15 November 2025

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1) 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 

✔️ लार्ड कँनिंग


2) 1857 च्या उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ति कोण ? 

✔️ मगल पांडे


3) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण  ? 

✔️ विनोबा भावे


4) " आझाद हिंद सेने " ची स्थापना कोणी केली ? 

✔️ रासबिहार बोस


5) मायकेल ओडवायरीची हत्या कोणत्या क्रांतिकारकांनी केली ?  

✔️ उधमसिंग


6) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता ? 

✔️  लार्ड कर्झन


7) भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ति कोण  ? 

✔️ राजा राममोहन रॉय


8) " पुणे करार " कोणाकोणामंध्ये झाला ? 

✔️  महात्मा गांधी - डॉ. आंबेडकर


9) जहाल गटातील तीन प्रसिद्ध नेत्यांची ( त्रिमूर्ती ) नावे सांगा  ? 

✔️ लाल - बाल  - पाल


10) इ.स. 1930 मंध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले ? 

✔️ रम्से मँक्डोनाँल्ड


11) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? 

गो. कृ.  गोखले


12) जुन्या मुबंई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर -----------होता

✔️ एलफिन्स्टन


13) इ.स. 1829 मंध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला ? 

✔️ बटिग विल्यम


14) " शिवजयंती उत्सव " महाराष्ट्रात सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण ? 

✔️ बा.ग.टिळक


15) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते ? 

✔️ सर ए. ओ.ह्युम


16) भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची पहिली महिला अध्यक्ष ----------------

✔️ अनी बेझंट


17) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? 

✔️ वयोमेशचंद्र बँनर्जी


18) डाँ.  पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी "गदर " ही गुप्त क्रांतिकारक संघटना ----------या देशामंध्ये सुरू केली ? 

✔️ अमेरिका


19) काँग्रेसचे पहिले अधिवेशन ------------या शहरात घडून आले ? 

✔️ मबंई


20)  कलेक्टर जँक्सनचा वध करणारा क्रांतिकारक -------------

✔️ अनंत लक्ष्मण कान्हेरे


21) " अभिनव भारत संघटनेचे " संस्थापक कोण ? 

✔️ वि.दा.सावरकर


22) आद्य क्रांतिकारक ? 

✔️ वासुदेवन बळवंत फडके


23) ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कदी झाला ? 

✔️ 1858


24) हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल पाश्र्वभूमी कोणी तयार केली ? 

✔️ सवामी रामानंद तीर्थ


25) भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराँय कोण  ? 

✔️ लार्ड कँनिंग


26) "व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट "रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण ? 

✔️ लार्ड रिपन


27) लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटा बरोबर केली जाते ? 

✔️ औरंगजेब


29) 1929 मंध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या आध्यक्षेखाली पास झाला ? 

✔️  पडित नेहरू


30) "गदर पार्टीचे " पुणे जिल्ह्यातील कार्यकरते कोण ? 

✔️ विष्णू गणेश पिगंळे


32) विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक ------------

✔️ धोंडो केशव कर्वे


31) भारकाचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण ?  

✔️ सी.  राजगोपालाचारी


33) होमरुल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाली  ? 

✔️ मबंई


34) "असहकार चळवळ " कोणी केली ? 

✔️ महात्मा गांधी


35) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरूध्द----------- यांनी आवाज उठविला ? 

✔️ वि.रा.शिदें


36) वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही ------------

✔️ पडित नेहरू


37) मुंबई येथे थिआँसाँफिकल सोसायटी शाखा इ.स.-----------या वर्षी झाली  ? 

✔️ इ.स.1897


38) भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना "राणीचा जाहिरणामा " प्रस्तुत करणार्‍या साम्राद्नीचे नाव -----------?

राणी व्हिक्टोरिया 

✔️


39) भारतातील" स्वतंत्र " हा शब्द ब्रिटिश राजकर्त्यानी ---------------मंध्ये वापरला ? 

✔️ अटलीच्या घोषणेत


40) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात।? 

✔️ लार्ड रिपन

Decline of Mughal power – मुघल सत्तेचा ऱ्हास

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


● पार्शभूमी

● १२ च्या शतकाच्या अखेरीस घुरचा महमूद (Mahamud of Ghur) याने भारतावर हल्ले केले. त्यांच्या परिणामस्वरूप सन १२०६ मध्ये त्याचा गुलाम कुत्बुद्दिन ऐबक याने ‘दिल्ली सल्तनत’ (Delhi Sultanate) ची स्थापना केली.

● सन १२०६ ते १५२६ दरम्यान दिल्ली सल्तनतच्या पाच घराण्यांनी राज्य केले: गुलाम घराणे, खल्जी घराणे, तुघलक घराणे, सय्यद घराणे व लोधी घराणे. तुघलक घराण्याच्या हासानंतर १४ व्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेत बहमनी राज्य (१३४७ ते १५ व्या शतकाची अखेर) व विजयनगर साम्राज्य (१३३६ ते १६ व्या शतकाची अखेर) या राज्यांची निर्मिती झाली.


● पुढे १५ व्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्याचे तुकडे होऊन पाच राज्यांची निर्मिती झाली: अहमदनगरची निझामशाही (१४९०-१६३३), विजापूरची अदिलशाही (१४९०१६८६), व-हाडची इमादशाही (१४९०- १५७४),गोवळकोंड्याची कुतुबशाही (१५१८-१६८७), व बिदरची बारिदशाही (१५२८-१६१९).

● पानिपतच्या पहिल्या युद्धात (१५२६) दिल्लीचा सुलतान इब्राहिम खान लोधी याचा पराभव बाबरने केला. (बाबर हा मध्य आशियातील समरकंदचा शासक होता, मात्र पराभवामुळे त्याला राज्य गमवावे लागले होते. त्यामुळे त्याला दक्षिणेकडे २ स्थलांतर करावे लागले. त्याने प्रथम काबूल काबीज करून
नंतर भारतावर स्वारी केली.) अशा रितीने बाबरने भारतात मुघलांची सत्ता प्रस्थापित केली. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायून (१५३०-४० व १५५५-५६) याने राज्य केले.मुघल साम्राज्याचा खरा विस्तार अकबर (१५५६-१६०५),जहांगीर (१६०५-२७), शहाजहान (१६२७-५८) व औरंगजेब (१६५८-१७०७) यांच्या काळात घडून आला.त्यामुळे औरंगजेब पर्यंतच्या मुघल बादशाहांना ‘साम्राज्यवादी मुघल’ (Imperial Mughals) असे म्हणतात.

● औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर (१७०७) मात्र मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. औरंगजेबानंतरच्या बादशाहांना ‘उत्तर मुघल’ (Later Mughals) म्हणतात. १८५७ च्या उठावापर्यंत मुघल बादशहांनी दिल्लीहून राज्य केले, मात्र ते केवळ नावाचेच ‘बादशाह’ होते. त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेश सतत कमी होत गेला. शाहआलम दुसरा तर ‘निर्वासित बादशाह’ (fugitive emperor) होता,
त्याला महादजी शिंदेंनी दिल्लीच्या गादीवर पुन्हा प्रस्थापित (reinstate) केले.

● औरंगजेबानंतरच्या मुघल बादशाहांबद्दल थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:

◆ १)बहादूर शाह पहिला (१७०७-१२)

● औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल गादीसाठी त्याच्या तीन मुलांमध्ये झालेल्या युद्धानंतर बहादूर शाह बादशाह बनला. सत्तेवर ते आल्यावर त्याने शाहआलम पहिला हे नाव धारण केले.

● त्याच्या काळात शिखांबरोबर समझौता होऊन गुरू गोविंद सिंह यांना मुघल सेवेत घेण्यात आले. मात्र ही युद्धबंदी तात्पुरती ठरली. गुरू गोविंद सिंह यांच्या मृत्यूनंतर (१७०८) शिखांनी बंदा बहादूरच्या नेतृत्वाखाली मुघलांविरूद्ध बंड केले.

● बुदेला व जाट यांबरोबरही मुघलांचा समझौता होऊन त्यांचे प्रमुख अनुक्रमे छत्रसाल व चुडामण यांना मुघल सेवेत घेण्यात आले.

● बहादूर शाहाने छ. शाहू राजांना (संभाजी महाराजांचा पुत्र) कैदेतून मुक्त केले. शाहू राजे महाराष्ट्रात परतल्याने ताराबाई व शाहू यांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले.

◆ २)जहांदर शाह (१७१२-१३)

● बहादूर शाहाच्या चार मुलांमध्ये गादीसाठी झालेल्या संघर्षात जहांदर शाह यशस्वी ठरला. झुल्फिकार खान या मुघल सरदाराने (nobles)किंग-मेकर म्हणून कार्य कगागात्ती हाशा केलेल्या मदतीने तो गादीवर आला.

◆ ३)फारूक सियार (१७१३-१९)


•फारूक सियार सय्यद बंधू (अब्दुल्ला खान व हुसून अली) या सरदारांच्या मदतीने गादीवर आला. अब्दुल्ला खानला वझीर तर हुसेन अलीला मीर बक्षी बनविण्यात आले. मात्र त्याचबरोबर बादशाह व सय्यद बंधू यांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. सय्यद बंधूंनी फारूकचा खून घडवून आणला व बहादूर शाहचा नातू रफी-उद-दरजत याला बादशाह बनविले. मात्र त्याला लवकरच मृत्यू झाला.

● फारूक सियारच्या काळात शिखांचा नेता बंदा बहादूर यास पकडण्यात आले व मारण्यात आले.

● १७१७ चे फर्मान: १७१७ मध्ये फारुक सियारने फर्मान जारी करून ईस्ट इंडिया कंपनीला गुजराथ व दख्खनमध्ये व्यापारी विशेषाधिकार प्रदान केले.

◆ ४)मुहम्मद शाह (१७१९-४८)

● रफीच्या मृत्यूनंतर सय्यद बंधूंच्या मदतीने मुहम्मद शाह गादीवर आला. १७२० मध्ये इतर सरदारांनी सय्यद बंधूंविरूद्ध कट रचून त्यांचा खून घडवून आणला.

● ऐशोआराम व राज्य कारभाराकडे दुर्लक्ष यांमुळे मुहम्मद शाहला (मुहम्मद शाह ‘रंगिला असे नाव पडले. त्याच्या काळात १७३८ मध्ये पहिल्या बाजीरावाने दिल्लीवर हल्ला करून दिल्लीत प्रवेश केला.

● मुहम्मद शाहच्या काळातच हैद्राबाद, अवध व बंगाल ही प्रादेशिक स्वायत्त राज्ये निर्माण झाली. मुघलांच्या सेवेत असलेल्या सरदारांनी/सुभेदारांनी मुघलांपासून विभक्त होऊन त्यांची स्थापना केली.

● १७३८-३९ मध्ये अफगाणिस्तानचा शासक नादीर शाह याने भारतावर हल्ला केला व दिल्लीची कठोरपणे लूट केली. त्याने मुघलांकडून सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश काढून घेतला. तसेच नादीर शाहने मुघलांकडून कोहीनूर हिरा, मयुरासन (Peacock Throne) व इतर मौल्यवान वस्तू बळकावल्या.

◆ ५)अहमद शाह (१७४८-५४)

● अहमद शाहच्या काळात अहमद शाह अब्दालीचे
(अफगाणिस्थानचा शासक व नादीर शाहचा पूर्वीचा जनरल) भारतावरील हल्ले. सुरू झाले. अहमदशाहाचा वझीर इमादउल-मुल्क याने त्यास आंधळे बनवून आलमगीर दुसरा यास गादीवर बसविले.

◆ ६)आलमगीर, दुसरा (१७५४-५९)

● त्यास १७५९ मध्ये त्याचा वझीर इमाद-उल-मुल्क याने ठार केले.

◆ ७)शाहआलम, दुसरा (१७५९-१८०६)

● तो आलमगीर, दुसरा याचा मुलगा होता. सत्तेवर आल्यावरही १२ वर्षे तो त्याच्या वझीराच्या भितीमुळे आपल्या राजधानीत राहत नव्हता.

● १७६४ मध्ये बक्सरच्या लढाईत मीर कासीम व शुजा उद्दौल्ला यांच्या बरोबर शाहआलम पराभूत झाला. १८०३ मध्ये इंग्रजांनी दिल्लीवर कब्जा मिळविला व शाहआलमला अटक केला.
जारी इंग्रजांच्या कैदेतच त्याचा १८०६ मध्ये मृत्यू झाला.

◆ ८)अकबर, दुसरा (१८०६-३७)

● अकबर, दुसरा याने राम मोहन रॉय यांना राजा’ ही पदवी देऊन त्यांना इंग्लंडला पेन्शन वाढीसाठी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पाठविले.

◆ ९)बहादूरशाह जफर, दुसरा (१८३७-६२)

● हा शेवटचा मुघल बादशाह ठरला. १८५७ च्या उठावानंतर त्याला १८५८ मध्ये रंगूनला हद्दपार करण्यात आले, जेथे त्याचा १८६२ मध्ये मृत्यू झाला. बादशाह बहादूरशाह जफर हा उच्च प्रतिभेचा कवी होता. त्याने आपल्या व्यथा ‘गझलां’मधून नोंदवून ठेवल्या आहेत. रंगूनच्या तुरुंगात अत्यंत दयनीय जीवन जगणारा हा कविमनाचा बादशाह उद्याच्या आपल्या दशनीय मृत्यूचे उद्धस्त चिंतन करतांना म्हणतो,
“कितना है बदनसीब जफर दफन के लिये
दो गज जमीन भी न मिली कोई यार में”
(अरे जफर किती दुदैवी आहेस, तुला तुझ्या आप्त, मित्रांच्या साक्षीने तुझ्या मातृभूमीत तुला पुरण्यासाठी दोन हात जमीनदेखील नाही.)

इतिहास महत्त्वाचे उठाव

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


🔹ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :


संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

 

🔹दक्षिण भारतातील उठाव  -

पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

रोहिलखंडातील उठाव : 1801 -           रोहिलखंड

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

फोंडा सावंतचा उठाव : 1838

भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857):

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


🟠 आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)

▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.

▪️बतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.

▪️शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.

▪️शवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.


🟠 हटकरांचा उठाव – मराठवाड्यात

▪️नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.

▪️नता – नौसोजी नाईक

▪️परमुख ठाणे – नोव्हा

▪️बरिटीशांनी उठाव मोडून काढला.  


🟠 खानदेशातील भिल्लाचा उठाव

▪️भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.

▪️नते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल

▪️भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.


🟠 खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

▪️1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.

▪️भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  

▪️बडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.


🟠 काजरसिंग नाईकचा उठाव:

▪️1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.

▪️पर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.

▪️बरिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

▪️1858 च्या ‘अंबापाणी’ लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले


◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन


◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड


◾️सवामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता


◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम


◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह


◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.



◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.



◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष



◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन



◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय


◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले

‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक


◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी


◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर


◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार


◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”

 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.


◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु


◾️करांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.


◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.


◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.


◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे


◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.


◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 

भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक



◾️इग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी


◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.


◾️सभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.


◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक



◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना



◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

महत्वाचे प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com 


1. भिल्लांचा उठाव कोठे झाला?

Answer: खानदेश


2. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशी वर आधारित आहे?

Answer: रॅली कमिशन


3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1887 च्या मद्रास  अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

Answer: बद्रुद्दिन तय्यब्जी


4. सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

Answer: ॲनी बेझंट


5. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

Answer: ढाका


6. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली

Answer: लॉर्ड कर्झन


7. कोणत्या देशातील प्रतिक्रियांमुळे भारतात खिलापत चळवळ सुरू झाली?

Answer: तुर्कस्तान


8. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाची संबंधित होता

Answer: नीळ


9. खालीलपैकी कोण भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते?

Answer: एम एन रॉय 


10. इंडिया हाऊस ची  स्थापना कोणी केली

14 November 2025

केंद्र–राज्य संबंध : प्रमुख आयोग व समित्या

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


१) 1966 – पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग (ARC)

➤ अध्यक्ष : मोरारजी देसाई (नंतर के. हनुमंतय्या)

➤ केंद्र–राज्य संबंधांसाठी स्वतंत्र अंतरराज्य परिषद स्थापन करण्याची शिफारस

➤ केंद्र व राज्यांच्या प्रशासकीय रचनेत कार्यक्षमता वाढवणे


२) 1969 – राजमान्नार समिती (तमिळनाडू सरकारने स्थापन)

➤ केंद्राकडे वाढती सत्ता–एकवटणूक यावर टीका

➤ राज्यांना अधिक स्वायत्तता देण्याची शिफारस

➤ कलम 356 चा दुरुपयोग थांबवण्याची शिफारस

➤ केंद्र-राज्य आर्थिक संबंध पुनर्रचना


३) 1973 – आनंदपूर साहिब ठराव (अकाली दल)

➤ "मजबूत राज्य – मर्यादित केंद्र" ही भूमिका

➤ केंद्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र, चलन, दूरसंचार

➤ पंजाब आणि शीख समुदायाच्या हक्कांचे संरक्षण


४) 1977 – पश्चिम बंगाल जाहीरनामा

➤ केंद्र–राज्य नात्यातील राजकीय पक्षपाताला विरोध

➤ केंद्राने राज्य सरकारांना अस्थिर न करण्याची मागणी

➤ राज्यांच्या आर्थिक स्वायत्ततेवर भर


५) 1983 – सरकारिया आयोग (सर्वात महत्त्वाचा)

➤ अध्यक्ष : आर. एस. सरकारिया

➤ केंद्र–राज्य कार्यविभाजनाचे सखोल पुनरावलोकन

➤ कलम 356 चा वापर अत्यंत अपवादात्मक प्रसंगीच

➤ अंतरराज्य परिषद सक्रिय करण्याची शिफारस

➤ राज्यपालांच्या नियुक्तीत राजकीय हस्तक्षेप टाळणे

➤ केंद्र–राज्य आर्थिक वाटपात संतुलन


६) 2007 – पुंच्छी आयोग

➤ अध्यक्ष : माधव मेनन (पुंच्छी आयोग)

➤ केंद्र–राज्य विश्वासनिर्मिती यावर भर

➤ राज्यपालांची भूमिका – "निष्पक्ष संविधानिक प्रमुख"

➤ कलम 356 वापरासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे

➤ सहकार संघराज्य (Cooperative Federalism) मजबूत करणे

कृष्णशास्त्री हरि चिपळूणकर (1824-78)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


ओळख - बृहस्पती,मराठीचे जॉन्सन म्हणून प्रसिद्ध


> कार्य :-

पुणे पाठशाळेचे उपप्राचार्य,

ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य,

रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस,

सरकारी अनुवादक, 

दक्षिणा प्राइस कमिटीचे सेक्रेटरी


> साहित्य :-

1) विचारलहरी (पाक्षिक) (1852)

2) शालापत्रक (नियतकालिक) (1852)

3) अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिले (James Mill च्या Principle of Political Economy चे मराठी भाषांतर)

4) सॉक्रेटिसच्या चरित्राचा मराठीत अनुवाद

5) अनेक विद्यामूलक तत्व संग्रह

6) डॉ.जॉन्सन यांच्या 'रासलेस' चा मराठी अनुवाद

    (यामुळे त्यांना मराठीचे जॉन्सन म्हटले जाई)

7) दादोबा तर्खडकर यांच्या 'व्याकरण' नामक ग्रंथावर 'पुणे पाठशाला' पत्रकात निबंध

8) कालिदासच्या मेघदुताचा अनुवाद 'पद्यरत्नावली'

9) संस्कृत भाषेचे लघु व्याकरण

10) अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी

सिंधू नदी प्रणाली : प्रमुख नद्या व प्रकल्प

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1) झेलम नदी

➤ उगम — काश्मीर, पीरपंजाल रांगा, शेषनाग तलावाजवळ

➤ प्राचीन नाव — वितस्ता

➤ काश्मीरमध्ये झेलम नदी वुलर सरोवरातून वाहते

➤ पाकिस्तानमध्ये जाऊन चिनाब नदीला मिळते


▪️किशनगंगा जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ झेलमची उपनदी किशनगंगा नदीवर (J&K)

➤ क्षमता — 330 MW

➤ प्रकल्पावर पाकिस्तानचा आक्षेप


2) चिनाब नदी

➤ उगम — बारा लाचा ला, चंद्र + भागा जलप्रवाह

➤ लांबी — 1180 किमी

➤ पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर झेलम व रावी नदी मिळतात

➤ पुढे पंचनद येथे सिंधूला मिळते

➤ प्राचीन नाव — असिकनी


▪️बागलिहार जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ चिनाब नदीवर — जम्मू व काश्मीर

➤ क्षमता — 900 MW


3) रावी नदी

➤ उगम — हिमाचल प्रदेश, कुलू जिल्हा, रोहतांग खिंडीजवळ

➤ लांबी — 725 किमी

➤ प्राचीन नाव — पारुष्णी

➤ पाकिस्तानातील रापूर येथे चिनाब नदीला मिळते


4) बियास नदी

➤ उगम — रोहतांग खिंडीच्या दक्षिणेला बियास कुंड

➤ लांबी — 460 किमी

➤ प्राचीन नाव — विपाशा

➤ पंजाबमधील हरिके येथे सतलज नदीला मिळते


5) सतलज नदी

➤ उगम — राकस सरोवर, तिबेट (चीन)

➤ लांबी — एकूण 1450 किमी • भारतातील 1050 किमी

➤ प्राचीन नाव — सतद्रू / सुतुद्री / शतुद्री

➤ तिबेटमध्ये लंगकेन झांगो नावाने ओळख

➤ ताशी गंगमार्गे हिमाचल → पंजाब प्रवेश

➤ पाकिस्तानातील मिथानकोट येथे सिंधू नदीला मिळते


▪️भाक्रा-नांगल बहुउद्देशीय प्रकल्प ⚡️

➤ सतलज नदीवर — पंजाब

➤ जलाशयाचे नाव — गोविंदसागर

कोशिकाविभाजन (Cell Division):

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


कोशिकाविभाजन म्हणजे एका कोशिकेचे दोन किंवा अधिक नवीन कोशिकांमध्ये विभाजन होणे. ही प्रक्रिया सजीवांच्या वाढीसाठी, ऊतकांच्या दुरुस्तीकरिता आणि पुनरुत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.


🌱 कोशिकाविभाजनाचे प्रकार:


1. मायटॉसिस (Mitosis) — समविभाजन

• या प्रक्रियेत एक आई कोशिका दोन सारख्या कन्या कोशिकांमध्ये विभागली जाते.

• दोन्ही कन्या कोशिकांमध्ये आई कोशिकेइतक्याच गुणसूत्रांची संख्या असते.

• उद्देश: वाढ, जखम बरी होणे, ऊतकांची पुनर्रचना इ.

• चार टप्पे:

1. प्रोफेज (Prophase) – गुणसूत्र स्पष्ट दिसतात.

2. मेटाफेज (Metaphase) – गुणसूत्र मध्यरेषेवर रचतात.

3. अ‍नाफेज (Anaphase) – गुणसूत्रांचे दोन भाग होतात.

4. टेलोफेज (Telophase) – दोन स्वतंत्र केंद्रक तयार होतात.

त्यानंतर सायटोकायनेसिस (Cytokinesis) म्हणजे कोशिकाद्रवाचे विभाजन होते.


2. मायओसिस (Meiosis) — अर्धविभाजन

• ही प्रक्रिया प्रजनन कोशिकांमध्ये (गॅमेट्समध्ये) होते.

• एका कोशिकेपासून चार कन्या कोशिका तयार होतात.

• प्रत्येक कन्या कोशिकेमध्ये अर्धी गुणसूत्रसंख्या (n) असते.

• उद्देश: लैंगिक प्रजननासाठी गॅमेट्स तयार करणे.

• दोन टप्पे असतात:

• मायओसिस-I (पहिला विभाग) → गुणसूत्रांची अर्धी संख्या होते.

• मायओसिस-II (दुसरा विभाग) → प्रत्येक गुणसूत्राचे दोन भाग होतात.


🧬 कोशिकाविभाजनाचे महत्त्व:

• सजीवांची वाढ व विकास

• जखम दुरुस्ती आणि नवीन पेशी निर्माण

• वंशपरंपरेत स्थैर्य राखणे

• प्रजननासाठी गॅमेट्स निर्माण

भारतातील क्रांतिकारक चळवळी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


🔹 १८९७ – प्लेग प्रकरणावरून चाफेकर बंधूंनी पुण्यात कमिशनर रँड व आयर्स्टचा खून केला.


🔹 १९०० – सावरकरांनी पुणे येथे मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली.


🔹 १९०२ – नरेंद्र भट्टाचार्य यांनी कलकत्त्यात अनुशीलन समितीची स्थापना केली.


🔹 १९०४ – सावरकरांनी नाशिक येथे अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली.


🔹 १९०५ – श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस नावाचे वसतिगृह सुरू केले.


🔹 १९०७ – बंगालमधील क्रांतिकारकांनी ले. गव्हर्नर फुलर यांच्या रेल्वेगाडीवर बॉम्ब फेकला.


🔹 ३० एप्रिल १९०८ – खुदीराम बोस व प्रफुल्लकुमार चाकी यांनी कलेक्टर किंग्सफोर्डवर बॉम्ब फेकला.


🔹 २१ डिसेंबर १९०९ – अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.


🔹 १९०९ – मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून खून केला.


🔹 १९१० – नाशिक कटामध्ये सावरकरांना ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली.


🔹 डिसेंबर १९१२ – अवधबिहारी यांनी दिल्लीत हार्डिंग्जवर हत्तीवरून बॉम्ब फेकला.


🔹 १९१३ – लाला हरदयाळ यांनी कॅलिफोर्नियात गदर पार्टीची स्थापना केली.


🔹 १९२४ – सचिंद्रनाथ संन्याल यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ची स्थापना केली.


🔹 ऑगस्ट १९२५ – चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काकोरी येथे रेल्वे अडवून सरकारी खजिना लुटला.


🔹 १९२८ – चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) ची स्थापना केली.


🔹 १७ डिसेंबर १९२८ – लाहोर येथे दयानंद कॉलेजजवळ भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनी सॅंडर्सचा खून केला.


🔹 ८ एप्रिल १९२९ – भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब टाकला.


🔹 १८ एप्रिल १९३० – सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चितगाव कट राबविण्यात आला; महिलांचाही सहभाग होता.


🔹 २३ मार्च १९३१ – लाहोर तुरुंगात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी; तसेच जतींद्रनाथ दास यांचे ६४ दिवसांच्या उपोषणानंतर निधन.

प्रसिद्ध कवि आणि संरक्षक शासक

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


✍️ कवि: अश्वघोष

📖 योगदान: बुद्धचरित, सौंदरानंद

👑 संरक्षक: कनिष्क (कुषाण वंश)


✍️ कवि: वसुमित्र

📖 योगदान: महाविभाष शास्त्र; चतुर्थ बौद्ध संगीति की अध्यक्षता

👑 संरक्षक: कनिष्क (कुषाण वंश)


✍️ कवि: भवभूति

📖 योगदान: मालती-माधव, महावीरचरित, उत्तररामचरित

👑 संरक्षक: यशोवर्मन (वर्मन वंश)


✍️ कवि: बाणभट्ट

📖 योगदान: हर्षचरित, कादम्बरी

👑 संरक्षक: हर्षवर्धन (पुष्यभूति वंश)


✍️ कवि: दण्डी

📖 योगदान: दशकुमारचरित, काव्यदर्शन

👑 संरक्षक: नरसिंहवर्मन–II (पल्लव वंश)


✍️ कवि: हरिषेण

📖 योगदान: प्रयाग प्रशस्ति (इलाहाबाद स्तंभ लेख)

👑 संरक्षक: समुद्रगुप्त (गुप्त वंश)


✍️ कवि: जयदेव

📖 योगदान: गीतगोविंद (कृष्ण भक्ति पर आधारित महाकाव्य)

👑 संरक्षक: लक्ष्मण सेन (सेन वंश)


✍️ कवि: माघ

📖 योगदान: शिशुपालवध

👑 संरक्षक: वत्सराज (गुर्जर प्रतिहार वंश)


✍️ कवि: कंबन

📖 योगदान: रामावतारम (कंबरामायण)

👑 संरक्षक: कुलोतुंग–II (चोल वंश)


✍️ कवि: चंदबरदाई

📖 योगदान: पृथ्वीराज रासो

👑 संरक्षक: पृथ्वीराज चौहान


✍️ कवि: कबीर

📖 योगदान: बीजक, साखी ग्रंथ

👑 संरक्षक: —


✍️ कवि: सूरदास

📖 योगदान: सूरसागर, सूरसारावली

👑 संरक्षक: —


✍️ कवि: अमीर खुसरो

📖 योगदान: तुहफातुस-सिघ्घ्र, खजाइन-उल-फुतूह, किरान-उस-सादेन

👑 संरक्षक: अलाउद्दीन खिलजी (दिल्ली सल्तनत)


✍️ कवि: नंदी थिम्मन

📖 योगदान: पारिजातपहरण, वाणीविलास

👑 संरक्षक: कृष्णदेव राय (तुलुव वंश)


✍️ कवि: अल्लासानी पेद्दना

📖 योगदान: स्वारोचीत सम्भव, मनुचरित

👑 संरक्षक: कृष्णदेव राय (तुलुव वंश


✍️ कवि: कवीन्द्र परमानंद

📖 योगदान: श्री शिवभारत (शिवाजी की जीवनी)

👑 संरक्षक: शिवाजी (मराठा वंश)


✍️ कवि: राजशेखर

📖 योगदान: काव्यमीमांसा, कर्पूरमंजरी

👑 संरक्षक: महेंद्रपाल (गुर्जर प्रतिहार वंश)


✍️ कवि: रविकीर्ति

📖 योगदान: ऐहोल शिलालेख (पुलकेशिन II के शासन का वर्णन)

👑 संरक्षक: पुलकेशिन–II (चालुक्य वंश)


✍️ कवि: रहीम

📖 योगदान: खेतकौटुम, खान-ए-खाना, बाबरनामा (अनुवाद)

👑 संरक्षक: अकबर (मुगल वंश)


✍️ कवि: आगा हसन अमानत

📖 योगदान: इंदर सभा (उर्दू नाटक)

👑 संरक्षक: वाजिद अली शाह (अवध साम्राज्य)


✍️ कवि: बलियार सिंह

📖 योगदान: कोसलनंद काव्यम

👑 संरक्षक: पंडित गंगाधर मिश्र (संबलपुर राज्य)


✍️ कवि: शंकरदेव

📖 योगदान: बोरगीत, अंकिया नाट, बृजवाली भाषा का प्रयोग

👑 संरक्षक: शुंगमुंग (अहोम वंश)


📘 आठवणीत राहील अशी योग्य टिप:

➡️ “अमरसिंह – अमरकोश – चंद्रगुप्त द्वितीय”

➡️ “अश्वघोष – बुद्धचरित – कनिष्क”

➡️ “बाणभट्ट – हर्षचरित – हर्षवर्धन”

➡️ “जयदेव – गीतगोविंद – लक्ष्मण सेन”

➡️ “चंदबरदाई – पृथ्वीराज रासो – पृथ्वीराज चौहान”

➡️ “अमीर खुसरो – अलाउद्दीन खिलजी”


बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Global Multidimensional Poverty Index – MPI)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1) मूलभूत माहिती

➤ जाहीर करणाऱ्या संस्था : UNDPOPHI

➤ सुरुवात : २०१०

➤ उद्देश : उत्पन्नापलीकडे जाऊन दारिद्र्याचे बहुआयामी स्वरूप मोजणे


2) आयाम व निर्देशांक

➤ एकूण ३ आयाम व १० निर्देशांक

▪️आरोग्य

➤ पोषण

➤ बाल मर्त्यता

▪️शिक्षण

➤ पूर्ण केलेली शालेय वर्षे

➤ शाळेतील हजेरी

▪️जीवनमान (Standard of Living)

➤ स्वयंपाक इंधन

➤ स्वच्छता

➤ पिण्याचे पाणी

➤ निवासाची गुणवत्ता

➤ वीज

➤ संपत्ती


3) MPI स्कोअरचे वर्गीकरण

➤ 1% – 20% : No to Less Poverty

➤ 20% – 33.33% : असुरक्षित (Vulnerable)

➤ 33.33% – 50% : बहुआयामी गरीब

➤ 50% पेक्षा जास्त : तीव्र बहुआयामी गरीब

13 November 2025

रेल्वेभरती प्रश्नसंच

 ALP & RPF पेपर  Click Here


Group D Click Here


NTPC Graduate पेपर  Click Here


NTPC Under Graduate पेपर  Click Here

भारताचे व्हाईसरॉय

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


१) लॉर्ड कॅनिंग (१८५६-१८६२) 🏛️

➤ १८५७ चा उठाव – शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय

➤ भारतात व्हाईसरॉय प्रणालीची सुरुवात

➤ कलकत्ता, मुंबई, मद्रास उच्च न्यायालयांची स्थापना (१८६१)

➤ इंडियन कौन्सिल ॲक्ट १८६१ अमलात

➤ ईस्ट इंडिया कंपनीचे शासन समाप्त होऊन ब्रिटिश क्राउनकडे सत्ता


२) लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) 📊

➤ भारतातील पहिली अधिकृत जनगणना (१८७२)

➤ आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक

➤ मेयो कॉलेज, अजमेर – राजपूताना सरदारांसाठी

➤ अंडमान भेटीदरम्यान हत्या


३) लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) ⚔️

➤ दिल्ली दरबार – राणी व्हिक्टोरियाला कैसर-ए-हिंद पदवी

➤ देशी वृत्तपत्र कायदा (Vernacular Press Act, 1878)

➤ सर्वात भीषण दुष्काळ (१८७६-७८)

➤ शस्त्र कायदा (Arms Act, 1878)

➤ आर्थिक काटकसर धोरण


४) लॉर्ड रिपन (1880-1884) 🏛️📘

➤ स्थानिक स्वराज्याचा जनक – १८८२ चा रेजोल्यूशन

➤ हंटर शिक्षण आयोग (१८८२)

➤ इल्बर्ट बिल विवाद (१८८३)

➤ प्रेसवरील निर्बंध हटवले


५) लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८) 🇮🇳

➤ १८८५ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना

➤ काँग्रेसविषयी “Dufferin Report”


६) लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) 🗺️

➤ बंगालची फाळणी (१९०५)

➤ सहकारी पतपेढी कायदा (1904)

➤ प्राचीन स्मारक संरक्षण कायदा (1904)

➤ इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट (1904)


७) लॉर्ड मिंटो (१९०५-१९१०) 🕌

➤ मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा १९०९

➤ मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ

➤ मुस्लिम लीगचे प्रोत्साहन


८) लॉर्ड हार्डिंग (१९१०-१९१६)

➤ बंगालची फाळणी रद्द (१९११)

➤ राजधानी कलकत्ता → दिल्ली

➤ दिल्ली दरबार (१९११)

➤ बॉम्ब हल्ला (क्रांतिकारकांनी)


९) लॉर्ड चेम्सफर्ड (१९१६-१९२१) 📜

➤ मॉंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा १९१९

➤ प्रांतिक द्विगुही शासन

➤ रौलट अ‍क्ट (काळा कायदा), १९१९

➤ जालियनवाला बाग हत्याकांड


१०) लॉर्ड आयर्विन (१९२६-१९३१) 🕊️

➤ सायमन कमिशनविरोधी आंदोलन

➤ पहिली गोलमेज परिषद (१९३०)

➤ गांधी-आयर्विन करार

➤ सविनय कायदेभंग आंदोलन


११) लॉर्ड वेलिंग्टन (१९३१-१९३६)

➤ दुसरी गोलमेज परिषद

➤ रामसे मॅक्डोनाल्डचा जातीय निवाडा

➤ गांधी-आंबेडकर पुणे करार

➤ भारत सरकार कायदा १९३५


१२) लॉर्ड लिनलिथगो (१९३६-१९४४) 🌏

➤ १९३७ प्रांतिक निवडणुका

➤ प्रांतिक सरकारांचे राजीनामे

➤ क्रिप्स मिशन (१९४२)

➤ भारत छोडो आंदोलन (१९४२)


१३) लॉर्ड वेव्हेल (१९४४-१९४७) 🏛️

➤ सिमला परिषद

➤ हंगामी सरकार

➤ त्रिमंत्री (कॅबिनेट) मिशन योजना

➤ संविधान सभेची स्थापना


१४) लॉर्ड माऊंटबॅटन (१९४७-१९४८) 🇮🇳

➤ ३ जून १९४७ – माऊंटबॅटन योजना

➤ भारताचा विभाजन निर्णय

➤ १५ ऑगस्ट १९४७ – भारत स्वातंत्र्य

➤ संस्थानांचे विलिनीकरण प्रोत्साहन

नद्याकाठच्या संस्कृती

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


१) मेसोपोटेमिया संस्कृती 🌾

▪️नद्यांची नावे : टायग्रीस व युफ्रेटीस

▪️वैशिष्ट्ये :

➤ इराक, सिरिया, इराणचा पश्चिम भाग आणि तुर्कस्तानचा आग्नेय भाग या प्रदेशाचा समावेश.

➤ मेसोस = मधला, पोटेमोस = नदी; दोन नद्यांच्या मधल्या सुपीक प्रदेशास मेसोपोटेमिया म्हणतात.

➤ भटक्या मानवाचे येथे स्थिर वसाहत जीवन सुरू झाले.

➤ इ.स.पू. १०,००० वर्षांपूर्वी नवाश्मयुगातील आद्य वसाहती निर्माण.

➤ बाली, गहू यांची शेती सर्वप्रथम येथे सुरू.

➤ सर्वात प्राचीन शहरी संस्कृतींपैकी एक; झिगुरॅट मंदिरे, क्युनिफॉर्म लिपी, सुमेर-अक्काड राज्ये ही वैशिष्ट्ये.


२) इजिप्तची नाईल संस्कृती 🏺

▪️नद्यांची नावे : नाईल

▪️वैशिष्ट्ये :

➤ इ.स. १७९८ मध्ये नेपोलियनच्या मोहिमेदरम्यान रोझेट्टा गावात कोरीव शिलालेख (Rosetta Stone) सापडला.

➤ यात चित्रलिपी (Hieroglyphics) होती – नंतर तिचे ग्रीक भाषेत भाषांतर केले गेले.

➤ इ.स.पू. ६००० वर्षांपूर्वी नवाश्मयुगीन वसाहतींची निर्मिती.

➤ नाईलच्या वार्षिक पुरामुळे अतिशय सुपीक जमीन – म्हणून इजिप्तला “नाईलची देणगी” म्हटले जाते.

➤ पिरॅमिड बांधणी, ममीकरण, फराओचे सत्ताकेंद्र, गणित-वैद्यकातील प्रगती ही प्रमुख वैशिष्ट्ये.


३) चीनची होयांग-हो (पिवळी नदी) संस्कृती 🌾

▪️नद्यांची नावे : होयांग-हो (Yellow River)

▪️वैशिष्ट्ये :

➤ इ.स.पू. ७००0 च्या सुमारास नवाश्मयुगाचा प्रारंभ.

➤ कृषीला सुरुवात – गहू, राळा (मिलेट), भात ही प्रमुख पिके.

➤ या नदीच्या खोऱ्याला चीन संस्कृतीचे उगमस्थान (Cradle of Chinese Civilization) मानले जाते.

➤ शांग-झोउ राजवंश, कांस्यपदार्थांचे उत्पादन, ओरेकल बोन लिपी ही वैशिष्ट्ये.


४) भारतीय उपखंडातील सिंधू सरस्वती संस्कृती 🇮🇳

▪️नद्यांची नावे : सिंधू व सरस्वती

▪️वैशिष्ट्ये :

➤ पंजाबातील रावी नदीकाठी हडप्पा, सिंधू नदीवरील मोहेंजोदडो येथे उत्खनने.

➤ इ.स.पू. ८००० च्या सुमारास स्थिर वसाहती – घरे, धान्यकोठारे, ग्रामरचना.

➤ मातीची भांडी, मृद्भांडकला, जलनिस्सारण व्यवस्था, नगररचना – अत्यंत प्रगत.

➤ ही संस्कृती जगातील सर्वात शिस्तबद्ध नगरसंस्कृतींपैकी एक.

➤ व्यापार, माप-तोल, शिक्के, धातुकाम यांचे पुरावे.

रक्तपेशी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


 1. ❤️ लाल रक्तपेशी (Red Blood Cells - RBCs)

➤ या पेशी लाल रंगाच्या असतात, कारण त्यात हिमोग्लोबिन हे प्रथिन असते.

➤ हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो.

➤ या पेशींचा आकार तबकडीसारखा (biconcave disc) असतो.

➤ प्रौढ लाल रक्तपेशींमध्ये केंद्रक नसते, त्यामुळे त्या अधिक ऑक्सिजन वाहून नेऊ शकतात.

➤ त्यांचा जीवनकाळ सुमारे १२० दिवसांचा असतो.

➤ त्या प्लीहा (spleen) आणि यकृत (liver) मध्ये नष्ट होतात.

➤ त्यांचे मुख्य कार्य म्हणजे:

    ➤ ऑक्सिजनचे फुफ्फुसांमधून शरीरात नेणे

    ➤ कार्बन डायऑक्साइड शरीरातून फुफ्फुसांमध्ये आणणे

➤ एका घन मिलिमीटर रक्तामध्ये सुमारे ५० लाख RBCs असतात.

➤ त्यांची निर्मिती लाल अस्थिमज्जेत (Red Bone Marrow) होते.

➤ त्यांच्या कार्यक्षमतेसाठी शरीरात लोहतत्व (Iron), विटामिन B12, फॉलिक अॅसिड आवश्यक असते.


2. 🛡️ पांढऱ्या रक्तपेशी (White Blood Cells - WBCs)

➤ या पेशी रंगहीन असतात.

➤ त्यांचा आकार अनियमित असतो.

➤ या पेशींमध्ये केंद्रक उपस्थित असते.

➤ त्यांचा जीवनकाळ काही तास ते काही वर्षे असतो (प्रकारावर अवलंबून).

➤ त्यांचे मुख्य कार्य म्हणजे:

    ➤ शरीराचे रोगप्रतिकारक संरक्षण

    ➤ बॅक्टेरिया, विषाणूंविरुद्ध लढा देणे

➤ त्यांचे पाच प्रमुख प्रकार:

    ➤ न्यूट्रोफिल्स

    ➤ लिम्फोसाइट्स

    ➤ मोनोसाइट्स

    ➤ इओसिनोफिल्स

    ➤ बेसोफिल्स

➤ एका घन मिलिमीटर रक्तामध्ये ५,००० ते ७,००० WBCs असतात.

➤ यांची निर्मिती अस्थिमज्जा, लिम्फ नोड्स, प्लीहा, आणि थायमस ग्रंथी मध्ये होते.

➤ लसीमिया (Leukemia) हा रोग पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो.


3. 🩹 प्लेटलेट्स (Platelets / Thrombocytes)

➤ या पेशी रंगहीन असतात.

➤ त्यांचा आकार लहान, गोलसर वा अनियमित असतो.

➤ प्लेटलेट्समध्ये केंद्रक नसते.

➤ त्यांचा जीवनकाळ ८ ते १४ दिवसांचा असतो.

➤ त्यांचे मुख्य कार्य म्हणजे:

    ➤ रक्तस्त्राव रोखणे

    ➤ रक्त गोठवण्यास मदत करणे (Clotting)

➤ एका घन मिलिमीटर रक्तामध्ये सुमारे २,५०,००० प्लेटलेट्स असतात.

➤ त्यांची निर्मिती अस्थिमज्जेतील मेगाकारियोसायट्स (Megakaryocytes) पासून होते.

➤ थ्रोम्बोसाइटोपेनिया या स्थितीत प्लेटलेट्सची संख्या कमी होते, ज्यामुळे जखमांमधून रक्तस्त्राव वाढतो.

➤ डेंग्यू, मलेरिया, वायरल फिव्हर इत्यादी आजारांमध्ये प्लेटलेट्सची संख्या घटते.


4. 🔬 रक्तपेशींचे तुलनात्मक विश्लेषण

➤ RBCs – ऑक्सिजन/CO₂ वाहतूक, केंद्रक नसते, आयुष्य १२० दिवस, सर्वाधिक संख्या

➤ WBCs – रोगप्रतिकारक, केंद्रक असतो, विविध प्रकार, संख्या कमी

➤ Platelets – रक्त गोठवणे, केंद्रक नसते, आयुष्य लहान, संख्या मध्यम


5. 🧬 अतिरिक्त माहिती 

➤ संपूर्ण रक्ताचे 55% भाग हे प्लाझ्मा असतो व उर्वरित 45% हे रक्तपेशी.

➤ रक्त गटांची ओळख Karl Landsteiner यांनी दिली.

➤ Rh factor ही एक महत्त्वाची रासायनिक खूण असते (Positive / Negative).

➤ रक्तदानाद्वारे अनेक रोगांवरील उपचार शक्य होतात.

चालू घडामोडी संबंधित महत्वाच्या योजना व उपक्रमांची यादी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1.स्वास्थ्य साथी आरोग्य विमा योजना

➤ राज्य: पश्चिम बंगाल

➤ उद्दिष्ट: सर्व नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण


2.ऑपरेशन नया सवेरा

➤ राज्य: बिहार

➤ उद्दिष्ट: मानवी तस्करी रोखण्यासाठी बिहार पोलिसांची मोहीम


3.स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार योजना

➤ अंमलबजावणी संस्था: राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC)

➤ उद्दिष्ट: महिलांसाठी सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण


4.सब्बेटिकल रजा योजना

➤ राज्य: सिक्कीम

➤ उद्दिष्ट: सरकारी कर्मचाऱ्यांना विश्रांती व वैयक्तिक प्रकल्पांसाठी दीर्घकालीन रजा


5.हरमिला आर्मा मॉडेल

➤ राज्य: आसाम

➤ आंतरराष्ट्रीय स्वीकार: कंबोडिया देशाने जैवविविधता संवर्धनासाठी स्वीकारलेले मॉडेल


6.भारतातील पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज

➤ राज्य: मध्य प्रदेश

➤ उद्दिष्ट: वैद्यकीय शिक्षणाचे स्थानिक भाषेत माध्यम


7.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

➤ राज्य: महाराष्ट्र

➤ उद्दिष्ट: ग्रामपंचायतींच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी


बृहद सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप

➤ स्थान: वैशाली, बिहार

➤ उद्दिष्ट: भगवान बुद्धांच्या सम्यक दर्शन तत्त्वज्ञानावर आधारित सांस्कृतिक व धार्मिक केंद्र

श्वसनासंबंधी संज्ञा (Respiratory Terms)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1.Hypercapnia (हायपरकॅपनीया)

➤ शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडची साठवणूक होणे

➤ सुरुवातीस श्वसन क्रिया वाढते, परंतु नंतर चेतासंस्थेवर विपरित परिणाम होतो

➤ गंभीर स्थितीत कोमा किंवा मृत्यू होऊ शकतो


2.Eupnea (युप्नीया)

➤ सामान्य व निरोगी श्वसन

➤ दर: 12 ते 18 श्वास प्रति मिनिट


3.Hypopnea (हायपोप्नीया)

➤ श्वसनाचा दर किंवा खोली कमी होणे

➤ झोपेमध्ये आढळणारी स्थिती, विशेषतः स्लीप अ‍पनिया मध्ये


4.Hyperapnea (हायपरऑप्नीया)

➤ श्वसनाचा दर किंवा खोली जास्त होणे

➤ व्यायाम किंवा ताणाच्या वेळी सामान्यपणे घडते


5.Dyspnea (डिसप्नीया)

➤ श्वास घेण्यास त्रास होणे

➤ लक्षण: गुदमरणे, छातीत जडपणा, श्वसनासाठी प्रयत्न करणे


6.Hypoxia (हायपॉक्सिया)

➤ शरीराच्या ऊतींना आवश्यकतेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळणे

➤ विविध प्रकार: हायपॉक्सिक, अ‍नेमिक, सायटोमिक, इस्केमिक


7.Anoxia (अ‍नॉक्सिया)

➤ शरीराच्या ऊतींना अजिबात ऑक्सिजन न मिळणे

➤ हायपॉक्सियाची अत्यंत तीव्र अवस्था


8.Asphyxia (अ‍स्फिक्झिया)

➤ Hypoxia + Hypercapnia

➤ ऑक्सिजनचा अभाव + CO₂ चे संचयन

➤ लक्षणे: गुदमरल्यासारखे वाटणे, बेशुद्ध होणे, त्वचेचा निळसर रंग


9.Cyanosis (सायनोसिस)

➤ रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा, ओठ निळसर दिसणे

➤ हायपॉक्सियाचे दृष्यमान लक्षण

उत्तरवैदिक काल (1000–600 इ.स.पू.)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1. साहित्य आणि स्त्रोत📚

➤ उत्तरवैदिक काळातील मुख्य ग्रंथ: सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद

➤ ऋग्वेद संहितेचा दहावे मंडल देखील या काळात समाविष्ट

➤ यावेळी वैदिक साहित्य धार्मिक विधी, गूढ मंत्र, औषधी, समाजरचना यावर केंद्रित


2. भौगोलिक क्षेत्रफळाचा विस्तार

➤ सप्तसिंधू क्षेत्रातून आर्यांचा गंगा-यमुना दोआब, कोसळ (पूर्व उत्तर प्रदेश) व विदेह (उत्तर बिहार) कडे स्थलांतर

➤ जंगलांची साफसफाई करून स्थायिक शेती व वस्ती वाढवली


3. 🔱 राजकीय रचना (Polity)

➤ जनपद संकल्पनेचा उदय - जमिनीवर आधीच्या गोत्र/जनांची सत्ता

➤ राष्ट्र या शब्दाचा वापर प्रथम याच काळात

➤ राजा/राजन म्हणजे प्रमुख; आता तो विशिष्ट भूप्रदेशाचा रक्षक

➤ राजन्य शब्दाचे रूपांतर क्षत्रिय वर्गात - शक्तिशाली सैन्यप्रधान

➤ राज्य व राजसत्ता आता वंशपरंपरागत; राजसूय, वाजपेय यांसारख्या विधींचा वापर राजसत्तेच्या वैधतेसाठी

➤ करप्रणालीचा प्रारंभ: ✅️ → बली: शेती उत्पादनावर लावला जाणारा कर

✅️ → शुल्क: टोल व व्यापार कर

✅️ → भग: राज्याचा भाग म्हणून घेतलेले उत्पादन

➤ सभा आणि समिती यापैकी सभा अधिक प्रभावशाली

➤ राजा मुख्यतः क्षत्रिय वर्गातूनच निवडला जाई

➤ ब्राह्मण यांचा वाढता प्रभाव – पूजा व यज्ञ यामधून संपत्ती आणि प्रतिष्ठा


4. 👨‍👩‍👧‍👦 समाजजीवन व व्यवस्था

➤ पितृसत्ताक कुटुंबपद्धती – गृहपती ला विशेष स्थान

➤ गोत्र प्रणाली सुरू – एकाच गोत्रातील विवाह वर्ज्य

➤ एकपत्नी विवाह आदर्श, परंतु बहुपत्नीत्वही अस्तित्वात

➤ चातुर्वर्ण्य व्यवस्था अधिक स्पष्ट: ✅️ → ब्राह्मण: धार्मिक विधी व शेतीशी संबंधित विधी

✅️ → क्षत्रिय: शासन व संरक्षण

✅️ → वैश्य: कृषी, व्यापार व उद्योग

✅️ → शूद्र: सेवा – उच्चवर्णीयांसाठी

➤ उपनयन संस्कार – केवळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच (द्विज)

➤ आश्रम व्यवस्था:

✅️ → ब्रह्मचर्य → गृहस्थ → वानप्रस्थ

✅️ → नंतर संन्यास आश्रम ची संकल्पना उदयास आली

➤ स्त्रियांचे स्थान:

✅️ → सार्वजनिक निर्णयप्रक्रियेत सहभाग नव्हता

✅️ → बालविवाह वाढीस लागले

✅️ → स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त


5. 🕉️ धर्म व धार्मिक जीवन

➤ इंद्र व अग्नी यांचा प्रभाव कमी; विष्णु व रुद्र (शिव) उदयाला

➤ पुषण – शूद्रांचा देव

➤ यज्ञांची संख्या व प्रचंडता वाढली – प्राणीबलिदान प्रचलित

➤ महत्त्वाचे यज्ञ:

✅️ → राजसूय: राज्याभिषेक

✅️ → वाजपेय: सत्ता-प्रदर्शन

✅️ → अश्वमेध: सार्वभौमत्वासाठी

➤ ब्राह्मण वर्ग यज्ञांतून दान, दक्षिणा स्वरूपात संपत्ती प्राप्त करीत

➤ यज्ञप्रधान परंपरेविरुद्ध प्रतिक्रिया – उपनिषदांमध्ये तत्त्वचिंतन व आत्मज्ञानावर भर


6. 🌾 अर्थव्यवस्था (Economy)

➤ स्थलांतरित पशुपालनावरून स्थायिक शेतीकडे संक्रमण

➤ लोखंडी अवजारांचा वापर: शेती अधिक उत्पादक बनली

✅️ → लोखंडी फावडे, नांगर

➤ दुहेरी पीकपद्धती सुरू – गहू, बार्लीबरोबर तांदूळ

➤ धान्य प्रकार:

✅️ → व्रीही, तंदुल, साली – सर्व तांदळाचे प्रकार

✅️ → याशिवाय गहू, डाळी, बाजरी, ऊस, तिळ, मटकी

➤ मिश्र शेती – शेती + पशुपालन

➤ पशुधन: म्हैस, बैल, गाय यांचा शेतीसाठी उपयोग

➤ इंद्राला ‘नांगराचा अधिपती’ अशी पदवी

➤ राजसूय यज्ञात धान्य, दूध, साजूक तूप, जनावरांचे अर्पण

➤ अथर्ववेदातील 12 यज्ञांमध्ये ब्राह्मणांना देणग्यांमध्ये:

✅️ → गायी, वासरे, बैल, सुवर्ण, पक्के तांदूळ, घरे, चांगली शेती दिली जाई


7. 💡 इतर विशेष वैशिष्ट्ये

➤ शिक्षणाचा प्रारंभ – गुरुकुल पद्धत, विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्गासाठी

➤ आयुर्वेदाची सुरुवात – अथर्ववेदातील जादूटोणा, औषधोपचार ह्याच्याशी संबंध

➤ नवे धार्मिक-तत्त्वज्ञान – उपनिषदांमध्ये आत्मा, ब्रह्म, मोक्ष यावर विवेचन

➤ स्थापत्य व नगरी जीवनाची सुरुवात – लहान नगरे, वेगवेगळ्या समाजवर्गांची वस्ती


काही महत्वपूर्ण प्रश्न व उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1. वसईचा तह कोणात झाला?


टिपू सुलतान – इंग्रज

दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज

रघुनाथ पेशवे – इंग्रज

पेशवे – पोर्तुगीज

उत्तर : दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज


2. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते?


आत्माराव तर्खडकर

रा.गो. भांडारकर

गो.ग.आगरकर

न्यायमूर्ती म.गो. रानडे

उत्तर :गो.ग.आगरकर


3. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले?


पीट्स इंडिया

1935 चा कायदा

रेग्युलेटिंग अॅक्ट

रौलेक्ट अॅक्ट

उत्तर :रौलेक्ट अॅक्ट


4. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?


सर वॉरन हेस्टिंग

लॉर्ड विल्यम बेटींक

लॉर्ड डलहौसी

लॉर्ड क्लोईव्ह

उत्तर :लॉर्ड विल्यम बेटींक


5. सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?


लॉर्ड लिटन

लॉर्ड कर्झन

लॉर्ड क्लाईव्ह

लॉर्ड डलहौसी

उत्तर :लॉर्ड डलहौसी


6. —– रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला?


29 मार्च 1857

26 मार्च 1857

28 डिसेंबर 1853

13 मार्च 1857

उत्तर :29 मार्च 1857


7 —– रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटणच बंड करून उठली?


8 मे 1857

9 मे 1857

10 मे 1857

11 मे 1857

उत्तर :10 मे 1857


8. खालीलपैकी —– येथे 1857 चा उठाव झाला नव्हता?


अलाहाबाद

दिल्ली

मद्रास

अयोध्या

उत्तर :मद्रास


9. काँग्रेसचे 1936 चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?


फैजपूर

आवडी

मद्रास

रामनगर

उत्तर :फैजपूर


10. चौरी-चौरा घटनेने —– हे आंदोलन संपुष्टात आले?


रौलट विरोधी सत्याग्रह

छोडो भारत

असहकार

सविनय कायदेभंग

उत्तर : असहकार


11. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?


व्योमेशचंद्र बॅनर्जी

दादाभाई नौरोजी

बद्रुद्दीन तैय्यबजी

महात्मा गांधी

उत्तर :व्योमेशचंद्र बॅनर्जी


12. स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?


रिपन

लिटन

डफरीन

कॉर्नवॉलिस

उत्तर :रिपन


13. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?


लॉर्ड माऊंटबॅटन

सी. राजगोपालचारी

बॅरिस्टर जिना

सरदार पटेल

उत्तर :लॉर्ड माऊंटबॅटन


14. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?


महात्मा गांधी

मंहमद इक्बाल

खान अब्दुल गफारखान

मौलाना आझाद

उत्तर :खान अब्दुल गफारखान


15. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?


मंगल पांडे

लोकमान्य टिळक

वीर सावरकर

गो.कृ.गोखले

उत्तर :लोकमान्य टिळक


16. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?


रवींद्रनाथ टागोर

लाला लजपतराय

लाला हरदयाळ

महात्मा गांधी

उत्तर :रवींद्रनाथ टागोर


17. सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?


लॉर्ड कॅनिंग

लॉर्ड डलहौसी

लॉर्ड बेंटिक

लॉर्ड रिपन

उत्तर :लॉर्ड कॅनिंग


18. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकार्‍याने पुढाकार घेतला?


लॉर्ड रिपन

अॅलन ह्युम

लॉर्ड डफरिन

लॉर्ड कर्झन

उत्तर :अॅलन ह्युम


19. 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली?


लॉर्ड कर्झन

लॉर्ड मिंटो

लॉर्ड चेम्सफोर्ड

पंचम जॉर्ज

उत्तर :लॉर्ड कर्झन


20. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?


1905

1906

1907

1908 

उत्तर : 1906

डाॅ बाबासाहेब आंबेडकर

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


१ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय ? 

🎈डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर


२ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी व कोठे झाला ? 

🎈१४ एप्रिल १८९१,महू.


३ )डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरू कोण ? 

🎈तथागत बुद्ध,संत कबीर,महात्मा जोतीराव फुले.


४ ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक कोणी दिले ? 

🎈कृष्णाजी अर्जून केळूस्कर.


५ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्रातील डाॅक्टरेट पदव्या कोठून मिळवल्या ?

🎈कोलंबिया विद्यापीठ अमेरिका,लंडन 

स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स.


६ ) उस्मानिया विद्यापीठ हैदराबादने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना कोणती 

पदवी दिली ? 

🎈डी.लिट्.


७ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाची मानध एल.एल.डी.पदवी केव्हा स्विकारली ? 

🎈५ जून १९५२.


८ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कोठून निवडून आले ?

🎈पश्चिम बंगाल प्रांत.


९ ) भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण ?

🎈डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


१० ) भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते ? 

🎈 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.


११ ) संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ? 

🎈९ डिसेंबर १९४६.


१२ ) भारतीय संविधान निर्मितीस एकूण किती कालावधी लागला ? 

🎈२ वर्षे ११ महिने १८ दिवस.


१३ ) भारतीय संविधान केव्हा स्विकारले गेले ? 

🎈२६ नोव्हेंबर १९४९.


१४ ) भारतीय संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो ? 

🎈२६ नोव्हेंबर.


१५ ) भारतीय संविधान केव्हा अंमलात आले ? 

🎈२६ जानेवारी १९५०.


१६ ) प्रजासत्ताक दिन का साजरा करतात ? 

🎈भारतीय संविधान अमलांत आले म्हणून.


१७ ) भारतीय संविधानानुसार देशाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत ? 

🎈राष्ट्रपती.


१८ ) भारतीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते ? 

🎈संसद.


१९ ) भारताचे राष्ट्रपती संसदेचे अविभाज्य घटक असतात काय ? 

🎈होय.


२० ) भारतीय घटनेनुसार संसदेचे वरीष्ठ सभागृह कोणते ?

🎈राज्यसभा.


२१ ) संविधानाची उद्देशिका काय दर्शवते ?

🎈स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय.


२२ ) १९२० च्या मानगांव परिषदेत "हाच आता तुमचा भावी नेता"अशा शब्दांत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख 

कोणी करून दिली ?   

🎈राजर्षी छत्रपती शाहू महाराज.


२३ ) स्वतंत्र भारताचे 

पहिले कायदामंत्री कोण होते ?       

🎈डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.


२४ ) 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' ही घोषणा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी कधी व कोठे केली ? 

🎈१३ ऑक्टोबर १९३५,येवले.


२५ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दिक्षा कधी व कोठे घेतली ? 

🎈१४ ऑक्टोबर १९५६,नागपूर.


२६ ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणते पाक्षिक सुरू केले ? 

🎈 मूकनायक .


२७ ) 'दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली ?  

🎈डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


२८ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 'बोधिसत्व' ही पदवी कोणी दिली ? 

🎈बौद्ध भिक्खूंनी.


२९ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता संदेश दिला ?          

🎈शिका ! संघटीत व्हा !! संघर्ष करा !!!


३० ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोठे व केव्हा झाले ? 

🎈दिल्ली,६डिसेंबर १९५६.


कलम २६२ – आंतरराज्यीय नदी पाणी तंटे निवारण(PYQ POINTS)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


🔹️ अनुच्छेद २६२ अन्वये कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवारणाकरिता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे.


🔹️ भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २६२ (२) हे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालय अथवा अन्य न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांस अटकाव करण्याची तरतूद करण्याचा अधिकार देते.


🔹️ पाणी विवाद अधिनियम, १९५६ अन्वये आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवारणाकरिता न्यायाधिकरण (Tribunal) स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे.


🔹️ नदीच्या पाण्याशी निगडित आंतरराज्यीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा सांविधानिक अधिकार संसदेला आहे.


🔹️ संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतीत कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरिता तरतूद करता येईल.


🔹️ अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद संसदेला कायद्याद्वारे करता येते.


🔹️ पाणी-तंटा अधिनियमानुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निवारणाकरिता लवाद (Tribunal) स्थापण्याचा अधिकार आहे.


🔹️ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील कृष्णा पाणीवाटप लवाद (Krishna Water Disputes Tribunal) हा राज्यघटनेच्या कलम २६२ च्या तरतुदीनुसार जाहीर करण्यात आला आहे.


🔹️ महादायी जल विवाद न्यायाधिकरण (२०१०) मध्ये खालील राज्यांचा समावेश आहे: गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र.


🔹️ महानदी जल विवाद न्यायालयची स्थापना मार्च २०१८ मध्ये करण्यात आली आहे.


🔹️ १६ फेब्रुवारी २०१८ रोजी कावेरी पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय अधिकार क्षेत्राला विस्तार झाला आहे. (अनुच्छेद १३६ चे पुनर्रष्टीकरणारे)

२०१४ नंतर मोदी सरकारच्या प्रमुख योजना


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

🔷 १. आर्थिक समावेशन, बँकिंग आणि विमा क्षेत्र

➤ प्रधानमंत्री जन-धन योजना – २०१४

➤ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना – २०१५

➤ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – २०१५

➤ अटल पेंशन योजना – २०१५

➤ प्रधानमंत्री मुद्रा योजना – २०१५

➤ स्टॅंड-अप इंडिया योजना – २०१६

➤ पीएम स्वनिधी योजना – २०२०

➤ प्रधानमंत्री सूक्ष्म उद्यम विकास योजना – २०१६

➤ प्रधानमंत्री श्रमिक सेतु योजना – २०२१

➤ पीएम गरीब कल्याण योजना – २०२०

➤ डिजिटल पेमेंट मिशन – २०१६

➤ जनसुरक्षा अभियान – २०१७

➤ प्रधानमंत्री वय वंदना योजना – २०१७

➤ प्रधानमंत्री व्यापारी मानधन योजना – २०१९

➤ ई-रुपी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म – २०२१


🔷 २. ग्रामीण विकास व पायाभूत सुविधा

➤ प्रधानमंत्री ग्राम सडक योजना – II टप्पा – २०१५

➤ प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – २०१६

➤ दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना – २०१५

➤ सौभाग्य योजना (सर्वांसाठी वीज) – २०१७

➤ प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – २०१५

➤ जल जीवन मिशन – २०१९

➤ मिशन अंत्योदय – २०१७

➤ राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान – 2011

➤ प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान – २०१७

➤ हर घर नल मिशन – २०१९

➤ प्रधानमंत्री ग्रामीण विकास फंड – २०१८

➤ प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना – २०१५

➤ उज्ज्वला योजना (ग्रामीण महिलांसाठी गॅस कनेक्शन) – २०१६

➤ प्रधानमंत्री ग्रामीण रोजगार गारंटी सुधार मोहीम – २०१८


🔷 ३. शहरी विकास व गृहनिर्माण

➤ स्मार्ट सिटी मिशन – २०१५

➤ प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – २०१५

➤ अटल मिशन फॉर रेजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) – २०१५

➤ स्वच्छ भारत अभियान (शहरी) – २०१४

➤ सबका घर योजना – २०१८

➤ शहरी क्लस्टर विकास योजना – २०१७

➤ राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान – २०१६

➤ शहरी जीवन उपार्जन मिशन (NULM) – २०१५

➤ ग्रीन सिटी मिशन – २०१९


🔷 ४. कृषी व शेतकरी कल्याण

➤ प्रधानमंत्री फसल विमा योजना – २०१६

➤ प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना – २०१९

➤ प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – २०१५

➤ नॅशनल गोकुल मिशन – २०१४

➤ सॉयल हेल्थ कार्ड योजना – २०१५

➤ कृषक समृद्धी योजना – २०१८

➤ ई-नाम (National Agriculture Market) – २०१६

➤ पीएम किसान मानधन योजना – २०१९

➤ हर खेत को पानी योजना – २०१६

➤ कृषी पायाभूत गुंतवणूक निधी – २०२०

➤ परंपरागत कृषी विकास योजना – २०१५

➤ नीम कोटेड युरिया योजना – २०१५

➤ किसान ड्रोन योजना – २०२२

➤ ग्रीन एनर्जी बायो एथेनॉल मिशन – २०१८

➤ पशुपालन विकास योजना – २०१७


🔷 ५. आरोग्य, पोषण आणि स्वच्छता

➤ आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – २०१८

➤ स्वच्छ भारत मिशन – २०१४

➤ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – २०१७

➤ पोषण अभियान – २०१८

➤ मिशन इंद्रधनुष – २०१४

➤ प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान – २०१६

➤ राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन – २०२०

➤ ई-संजीवनी टेलिमेडिसिन सेवा – २०२०

➤ प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना – २०१६

➤ मिशन सक्ती (महिला व बाल सुरक्षा) – २०२१

➤ प्रधानमंत्री औषध योजना – २०१५

➤ आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन – २०२१


🔷 ६. शिक्षण, कौशल्य व रोजगार

➤ प्रधानमंत्री कौशल विकास योजना – २०१५

➤ राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२०

➤ पीएम ई-विद्या कार्यक्रम – २०२०

➤ राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रचार योजना – २०१६

➤ स्टार्टअप इंडिया – २०१६

➤ स्किल इंडिया मिशन – २०१५

➤ डिजिटल इंडिया – २०१५

➤ प्रधानमंत्री युवाशक्ति अभियान – २०२२

➤ शिक्षण संकल्प २०२१ – २०२१

➤ मिशन कर्मयोगी – २०२०

➤ पीएम रोझगार प्रोत्साहन योजना – २०१७

➤ आत्मनिर्भर भारत रोजगार योजना – २०२०


🔷 ७. महिला व बाल विकास

➤ बेटी बचाओ, बेटी पढाओ – २०१५

➤ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – २०१७

➤ उज्ज्वला योजना – २०१६

➤ मिशन शक्‍ती – २०२१

➤ महिला ई-हाट – २०१६

➤ स्वाधार गृह योजना – २०१५

➤ वन स्टॉप सेंटर योजना – २०१५

➤ राष्ट्रीय बाल संरक्षण योजना – २०१६

➤ पोषण ट्रॅकर योजना – २०२०


🔷 ८. पर्यावरण, ऊर्जा आणि हवामान

➤ उजाला योजना (एलईडी वितरण) – २०१५

➤ राष्ट्रीय सौर मिशन – २०१५

➤ ग्रीन इंडिया मिशन – २०१६

➤ ऊर्जा संरक्षण अभियान – २०१७

➤ जल शक्ति अभियान – २०१९

➤ राष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा निधी – २०१५

➤ अमृत सरोवर अभियान – २०२२

➤ हायड्रोजन मिशन इंडिया – २०२१

➤ नॅशनल बायोगॅस मिशन – २०१८


🔷 ९. उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान

➤ मेक इन इंडिया – २०१४

➤ डिजिटल इंडिया – २०१५

➤ स्टार्टअप इंडिया – २०१६

➤ आत्मनिर्भर भारत अभियान – २०२०

➤ राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण – २०२२

➤ सेमीकंडक्टर मिशन – २०२१

➤ उत्पादन प्रोत्साहन योजना (PLI Scheme) – २०२०

➤ भारतमाला परियोजना – २०१७

➤ सागरमाला प्रकल्प – २०१५

➤ GATI SHAKTI राष्ट्रीय मास्टर प्लॅन – २०२१

➤ Make in India 2.0 – २०२१


🔷 १०. सामाजिक सुरक्षा व कल्याण

➤ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना – २०२०

➤ प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना – २०१९

➤ राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम – 1995

➤ पीएम ट्रायबल उद्यम मिशन – २०२२

➤ वन धन योजना – २०१८

➤ ई-श्रम पोर्टल – २०२१

➤ दिव्यांगजन सशक्तीकरण योजना – २०१५

➤ राष्ट्रीय वृद्धजन सन्मान योजना – २०१७

➤ अनाथ बाल सहाय योजना – २०२१


🔷 ११. पायाभूत सुविधा व वाहतूक

➤ भारतमाला परियोजना – २०१७

➤ सागरमाला प्रकल्प – २०१५

➤ UDAN योजना – २०१६

➤ स्मार्ट पोर्ट्स इंडिया प्रकल्प – २०१८

➤ राष्ट्रीय महामार्ग ग्रिड योजना – २०१९

➤ रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन मिशन – २०१८

➤ एक भारत श्रेष्ठ भारत अभियान – २०१५

➤ गती शक्ती योजना – २०२१

➤ प्रधानमंत्री गतिशक्ति राष्ट्रीय मास्टर प्लॅन – २०२१


🔷 १२. डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक शासन

➤ डिजिटल इंडिया – २०१५

➤ ई-गव्हर्नन्स मिशन मोड प्रकल्प – २०१६

➤ गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) – २०१६

➤ मिशन कर्मयोगी – २०२०

➤ ई-ऑफिस प्रकल्प – २०१८

➤ जनसुविधा केंद्र – २०१५

➤ ई-कोर्ट मिशन – २०१७

➤ पीएम गती शक्ती पोर्टल – २०२१


🔷 १३. राष्ट्रीय सुरक्षा आणि सीमाविकास

➤ भारतमाला आणि सीमावर्ती रस्ते योजना – २०१७

➤ राष्ट्रीय संरक्षण उद्योग धोरण – २०१८

➤ राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण – २०२०

➤ डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन – २०१८

➤ मिशन रक्षा आत्मनिर्भरता – २०२०


🔷 १४. विशेष प्रादेशिक व सामाजिक योजनाः

➤ उत्तर-पूर्व विकास योजना – २०१६

➤ आकांक्षी जिल्हा कार्यक्रम – २०१८

➤ आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम – २०२३

➤ मिशन अंत्योदय – २०१७

➤ डेस्टिनेशन नॉर्थ-ईस्ट – २०१९

➤ प्रधानमंत्री विकास योजना (PM-VIKAS) – २०२३

➤ मिशन मोड शेड्युल्ड ट्रायब विकास – २०२२

महत्त्वाच्या घटना सुधारणा

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


प्रश्न: पहिली संविधान सुधारणा कधी झाली?  

उत्तर: 1951 मध्ये


प्रश्न: 42 व्या सुधारणेस काय म्हणतात?  

उत्तर: लघु संविधान


प्रश्न: 44वी सुधारणा कोणत्या वर्षी झाला?  

उत्तर: 1978 मध्ये


प्रश्न: 73 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: पंचायत राज व्यवस्थेशी


प्रश्न: 74 वी सुधारणा कोणाला लागू करते?  

उत्तर: नगर निकाय व्यवस्था


प्रश्न: 86 वी सुधारणा कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?  

उत्तर: 6-14 वर्षांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराशी


प्रश्न: 61 व्या सुधारणे मध्ये किमान मतदान वय काय केले?  

उत्तर: 18 वर्षे


प्रश्न: 52 वी सुधारणा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?  

उत्तर: पक्षबदल कायदा


प्रश्न: 101 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: GST लागू करणे


प्रश्न: 97 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: सहकारी समित्यांशी


प्रश्न: 93 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: खासगी संस्थांमध्ये आरक्षणाशी


प्रश्न: 104 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: एंग्लो इंडियन आरक्षण समाप्त करणे


प्रश्न: 36 व्या सुधारणे मध्ये कोणते राज्य समाविष्ट आहे?  

उत्तर: सिक्कीम


प्रश्न: 17 वी सुधारणा कोणत्या यादीशी संबंधित आहे?  

उत्तर: 9वी अनुसूची


प्रश्न: 69 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?

उत्तर: दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र घोषित करणे


अल्लाउद्दीन खिलजी (1296 ते 1316)



🔹 त्याचे मूळ नाव अली गुरशास्प होते.


🔹 हा जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या व जावई होता. जलालुद्दीन खिलजीला ठार मारून गादीवर बसला.


🔹 स्वतःला सिकंदर-ए-सानी ही पदवी घेतली.


🔹 दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम शासक.


🔹 प्रशासन चालविताना बाजार किमतींचे नियंत्रण, मद्यपान बंदी, जमिनीचे मोजमाप करून कर लादणे अशा अनेक नाविन्यपूर्ण सुधारणा त्याने केल्या.


🔹 हिंदूंवर खराज, जिझिया, करी, चराई कर लादले.


🔹 मोठ्याप्रमाणात खडे सैन्य उभारले व सैन्याचा पगार रोख स्वरूपात देण्यास सुरुवात केली.


🔹 त्याने ‘चेहरा’ आणि ‘दाग’ पद्धत सुरु केली.


🔹 कुतुबमिनाराचे प्रवेशद्वार असणारा ‘अलाई दरवाजा’ त्याच्या काळात बांधण्यात आला.


🔹 त्याने "सिरी" हे आपले राजधानीचे शहर कुतुबमिनार परिसरात उभारले.


🔹 मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या ऐतिहासिक काव्यात राणी पद्मावतीने अल्लाउद्दीन खिलजीमुळे केलेल्या जौहरचा उल्लेख आहे.


🔹 अमीर खुस्रो हा कवी त्याच्या दरबारात होता. अल्लाउद्दीनने त्याला तुती-ए-हिंद हा किताब दिला.


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

चालू घडामोडी

01) भारताचा पहिला डिजिटल आदिवासी स्वातंत्र्यसेनानी संग्रहालय कोणत्या राज्यात उद्घाटन होणार आहे ?

👉  छत्तीसगड



02) भारताचा 90 वा चेस ग्रँडमास्टर (बुद्धिबळ) कोण ठरला ?

👉  इलमपार्थी. ए. आर



03) भारताने प्रथमच जीआय-टॅग केलेले इंडी आणि पुलियांकुडी लिंबू कोणत्या देशाला निर्यात केले आहेत ? 

👉  इंग्लंड



04)  "05 ट्रिलियन डॉलर्सच्या" बाजारमूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती आहे ?

👉 Nvidia (एनव्हिडिया) 



05) 'समृद्धि ग्राम भौतिक सेवा' पायलट प्रकल्प कोणत्या विभागाने सुरू केला ?

👉  दूरसंचार विभाग



06) लखनऊतील नौसेना शौर्य संग्रहालयाचा केंद्रबिंदू कोणते जहाज असेल ?

👉  "INS गोमती"



07) "तिसरा प्रवासी परिचय" महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता ? 

👉  रियाध (सौदी अरेबिया)



08) भारताची पहिली डिफेन्स ईव्ही ‘VEER’ कोणत्या कंपनीने विकसित केली ?

👉  प्रवेग डायनॅमिक्स 



09) 69 व्या शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते  ?

👉  इटानगर

 


10) अलीकडेच "उद्भव उत्सव 2025" हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला ?

👉  मध्यप्रदेश ( ग्वालियर )

 


11) "रवींद्र कोरीसेट्टर" यांची कर्नाटकच्या राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ते कोण आहेत ? 

👉  पुरातत्वशास्त्रज्ञ

 


12) 2025 बॅटमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीत सुवर्णपदक कोणी जिंकले ?

👉  सायना मनीमुथू

 


13) भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजचे नाव काय आहे ?

👉  बजरंग सेतू

 


14) सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती कधी साजरी करण्यात आली ?

👉  31 ऑक्टोबर



15) आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी मंत्रिमंडळाने कोणाची नियुक्ती केली आहे ?

👉  रंजना प्रकाश देसाई


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

घटनादुरुस्ती

घटनादुरुस्ती क्रमांक 1 (1951) – मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना दिला.


घटनादुरुस्ती क्रमांक 2 (1952) – लोकसभेतील प्रतिनिधींच्या प्रमाणाचे पुनर्विनियोजन केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 3 (1954) – त्रिपुरामधील विधानसभेतील जागांची मर्यादा बदलली.


घटनादुरुस्ती क्रमांक 4 (1955) – संपत्ती हक्क व भरपाईवरील मर्यादा घालण्यात आल्या.


घटनादुरुस्ती क्रमांक 5 (1955) – राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या सीमांच्या सुधारणा सुलभ केल्या.


घटनादुरुस्ती क्रमांक 6 (1956) – आसाम, मणिपूर व इतर राज्यांतील आदिवासी भागांसाठी विशेष तरतुदी.


घटनादुरुस्ती क्रमांक 7 (1956) – भाषावार राज्य पुनर्रचना व नव्या राज्यांची निर्मिती.


घटनादुरुस्ती क्रमांक 8 (1960) – अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षणाची मुदत १० वर्षांनी वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 9 (1960) – आसाम व पश्चिम बंगालच्या सीमांमध्ये बदल.


घटनादुरुस्ती क्रमांक 10 (1961) – दादरा-नगरहवेलीला केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 11 (1961) – राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवड प्रक्रियेमध्ये बदल.


घटनादुरुस्ती क्रमांक 12 (1962) – गोवा, दमण-दीव यांना भारतात समाविष्ट केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 13 (1962) – नागालँड राज्याची निर्मिती व त्यासाठी विशेष तरतुदी.


घटनादुरुस्ती क्रमांक 14 (1962) – पाँडिचेरीचा भारतात समावेश व केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा.


घटनादुरुस्ती क्रमांक 15 (1963) – उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवले.


घटनादुरुस्ती क्रमांक 16 (1963) – देशविरोधी क्रियाकलापांवर निर्बंध व निष्ठापत्राची आवश्यकता.


घटनादुरुस्ती क्रमांक 17 (1964) – जमिन सुधारणा कायद्यांवरून संपत्ती हक्कावर अधिक मर्यादा.


घटनादुरुस्ती क्रमांक 18 (1966) – मतदारसंघ पुनर्रचनेवर केंद्र व राज्यांचे अधिकार स्पष्ट केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 19 (1966) – निवडणूक लवाद व न्यायालयांच्या अधिकारांमध्ये बदल.


घटनादुरुस्ती क्रमांक 20 (1966) – जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीस वैधता दिली.


घटनादुरुस्ती क्रमांक 21 (1967) – सिंधी भाषेला आठव्या अनुसूचीत समाविष्ट केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 22 (1969) – आसाममधील नवे स्वायत्त राज्य (मेघालय) तयार केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 23 (1969) – अनुसूचित जाती, जमाती व अँग्लो-इंडियनसाठी आरक्षणाची मुदत वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 24 (1971) – राष्ट्रपतीने घटनादुरुस्त्यांवर सहमती देणे बंधनकारक केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 25 (1971) – संपत्ती हक्कावर निर्बंध व राज्य धोरणांना प्राधान्य.


घटनादुरुस्ती क्रमांक 26 (1971) – राजघराण्यांचे प्रिव्ही पर्स समाप्त केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 27 (1971) – मिझोरामला विधिमंडळासह केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला.


घटनादुरुस्ती क्रमांक 28 (1972) – ICS अधिकाऱ्यांचे विशेष हक्क रद्द केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 29 (1972) – केरळमधील दोन जमिन सुधारणा कायदे नवव्या अनुसूचीत समाविष्ट.


घटनादुरुस्ती क्रमांक 30 (1972) – लोकसभा व विधानसभेतील कोट्यांचे पुनर्नियोजन.


घटनादुरुस्ती क्रमांक 31 (1973) – लोकसभेतील जागा ५२५ वरून ५४५ पर्यंत वाढविल्या.


घटनादुरुस्ती क्रमांक 32 (1974) – सिक्कीमला ‘सहकारी राज्य’ म्हणून स्थान.


घटनादुरुस्ती क्रमांक 33 (1974) – खासदार व आमदारांच्या राजीनाम्याची प्रक्रिया बदलली.


घटनादुरुस्ती क्रमांक 34 (1974) – आणखी २० जमिन सुधारणा कायदे नवव्या अनुसूचीत जोडले.


घटनादुरुस्ती क्रमांक 35 (1975) – सिक्कीमला “पूर्ण राज्य” बनवण्याची प्रक्रिया सुरू.


घटनादुरुस्ती क्रमांक 36 (1975) – सिक्कीमला औपचारिकरीत्या भारताचे राज्य म्हणून मान्यता.


घटनादुरुस्ती क्रमांक 37 (1975) – अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून तयार.


घटनादुरुस्ती क्रमांक 38 (1975) – राष्ट्रपती व राज्यपालांच्या आणीबाणीसंबंधी अधिकारात वाढ.


घटनादुरुस्ती क्रमांक 39 (1975) – पंतप्रधान, अध्यक्ष व लोकसभाध्यक्ष यांच्या निवडणुकीवर न्यायालयांचा अधिकार काढून टाकला.


घटनादुरुस्ती क्रमांक 40 (1976) – जमिन सुधारणा कायदे नवव्या अनुसूचीत जोडले.


घटनादुरुस्ती क्रमांक 41 (1976) – सर्वोच्च व उच्च न्यायालय न्यायाधीशांचे सेवानिवृत्ती वय ६२ वर्षे केले.


घटनादुरुस्ती क्रमांक 42 (1976) – "लघु संविधान" म्हणून ओळखली जाते; मूलभूत कर्तव्ये, समाजवाद, धर्मनिरपेक्षता यांचा समावेश.


घटनादुरुस्ती क्रमांक 43 (1977) – 42 व्या दुरुस्तीत घातलेले न्यायपालिकेवरचे निर्बंध हटवले.


घटनादुरुस्ती क्रमांक 44 (1978) – संपत्तीचा मूलभूत हक्क काढून टाकला; आणीबाणीविषयक तरतुदींमध्ये बदल.


घटनादुरुस्ती क्रमांक 45 (1980) – अनुसूचित जाती, जमाती व अँग्लो-इंडियन प्रतिनिधीत्वाचे आरक्षण वाढवले.


घटनादुरुस्ती क्रमांक 46 (1982) – वस्तूंवर विक्रीकर लावण्याचा अधिकार सरकारला मिळवून दिला.


घटनादुरुस्ती क्रमांक 47 (1984) – जमिन सुधारणा कायद्यांचा समावेश नवव्या अनुसूचीत केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 48 (1984) – पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवण्याची परवानगी दिली.


घटनादुरुस्ती क्रमांक 49 (1984) – त्रिपुरातील आदिवासी भागांना विशेष राज्याचा दर्जा प्रदान.


घटनादुरुस्ती क्रमांक 50 (1984) – सशस्त्र दलातील सेवेच्या अटी सुधारित केल्या.


घटनादुरुस्ती क्रमांक 51 (1984) – ईशान्य भारतातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभा आरक्षण.


घटनादुरुस्ती क्रमांक 52 (1985) – दलबदल विरोधी कायदा लागू केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 53 (1986) – मिझोरामसाठी विशेष तरतुदी.


घटनादुरुस्ती क्रमांक 54 (1986) – सर्वोच्च व उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या वेतनात वाढ.


घटनादुरुस्ती क्रमांक 55 (1987) – अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा दिला.


घटनादुरुस्ती क्रमांक 56 (1987) – गोवाला राज्याचा दर्जा; दमण-दीव केंद्रशासित प्रदेश राहिले.


घटनादुरुस्ती क्रमांक 57 (1987) – ईशान्य भारतातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभा आरक्षण.


घटनादुरुस्ती क्रमांक 58 (1987) – संविधानाचे अधिकृत हिंदी भाषांतर राष्ट्रपतीकडून प्रकाशित करण्यास मान्यता.


घटनादुरुस्ती क्रमांक 59 (1988) – पंजाबमध्ये अंतर्गत अशांततेमुळे आणीबाणी लागू करण्याचा अधिकार.


घटनादुरुस्ती क्रमांक 60 (1988) – व्यवसाय व व्यवसायांवरील कराची मर्यादा वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 61 (1989) – मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षांवर आणले.


घटनादुरुस्ती क्रमांक 62 (1989) – SC/ST व अँग्लो-इंडियन आरक्षणाची मुदत वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 63 (1989) – 59 वी दुरुस्ती (पंजाब आणीबाणी) रद्द केली.


घटनादुरुस्ती क्रमांक 64 (1990) – पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 65 (1990) – अनुसूचित जाती व जमाती आयोग स्थापन.


घटनादुरुस्ती क्रमांक 66 (1990) – आणखी जमिन सुधारणा कायदे नवव्या अनुसूचीत समाविष्ट.


घटनादुरुस्ती क्रमांक 67 (1990) – पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट पुन्हा वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 68 (1991) – आणखी एकदा पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 69 (1991) – दिल्लीला "राष्ट्रीय राजधानी प्रदेश" म्हणून विशेष दर्जा.


घटनादुरुस्ती क्रमांक 70 (1992) – दिल्ली व पाँडिचेरी विधानसभेस राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा अधिकार.


घटनादुरुस्ती क्रमांक 71 (1992) – कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा आठव्या अनुसूचीत समावेश.


घटनादुरुस्ती क्रमांक 72 (1992) – त्रिपुराच्या आदिवासी भागांमध्ये आरक्षण.


घटनादुरुस्ती क्रमांक 73 (1993) – पंचायत राज प्रणाली स्थापन; ग्रामपंचायतींसाठी घटनात्मक दर्जा.


घटनादुरुस्ती क्रमांक 74 (1993) – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सशक्तीकरण.


घटनादुरुस्ती क्रमांक 75 (1994) – भाडे नियंत्रण कायदा.


घटनादुरुस्ती क्रमांक 76 (1994) – तामिळनाडू आरक्षण कायदा नवव्या अनुसूचीत समाविष्ट.


घटनादुरुस्ती क्रमांक 77 (1995) – SC/ST कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत आरक्षण.


घटनादुरुस्ती क्रमांक 78 (1995) – नवव्या अनुसूचीत आणखी जमिन सुधारणा कायदे.


घटनादुरुस्ती क्रमांक 79 (1999) – अनुसूचित जाती, जमाती व अँग्लो-इंडियनसाठी आरक्षण वाढवले.


घटनादुरुस्ती क्रमांक 80 (2000) – केंद्र–राज्य महसूल वाटप सूत्रात सुधारणा.


घटनादुरुस्ती क्रमांक 81 (2000) – SC/ST साठी पदोन्नतीतील रिक्त जागा भरण्यासाठी मागील अपूर्ण जागा राखून ठेवण्याची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 82 (2000) – SC/ST साठी परीक्षांमध्ये उत्तीर्ण गुणांच्या निकषात सवलत.


घटनादुरुस्ती क्रमांक 83 (2000) – अरुणाचल प्रदेशला पंचायतांमध्ये आरक्षणातून वगळले.


घटनादुरुस्ती क्रमांक 84 (2001) – २०२६ पर्यंत लोकसभा व विधानसभेतील जागांची मर्यादा गोठवली (१९७१ च्या जनगणनेवर आधारित).


घटनादुरुस्ती क्रमांक 85 (2001) – पदोन्नतीत “परिणामी वरिष्ठता” देण्याची तरतूद SC/ST साठी.


घटनादुरुस्ती क्रमांक 86 (2002) – ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण हा मूलभूत हक्क केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 87 (2003) – मतदारसंघांचे पुनर्रचना २००१ च्या जनगणनेवर आधारित करण्याची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 88 (2003) – सेवा कर लागू करून त्याचा समावेश संघ सूचीमध्ये केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 89 (2003) – अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र आयोगांची निर्मिती (SC आयोग आणि ST आयोग वेगळे).


घटनादुरुस्ती क्रमांक 90 (2003) – आसामच्या स्वायत्त जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातींसाठी प्रतिनिधित्वाची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 91 (2004) – मंत्रीमंडळाच्या आकारावर मर्यादा घालणे व दलबदल विरोधी कायदा अधिक कठोर बनवला.


घटनादुरुस्ती क्रमांक 92 (2004) – बोडो, डोगरी, मैथिली व संथाली या भाषांचा आठव्या अनुसूचीत समावेश.


घटनादुरुस्ती क्रमांक 93 (2006) – शैक्षणिक संस्थांमध्ये OBC वर्गासाठी आरक्षणाची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 94 (2006) – बिहार व झारखंडमध्ये आदिवासी कल्याण मंत्रिपदाची गरज काढून टाकली.


घटनादुरुस्ती क्रमांक 95 (2010) – SC/ST व अँग्लो-इंडियनसाठी आरक्षणाची मुदत आणखी १० वर्षांनी वाढवली.


घटनादुरुस्ती क्रमांक 96 (2011) – "ओडिया" या नावाने "ओरिया" या भाषेची जागा घेतली (८ व्या अनुसूचीत).


घटनादुरुस्ती क्रमांक 97 (2012) – सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 98 (2013) – हैदराबाद-कर्नाटक क्षेत्राच्या विकासासाठी कर्नाटकच्या राज्यपालांना विशेष अधिकार.


घटनादुरुस्ती क्रमांक 99 (2014) – राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना (नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला).


घटनादुरुस्ती क्रमांक 100 (2015) – भारत–बांगलादेश सीमारेषा करारात सुधारणा.


घटनादुरुस्ती क्रमांक 101 (2016) – वस्तू व सेवा कर (GST) लागू केला.


घटनादुरुस्ती क्रमांक 102 (2018) – मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा.


घटनादुरुस्ती क्रमांक 103 (2019) – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षणाची तरतूद.


घटनादुरुस्ती क्रमांक 104 (2020) – SC/ST साठी लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये आरक्षण वाढवले, परंतु अँग्लो-इंडियन प्रतिनिधित्व समाप्त.


घटनादुरुस्ती क्रमांक 105 (2021) – राज्यांना इतर मागासवर्ग (OBC) ओळखण्याचे अधिकार पुन्हा दिले.


घटनादुरुस्ती क्रमांक 106 (2024) – लोकसभा, राज्य विधानसभांमध्ये आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी १/३ जागा आरक्षित केल्या (SC/ST जागांसह).

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


दिल्ली सुलतानची शासनव्यवस्था

 

🔸️ काही महत्त्वाचे अधिकारी :


🔹️ सुलतान : सर्वोच्च शासक, सर्व राजकीय, लष्करी आणि न्यायिक अधिकार सुलतानकडे असायचे.


🔹️ वझीर : महसूल अधिकारी, राज्याची आर्थिक व्यवस्था पाहायचा.


🔹️ सदर-उस-सुदूर : धार्मिक आणि न्यायाधीश अधिकारी, धार्मिक संस्था आणि न्यायदानाची जबाबदारी.


🔹️ अमीर : उच्च दर्जाचा सरदार, लष्करी आणि राजकीय सल्लागार.


🔹️ इक्ता पद्धती : सरदारांना जमीन वाटप करून महसूल गोळा करण्याची जबाबदारी.


🔹️ शाहना-ए-मंडी : बाजारपेठ नियंत्रक, वस्तूंच्या दरांचा आणि गुणवत्तेचा पाहणीकरिता.


🔹️ kazi : न्यायाधीश, शरीयतच्या आधारे न्यायदान करायचा.


🔹️ मुकेद्दम : गावांचा प्रमुख, महसूल संकलन आणि कायदा-सुव्यवस्था राखायचा.


🔸️ विभाग :

🔹️ दीवान-इ-अर्ज : सैन्य विभागाचा प्रमुख, सैन्य भरती आणि व्यवस्था करण्याची जबाबदारी.


🔹️ दीवान-इ-रियासत : धार्मिक विभाग, मुस्लिम कायद्यांचे पालन आणि धार्मिक बाबींचे व्यवस्थापन.


🔹️ दीवान-इ-इन्सा : पत्र व्यवहार विभाग, राजकीय दत्तकवळणाचे व्यवस्थापन.


🔹️ वकील-इ-दर : राजशिष्टाचार विभाग, दरबारातील शिष्टाचार आणि समारंभांची जबाबदारी.


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

प्राणी वर्गीकरण – Animal Kingdom (Animal Classification



🔷 General Introduction

➤ सर्व प्राणी किंग्डम अॅनिमेलिया (Kingdom Animalia) मध्ये मोडतात.

➤ हे बहुकोशीय (Multicellular), परपोषी (Heterotrophic) आणि हालचाल करणारे (Motile) असतात.

➤ प्राण्यांना शरीररचना, पेशींची रचना, पोकळीची उपस्थिती, आणि शरीरातील विभाजन (Segmentation) या निकषांवर वर्गीकृत केले जाते.


🔷 1) पोरिफेरा (Porifera) – स्पंज वर्ग (Sponges)

➤ शरीर छिद्रयुक्त (Porous body), पाण्यातून अन्न घेणे.

➤ खरे ऊतक (Tissue) विकसित नाहीत.

➤ उदाहरणे – Sycon, Spongilla, Euplectella


🔷 2) सिलेंट्राटा / नीडेरिया (Coelenterata / Cnidaria)

➤ शरीरात निडोसिस्ट (Nidocyst) नावाचे दंशक पेशी (Stinging cells) असतात.

➤ रेडियल सममिती (Radial symmetry), दोन शरीररूप – पोलिप व मेड्यूसा.

➤ उदाहरणे – Hydra, Jellyfish, Obelia, Coral


🔷 3) प्लॅटीहेल्मिन्थिस (Platyhelminthes) – फ्लॅटवर्म्स (Flatworms)

➤ शरीर सपाट, द्विपार्श्व सममित (Bilateral symmetry), त्रिस्तरीय (Triploblastic).

➤ बरेच परजीवी (Parasitic).

➤ उदाहरणे – Tapeworm (Taenia), Liver fluke (Fasciola)


🔷 4) नेमॅटहेल्मिन्थिस (Nemathelminthes) – राउंडवर्म्स (Roundworms)

➤ शरीर दोन्ही बाजूंनी गोलाकार, अविकसित रक्तवाहिन्या व श्वसनसंस्था.

➤ परजीवी जीवन पद्धती.

➤ उदाहरणे – Ascaris (Roundworm), Wuchereria (Filaria worm)


🔷 5) अ‍निलिडा (Annelida) – खंडयुक्त कृमी (Segmented worms)

➤ शरीरात खंड (Segments), खऱ्या शरीर पोकळीसह (True coelom).

➤ रक्ताभिसरण प्रणाली विकसित.

➤ उदाहरणे – Earthworm (Pheretima), Leech (Hirudinaria)


🔷 6) आर्थ्रोपोडा (Arthropoda) – संधिपाद प्राणी (Joint-legged animals)

➤ शरीरावर बाह्यकंकाल (Exoskeleton) चिटिनयुक्त.

➤ संयुक्त पाय (Jointed legs), सर्वात मोठा संघ.

➤ उदाहरणे – Cockroach, Crab, Butterfly, Spider, Scorpion


🔷 7) मॉलस्का (Mollusca) – शंखधारी प्राणी (Soft-bodied animals)

➤ शरीर मऊ, बहुधा शंख (Shell) असतो.

➤ श्वसनासाठी गिल्स (Gills).

➤ उदाहरणे – Pila (Apple snail), Octopus, Sepia (Cuttlefish)


🔷 8) इकायनोडर्माटा (Echinodermata) – कंटकधारी प्राणी (Spiny-skinned animals)

➤ फक्त सागरी (Marine), शरीरावर काटे.

➤ जलवाहक प्रणाली (Water vascular system) उपस्थित.

➤ उदाहरणे – Starfish (Asterias), Sea urchin, Sea cucumber


🔷 9) हेमीकोर्डेटा (Hemichordata) – अर्धकशेरुकी (Half-chordates)

➤ शरीर तीन भागांत – प्रोबॉसिस, कॉलर, ट्रंक.

➤ नोटोकोर्ड (Notochord) फक्त पुढील भागात आढळतो.

➤ उदाहरण – Balanoglossus


🔷 10) कॉर्डेटा (Chordata) – कशेरुकी प्राणी (Vertebrates)

➤ नोटोकोर्ड (Notochord), पृष्ठीय नाडीतंतू (Dorsal nerve cord), आणि पाठीमागील शेपटी (Post-anal tail) असते.

➤ रक्ताभिसरण प्रणाली बंद प्रकारची.


कॉर्डेटा अंतर्गत प्रमुख वर्ग (Major Classes):

1️⃣ Pisces (माशे) – जलचर, गिल्सद्वारे श्वसन. उदा. Rohu, Shark

2️⃣ Amphibia (उभयचर) – जल व स्थल दोन्ही ठिकाणी राहतात. उदा. Frog, Toad

3️⃣ Reptilia (सरीसृप) – शीत रक्ताचे, खवलेदार त्वचा. उदा. Snake, Lizard, Crocodile

4️⃣ Aves (पक्षी) – उष्ण रक्ताचे, पंख, अंडी देतात. उदा. Pigeon, Sparrow, Peacock

5️⃣ Mammalia (सस्तन प्राणी) – उष्ण रक्ताचे, दूध देतात. उदा. Man, Cow, Dog, Bat


🔷 सारांश (Summary)

➤ प्राणी वर्गीकरणात 10 प्रमुख संघ (Phyla) विचारात घेतले जातात.

➤ यांपैकी Arthropoda हा सर्वात मोठा संघ आहे, तर Chordata मध्ये मानवाचा समावेश होतो.


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com