऊ नये म्हणून


🔹️चौकशी आयोगाचे निर्णय आणि यश

➤ चौकशी आयोग स्थापन: ब्लुमफिल्ड व मक्सवेल

➤ आयोगाने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले

➤ कर वाढ 30% ऐवजी 6.3% करण्यात आली

➤ सत्याग्रह यशस्वी ठरला ✅

No comments:

Post a Comment