👩💻भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई मध्ये झाली.
पहिले अधिवेशन गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये पार पडले. 🎯
पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी होते.✅
अधिवेशनात तब्बल 72 प्रतिनिधींनी भाग घेतला होता.✅
🔴1) काँग्रेस पहिले अधिवेशन
👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी ⭐️
👉 1885⭐️
👉 बॉम्बे (मुंबई) ⭐️
🔴2) काँग्रेस दुसरे अधिवेशन
👉 दादाभाई नौरोजी
👉 1886
👉 कोलकाता
🔴3) काँग्रेस तिसरे अधिवेशन
👉 सैयद बदरुद्दीन तैय्यबजी
👉 1887
👉 मद्रास (चेन्नई)
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🔴काँग्रेस अधिवेशन 1907
👉 1907 मधील काँग्रेस अधिवेशन सूरत येथे झाले.🔥
👉 अध्यक्ष रासबिहारी घोष होते✔️
👉अधिवेशनात काँग्रेसमध्ये मवाळ (Moderates) आणि जहाल (Extremists) या दोन गटांमध्ये उघडपणे फूट पडली, यालाच "सूरत फूट" (Surat Split) म्हणतात.⭐️
🔴काँग्रेस अधिवेशन 1916
👉 1916 मधील काँग्रेस अधिवेशन लखनऊ येथे झाले.🔥
👉 अध्यक्ष अंबिका चरण मजुमदार
👉 या अधिवेशनात काँग्रेसमधील मवाळ (Moderates) आणि जहाल (Extremists) गट पुन्हा एकत्र आले. ⭐️
👉 याच अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐतिहासिक लखनऊ करार झाला.
🔴काँग्रेस अधिवेशन 1924
👉 1924 मधील काँग्रेस अधिवेशन बेळगाव येथे झाले.🔥
👉 या 39 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. गांधीजींनी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद फक्त एकदाच स्वीकारले होते.✔️✔️
🔴काँग्रेस अधिवेशन 1936
👉 हे 1936 चे अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या गावात झाले.
👉 हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन होते ⭐️⭐️
👉 अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू
No comments:
Post a Comment