Friday 16 June 2023

भारताची राज्यघटना प्रश्नसंच

 दिवाणी प्रक्रिया संहिते अन्वये लोक अदालतला ............... चे  अधिकार दिलेले आहेत . ]

- १) सञ न्यायालय

- २) उच्च न्यायालय

- ३) दिवाणी न्यायालय#

- ४) जिल्हा न्यायालय


 राज्यपाल हा सोन्याच्या पिंजरयातील पक्षी आहे असे विधान कोणी केले अाहे ? ]

- १) सरोजनी नायडू

- २)  सी . राजगोपालाचारी#

- ३) एन . के अय्यर

- ४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही


  खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ? ]

- १) राष्ट्रपती

- २) राज्यपाल#

- ३) मुख्य निवडणूक

- ४)  वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही


 राज्यसभेचे सभापती कोण असतात? ]

- १) राष्ट्रपती

- २) उपराष्ट्रपती#

- ३) मुख्यमंत्री

- ४) उपमुख्यमंञी


 विधान कोणते बरोबर आहे ते ओळखा .

१) उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाठतात .

२) उपराष्ट्रपतीना राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाढताना त्याचे वेतन व भत्ता मिळतो . ]

- १) दोन्ही विधाने बरोबर आहेत.

- २) दोन्ही विधाने चूक आहेत .#

- ३) वरीलपैकी एक बरोबर आहे.

- ४) वरीलपैकी दोन बरोबर आहे.


 सुरूवातीला म्हणजेच जाने १९५० मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये .................. भाषा होत्या . ]

- १) ८

- २) १२#

- ३) ९

- ४) १४


विभाजनानंतरच्या आंध्रप्रदेशाची  राजधानी अमरावती ...............….. सारखी बनविली जाणार आहे . ]

- १) शांघाय

- २) सिंगापूर#

- ३) अँमस्टरमँड

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


भारतात घटनात्मकरित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली आहे ? ]

- १) १४

- २) १८

- ३) २०

- ४) २२#




 भारतात कोणत्या घटकराज्याची स्वतंञ घटना अस्तित्वात आहे ? ]

- १) केरळ

- २) मेघालय

- ३) आसाम

- ४) जम्मू काश्मीर#


भारतीय राज्यघटना दुरूस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणचा सहभाग असतो ? ]

- १) मतदार

- २)  संसद#

- ३) राज्य विधीमंडळे

- ४) न्यायपालिका


 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटनादुरूस्ती च्या पद्धतीची तरतूद आहे ? ]

- १) ३६९

- २) ३६५#

- ३) १२८

- ४) ३६९


 उच्च न्यायालय हे घटनेच्या कोणत्या भागात उल्लेख आढलतो ? ]

- १) भाग ५

- २)भाग ६@

- ३) भाग ४

- ४)भाग ६


 बाँबे उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली ? ]

- १) १९६२

- २) १९६६@

- ३) १८६२

- ४)१८५४


 दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? ]

- १) १९६६

- २) १८६२@

- ३) १९६१

- ४) १९५४


अहलाहाबाद उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ? ]

- १) लखनौ@

- २) नागपूर

- ३) पनजी

- ४) जयपूर


 कनिष्ठ न्यासव्यवस्था घटनेच्या भाग किती मध्ये आहे ? ]

- १ )भाग ६@

- २) भाग ३

- ३)भाग ५

- ४) भाग ७


 विधानसभेचा कार्यकाल किती आहे ? ]

- १) ५ वर्ष@

- २) ४ वर्ष

- ३) ६ वर्ष

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


 विधानपरिषधेचा कार्यकाल किती वर्ष असतो ? ]

- १)  ५ वर्ष

- २) ६ वर्ष@

- ३)  ४ वर्ष

- ४)  यापैकी एकही पर्याय योग्य नाही


 सर्वोच्च न्यायालयाचा कार्यकाल किती वर्ष असतो ? ]

- १) ५ वर्ष

- २) ६ वर्ष

- ३) ४ वर्ष

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही@


 मसुदा समिती चे उपाध्यक्ष कोण होते ? ]

- १) गोपालस्वामी अय्यंगार@

- २) डॉ बाबासाहेब आबेंडकर

- ३) के एन मुन्शी

- ४ ) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


किती वर्षो पूर्वी घडलेल्या घटनांबाबत माहिती  अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता यत नाही ? ]

- १) २०

- २) १५@

- ३) १०

- ४) एकही पर्याय योग्य नाही


 माहितीचा अधिकार अधिकार अधिनिमय , २००५ चे  कलम १९ व त्याचे उपकलम १ मधील निर्णयाच्या विरूद्ध किती दिवसांत दुसरे अपील करता येते ? ]

- १) १२० दिवसांत

- २) ६० दिवसांत@

- ३) ९० दिवसांत

- ४) ३० दिवसांत


मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंञ्याशी निगडित असेल तर ती  माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे ? ]

- १) २४ तास@

- २) ४८ तास

- ३) एक आठवडा

- ४) १५ दिवसांत


 ………........ हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती अायुक्त होते . ]

- १) श्री रंगराजन मिश्रा

- २) श्री वजाहत हबीबुल्ला@

- ३) श्री सत्यानंद मिश्रा

- ४) एकही पर्याय योग्य नाही


उच्च न्यायालयेव सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या २००५ कक्षेत येत नाही ? ]

- १) विधान बरोबर@

- २) विधान चूक

- ३) फक्त सर्वोच्च न्यायालय कक्षेत येते

- ४) एकही पर्याय योग्य नाही


)माहितीचा अधिकार ऑनलाइन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ? ]

- १) गुजरात@

- २) पश्चिम बंगाल

- ३) आंध्र प्रदेश

- ४) वरीलपैकी नाही


) भारतीच्या घटनेचे वर्णन अर्ध संघराज्यीय असे कोणी केले ? ]

- १)  के सी व्हेअर@

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज

- ४) वरीलपैकी नाही


 भारतीय घटनेचे वर्णन वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी केले? ]

- १) के सी व्हेअर

- २)  मॉरिस जोन्स@

- ३) ग्रँनवील ऑस्टिन

- ४) ईवोर जेनिंग्ज


 भारताच्या घटनेचे वर्णन सरकारी संघराज्य असे कोणी केले ? ]

- १) ग्रँनवील ऑस्टिन@

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज

- ४) एकही पर्याय योग्य नाही


 भारताच्या घटनेचे वर्णन "केंद्रीकरणाची प्रवृती असलेले संघराज्य " असे कोणी केले ? ]

- १) के सी व्हेअर

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज@

- ४) वरीलपैकी नाही


 १) राष्ट्रपती नामधारी प्रमुख , तर पंतप्रधान वास्तव प्रमुख .

२) मंञी कायदेमंडळाचे सदस्य असणे . ]

- १) वरीलपैकी दोन्हीही बरोबर आहेत@

- २)  वरीलपैकी दोन्हीही चूक आहेत

- ३) वरीलपैकी एक बरोबर आहे

- ४)  वरीलपैकी दोन बरोबर आहे


 वार्षिक वित्तीय विवरणपञक............... च्या संमतीने संसदेत सादर केले जाते ? ]

- १) राष्ट्रपती@

- २) राज्यपाल

- ३) मुख्यमंत्री

- ४)  वरीलपैकी नाही


 राष्ट्रपती ना क्षमादान अधिकार कोणत्या कलमाने देण्यात आला ? ]

- १) कलम ६१

- २) कलम -७१

- ३) कलम - ७२@

- ४) वरीलपैकी नाही


 राष्ट्रपती चे वैधानिक अधिकार कोणत्या कलमाने सागण्यात येतात ? ]

- १) कलम १२४

- २) कलम १२०

- ३) कलम १२३@

- ४) वरीलपैकी नाही


 विधानसभेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे ? ]

- १) कलम १७०@

- २) कलम १७१

- ३) कलम १६९

- ४) वरीलपैकी नाही


देशात सर्वप्रथम कुटूंब न्यायालयांचा स्थापना कोणत्या साली झाली ? ]

- १) १९९९@

- २) १९१०

- ३) १९९१

- ४) वरीलपैकी नाही

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...