08 April 2024

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे


📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात


📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.


📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते


🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰


  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर


  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक


  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा


  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर

  

  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार


  🎇 तोरणा 1,404 मी पुणे 


  Trick 👇👇

🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆


  🌸 क  = कळसुबाई

  🌸 सा  = साल्हेर

  🌸 मी  = महाबळेश्वर

  🌸 हा   = हरिश्चंद्रगड

  🌸 स   =सप्तश्रृंगी

  🌸 तो   = तोरणा

  🌸 अ  =  अस्तंभा

  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर

  🌸 तिला =  तौला

  🌸 वि    = विराट

  🌸 चा    = चिखलदरा

भारतीय नदी(INDIAN RIVERS)


*1 सिन्धु नदी* :-

•लम्बाई: (2,880km)

• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट

• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*2 झेलम नदी*

•लम्बाई: 720km

•उद्गम स्थल: शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*3 चिनाब नदी*

•लम्बाई: 1,180km

•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*4 रावी नदी*

•लम्बाई: 725 km

•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*5 सतलुज नदी*

•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*6 व्यास नदी*

•लम्बाई: 470

•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*7 गंगा नदी*

•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से

• सहायक नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी, उत्तरांचल,

उत्तर प्रदेश,

बिहार,

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*8 यमुना नदी*

•लम्बाई: 1375km

•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*9 रामगंगा नदी*

•लम्बाई: 690km

•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*10 घाघरा नदी*

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*11 गंडक नदी*

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*12 कोसी नदी*

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*13 चम्बल नदी*

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*14 बेतवा नदी*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*15 सोन नदी*

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहा 


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*16 दामोदर नदी*

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*17 ब्रह्मपुत्र नदी*

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*18 महानदी*

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*19 वैतरणी नदी*

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*20 स्वर्ण रेखा*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*21 गोदावरी नदी*

•लम्बाई: 1,450km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मंजीरा, पुरना महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*22 कृष्णा नदी*

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*23 कावेरी नदी*

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*24 नर्मदा नदी*

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*25 ताप्ती नदी*

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*26 साबरमती*

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*27 लूनी नदी*

•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

भारत वार्षिक पर्जन्यमान




अती कमी पर्जन्य [ ४० सेमी पेक्षा कमी ]प्रदेश

कच्छचे रन,
पश्चिम राजस्थान,
नैऋत्य पंजाब,
पश्चिम हरयाणा,
कश्मीर का उत्तरेकडील भाग
___________________________
कमी पर्जन्य [४० ते ६० सेमी पर्जन्य ] प्रदेश

पूर्व राजस्थान,
पश्चिम गुजरात,
पश्चिम पंजाब,
पूर्व हरियाणा,
दक्षिण भारतीय पठारावरील पर्जन्य छायेचा प्रदेश
___________________________

मध्यम पर्जन्य [६० ते १०० सेमी ] प्रदेश

भारताचा बहुतांश भाग
जम्मू कश्मीर चा नैऋत्य भाग,
उत्तर भारतीय मैदानी पश्चिम भाग,
मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा का ही भाग,
महाराष्ट्र,
कर्नाटक,
आंध्रा प्रदेश,
तामिळनाडू चा भाग
____________________________
१०० ते १५० पर्जन्य प्रदेश

उत्तर प्रदेश के पूर्व भाग,
बिहार, 
पश्चिम बंगाल,
मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
झारखंड,
उडीसा.

लोकसंख्या


राज्यांच्या सहकार्यान केंद्र शासनामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना  घेण्यात येते व याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. सन 2011 मध्ये घेण्यात आलेली जनगणना  ही मालिकेतील 15वी  असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 11 24 कोटी तर त्यातील स्त्रियांचे प्रमाण 48.1% आहे. राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर 2001 – 2011 या कालावधीत 6.7% अंकांनी कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवर तो 3.8 %  अंकांनी कमी झाला आहे. राज्यांमध्ये दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक घट आहे.



लोकसंख्या एक साधन संपदा


लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे. लोकसंख्येची गुणवत्ता ही कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता यावर अवलंबून असते. कोणत्याही देशातील उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी व व्यवसायाची प्रगती ही तेथील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. लोकसंख्येमुळे देशाला संरक्षणासाठी मानवी शक्ती प्राप्त होते


महाराष्ट्रातील जल, भूमी, वने, खनिजे व प्राणी संसाधने इत्यादींचे वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधनांना महत्त्व केवळ मानवामुळे प्राप्त झाले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.  इ. स.  2011 च्या जनगणनेनुसार  महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11, 23, 72, 972 इतकी आहे. यामध्ये एका 51.9 % पुरुष व 48. 1% स्त्रिया आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. 


लोकसंख्येची वाढ


1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थळ निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 4 कोटी होती. त्यानंतर गेल्या 50 वर्षांमध्ये उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, पर्यटन, शेती यांच्या विकासामुळे जीवनात स्थिरता आली. रोजगारांच्या निर्मितीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात स्थलांतर झाले. त्यामुळे लोकसंख्येत सतत वाढ झाली आहे.


दारिद्र्य, निरक्षरता, कुटुंबनियोजनाचा अपुरा प्रचार यामुळे जन्म दर जास्त आहे तर वैद्यकीय सुविधा, अन्नधान्याचा पुरवठा, साथीच्या रोगांवर नियंत्रण इत्यादींमुळे मृत्यूदर कमी होऊन महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा कमी आहे. 1961 ते 1971 च्या काळात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर 27.45% इतका होता. तर भारताचा 24.8% होता. 1981 ते 1991 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वृद्धीदर 25.73% इतका होता. यावेळी भारताचा लोकसंख्या वृद्धीदर 23. 85% होता. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर वेग 15.99 % आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 35.94% आहे. मुंबई मध्ये  सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर (-) 7.57% नोंदला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रथमच हा दर ऋणात्मक आहे.



लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :


महाराष्ट्रात लोकसंख्येचे वितरण असमान आहे. कोकण,पश्‍चिम महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त असून औरंगाबाद व नागपूर विभागामध्ये लोकसंख्या विरळ आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या (9.84%) असून सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग (0.08%) जिल्ह्यात आहे. लोकसंख्येच्या वितरणावर मुख्यत्वे नैसर्गिक आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम होतो.



1)  नैसर्गिक घटक :


महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण-उत्तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वत व त्यापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे तसेच कोकणामध्ये उंच-सखल भूप्रदेश व दाट वने व तसेच पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही वनक्षेत्र जास्त असल्याने लोकसंख्या कमी आढळते. महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीच्या पूर्व भागात, नद्यांचा मैदानी भागात अनुकूल हवामान व सुपीक मृदा यामुळे लोकसंख्या दाट आढळते.



2) आर्थिक घटक :


मुंबई – पुणे, कोल्हापूर – इचलकरंजी, औरंगाबाद – जालना व नागपूर विभाग या प्रदेशात वाहतूक, उद्योगधंदे, व्यापाऱ यांचा विकास झाल्याने लोकसंख्या दाट आढळते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचन सुविधांमुळे शेतीचा विकास झाला असल्यामुळे तसेच पूर्व महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या खनिजांची उपलब्धता असल्याने तेथे जास्त लोकसंख्या आढळते.



लोकसंख्येची संरचना 


लिंग गुणोत्तर, वय संरचना,  साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.



अ) वय संरचना :


लोकसंख्येचे वयोगटानुसार विभाजन करता येते. सामान्यपणे 0 ते 14 वयोगट व 60 पेक्षा जास्त वयोगट वृद्धांचा (परावलंबी) समजला जातो तर 15 ते 59 वयोगट कार्यक्षम समजला जातो.  वय रचनेवरून राज्यात किती श्रमशक्ती उपलब्ध आहे व किती परावलंबी लोकसंख्या आहे याची माहिती मिळते तसेच नियोजन व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसंख्येची वय रचना माहित असणे आवश्यक असते.


सामान्यपणे जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर इत्यादी घटकांचा परिणाम वय रचनेवर होतो. इ.स.  2001 च्या जनगणनेनुसार काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण 42% तर काम न करणाऱ्यांचे प्रमाण 58% होते. यामुळे आपल्या राज्यात कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. तसेच 50% मुलांचे प्रमाण व 8% वृद्धांचे प्रमाण आहे.


जनगणना 2011 नुसार राज्यातील सुमारे 20% लोकसंख्या किशोरवयीन गटातील (वय 10 ते 19 वर्षे) असून युवा गटाचे वय (वय 15 ते 24 ) प्रमाणही सारखेच आहे.


किशोरवयीन लोकसंख्येचे प्रमाण नंदुरबार जिल्हा मध्ये सर्वाधिक (23%) असून मुंबई शहरात सर्वात कमी (16.1%) आहे.


युवा लोकसंख्येचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक (20.5%) सिंधुदुर्गमध्ये ते सर्वात कमी (16.5%) आहे.


जनगणना 2011 नुसार राज्याची सुमारे 9.9% लोकसंख्या 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय गटातील असून 2001 मध्ये हे प्रमाणात 8.7% होते.


राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 2001 व 2011 करिता अनुक्रमे 7.4% व 8.6% आहे.  राज्यामध्ये 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची सुमारे 5.12 लाख एक सदस्य कुटुंबे आहेत तर राष्ट्रीय पातळीवर अशा कुटुंबांची संख्या 49. 76 लाख आहे.


राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण भागांमध्ये 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचा एक सदस्य कुटुंबांची संख्या अधिक आहे.

भूगोल :- मातीचे प्रकार व स्थान



◆गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

◆काळी मृदा
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

◆तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

◆वाळवंटी मृदा
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

◆गाळाची मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.


आपणास माहीत आहे का ?


⚜️ १) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- -----सिक्कीम


⚜️२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :--------------महाराष्ट्र


⚜️३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :------नवी दिल्ली


⚜️४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :-----------गुजराथ


⚜️५) मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य :--------पंजाब


६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:------------मेघालय


⚜️७) ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- --------महाराष्ट्र


⚜️८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- --------- राजस्थान


⚜️९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :-----------हरियाना


⚜️१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:--------महाराष्ट्र

पाणथळ प्रदेशाचे महत्त्व


परिसंस्थेचा अभ्यास

जागतिक अन्नसाखळीमध्ये जलीय परिसंस्थांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या भागात पाणी पूर्णपणे किंवा अंशतः उथळ असते. 

सूर्यप्रकाशाच्या विपूल उपलब्धतेमुळे या परिसंस्थांमधील जैवविविधता लक्षणीय असते. 

यापूर्वी दलदलीच्या प्रदेशासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. 

आगामी परीक्षेतसुद्धा यावर प्रश्न येऊ शकतात.

🌿🌿दलदलीय प्रदेश🌿🌿


दलदलीय प्रदेश हा जमीन आणि पाणी यांच्यामधील संक्रमणात्मक प्रदेश असतो त्याला 'इकोटोन' म्हणतात

. या भागात विविध जलीय वनस्पतींनी व्यापलेले हंगामी उथळ पाणीसाठे आढळतात. 

दलदलीय प्रदेश ठरविण्यासाठी तीन महत्त्वाचे घटक ठरतात.

१) प्रदेश कायमस्वरूपी पाण्याखाली असणे.

२) या भागात जलीय वनस्पतींचे अस्तित्व असणे.

३) जलसंपृक्त मृदा असणे.

दलदलीय प्रदेश हे जमीन आणि पाणी यादरम्यान नैसर्गिक बफर म्हणून कार्य करतात.

 दलदलीय परिसंस्था या आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाच्या असून अनेकांच्या उपजीविकेशी संबंधित आहेत.

🌾🌾संवर्धनाचे महत्त्व🌾🌾

दलदलीय प्रदेश हे विविध प्रकारे मानवासाठी महत्त्वाचे आहेत. 

विविध बुरशी, वनस्पती, वृक्ष आणि जलीय प्राण्यांचा अधिवास असणाऱ्या या परिसंस्थेची उत्पादकता खूप जास्त आहे. स्थलांतर करणाऱ्या जगभरातील ८०० पक्षी प्रजातींपैकी ५० % पेक्षा जास्त पाणथळ परिसंस्थांवर अवलंबून आहेत.

सौंदर्यदृष्टीनेसुद्धा दलदलीत परिसंस्था या अमूल्य आहेत.

 मात्र अनियंत्रित वापरामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे या परिसंस्थांची हानी होत आहे. 

जगातील एक जैवविविधता संपन्न असणाऱ्या या परिसंस्थांचे संवर्धन करणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत निकडीचे आहे.

🌱🌱रामसर करार🌱🌱

इराणमधल्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१मध्ये हा दलदलीय प्रदेशसंबंधी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला.

 हा करार पक्ष्यांचा अधिवास म्हणून पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन मुख्य उद्दिष्ट्ये अधोरेखित करतो. 

जागतिक महत्त्व असणाऱ्या दलदलीत प्रदेशांची रामसर यादी हा या कराराचा महत्त्वाचा भाग आहे. २ फेब्रुवारीला हा करार स्वीकारल्यामुळे तो दिवस ‘जागतिक पाणथळी दिवस’ म्हणून साजरा केला जातो

. रामसर कराराचे तीन प्रमुख आधारस्तंभ हे धोरण वापर, रामसर यादी व आंतरराष्ट्रीय सहकार्य हे आहेत.

महाराष्ट्र स्थान, विस्तार, सीमा आणि प्रादेशिक/ राजकीय भूगोल


(२ मार्क - Combine 2024)❣️


🟢महाराष्ट्र स्थान आणि विस्तार


१. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आणि त्यातील फरक पाठच करणे.( रेखावृतीय विस्तार मधील फरक  (8°14') या वरती प्रश्न येणे बाकी)

२.महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी

 ३.महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी (या वरती प्रश्न येणे बकी आहे)

४.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ

५.महाराष्ट्राच्या इतर राज्यांशी असलेल्या सीमा

-MH ची सीमा सर्वाधिक किंवा सर्वात कमी कोणत्या राज्यांना लागून आहे.

-इतर राज्यांच्या सीमेलगत असणारे जिल्हे -दोन राज्यांची सीमा करणारी जिल्हे.

६.महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

-विभागांचा क्षेत्रफळ,लोकसंख्या, तालुके जिल्हा नुसार क्रम (प्रश्न येणे बाकी आहे)

७.सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग

८. सर्वात कमी जिल्हे असणारा विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

९. सर्वाधिक तालुके असणारा विभाग 

१०.सर्वात कमी तालुके असणारा विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

११.विभागांच्या नकाशाचा अभ्यास आणि त्यांचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर बाजूचे तालुके (new trend-२०१९ पासून)

१२.एका जिल्ह्याच्या सीमा इतर जिल्ह्यांशी लागून आसणे व त्यांचे नकाशे

१३.जिल्हा निर्मिती

१४.जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार क्रम(सर्वात मोठा/सर्वात लहान)(१ ते ३ पाठ करा)

१५.सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे 

१६.सर्वाधिक कमी तालुके असणारे जिल्हे(प्रश्न येणे बाकी)


वारणा नदी :



सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते. ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

 

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो. सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागावजवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.

 

सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.

 

वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो. भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे. वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

 

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे. यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

चालू घडामोडी :- 07 एप्रिल 2024

◆ जम्मू आणि काश्मीरमधील बिल्कीस मीरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय महिला ज्युरी सदस्य म्हणून इतिहास रचला आहे.

◆ हवाई संरक्षण स्थिती सुधारण्यासाठी लष्कराने "आकाशतीर" प्रणाली समाविष्ट करण्यात आली आहे.[भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) द्वारे विकसित]

◆ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली मीराबाई चानू ही एकमेव भारतीय भारत्तोलक खेळाडू ठरली आहे.

◆ डार्क एनर्जी स्पेक्ट्रोस्कोपिक उपकरणाने विश्वाचा सर्वात मोठा 3D नकाशा बनवला आहे.

◆ संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने इंटरसेक्स हक्कांसाठी ऐतिहासिक ठराव स्वीकारला आहे.

◆ अध्यक्ष अजय बंगा यांनी राकेश मोहन यांची जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.

◆ जागतिक आरोग्य समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि निरोगी जीवनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन पाळला जातो.

◆ जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम "माझे आरोग्य, माझे हक्क" ही आहे.

◆ पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी साजरा करण्यात आला.

◆ रोमानियातील मॅगुरेले लेसर हे जगातील सर्वात शक्तिशाली लेसर बनले आहे.

◆ NATO ने संपूर्ण युरोप, उत्तर अमेरिकेत सामूहिक संरक्षणाची 75 वर्षे पूर्ण केली.

◆ डॉ. कार्तिक कोम्मुरी यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय कीर्ती पुरस्कार मिळाला.

◆ EVI हा ह्यूमने विकसित केलेला जगातील पहिला भावनात्मक बुद्धिमत्तेसह क्रियामुख (इमोशनल इंटेलिजन्स वॉइस) AI आहे.

◆ लेफ्टनंट जनरल जेएस सिडाना यांनी EME चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

◆ AVGARDE ने काउंटर ड्रोन तंत्रज्ञानातील राष्ट्रीय स्तरावरील नवकल्पनांसाठी DRDO डेअर टू ड्रीम 4.0 स्पर्धा जिंकली आहे.

◆ संतोष कुमार झा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवे CMD पदी नियुक्त करण्यात आले आहे.

◆ FICCI महिला संघटनेच्या अध्यक्षपदी जयश्री दास वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांना भारतीय वृत्त दूरदर्शनमधील योगदानासाठी ENBA जीवनगौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

07 April 2024

चालू घडामोडी :- 06 एप्रिल 2024

◆ आयपीएल 2024 मध्ये पहीले शतक झळकावणारा फलंदाज विराट कोहली ठरला आहे.

◆आयपीएल 2024 मध्ये दुसरे शतक झळकावणारा फलंदाज "जोस बटलर" ठरला आहे.

◆ RBI ने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत सातव्यांदा रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवला आहे.

◆ हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

◆ यावर्षीची कॅन्डीडेट्स बुद्धिबळ स्पर्धा टोरांटो ,कॅनडा येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक 2024 साठी "आयुष्यमान खुराणा" ची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे.

◆ जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये राकेश मोहन या भारतीयाचा समावेश झाला आहे.

◆ 15 वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024 SJVN Ltd. उद्योग समूहाला देण्यात आला आहे.

◆ FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार "अर्जुन एरिगैसी" हा भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू ठरला आहे.

◆ भारताचा बुद्धिबळ पटू अर्जून एरिगैसी जागतिक बुद्धिबळ रँकिंग मध्ये 9व्या क्रमांकावर आहे.

◆ FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार "मॅग्नसन कार्लसन" हा बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे.

◆ चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रूद्र पांडे याने सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ जागतिक उत्तेजक विरोधी संघटना (WADA) च्या वार्षिक अहवालानुसार उत्तेजन चाचणीमध्ये सर्वाधिक दोषी असलेल्या खेळाडूच्या यादीत भारत या देशाचा प्रथम क्रमांक आहे.

◆ स्मार्ट AI रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ (SARAH) हे WHO या संस्थेकडून लाँच करण्यात आले आहे.

◆ आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्य पदी "शायनी विल्सन" यांची निवड करण्यात आली आहे.

◆ आंतरराष्ट्रिय क्रिडा दिवस 6 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

◆ कर्नाटकच्या बंगळूरमधील 'म्हैसूर पेंट्स आणि व्हार्निश लि.' ही कंपनी देशभर चालणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी शाईच्या कुप्या पुरविण्याचे काम करते.

◆ कर्नाटक सरकार हे 1962 पासून देशभरातील निवडणुकीसाठी लागणाऱ्या शाईची निर्मिती करते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

नवीन GI टॅग मार्च 2024

• मार्च 2024 मध्ये, भारताच्या भौगोलिक संकेत (GI) नोंदणीचा विस्तार आसाम, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि मेघालयमधील 22 नवीन उत्पादनांसह झाला.

🏷️ आसाम - १२ उत्पादने:
1. आशरीकांडी टेराकोटा शिल्प
2. पाणी मेटेका क्राफ्ट
3. सार्थेबारी धातूचे शिल्प
4. जापी (बांबूची टोपी)
5. हातमाग उत्पादने मिसळणे
6. बिहू ढोल
7. बोडो डोखोना (बोडो महिलांचा पारंपारिक पोशाख)
8. बोडो गाम्सा (बोडो पुरुषांचा पारंपारिक पोशाख)
9. बोडो एरी रेशीम
10. बोडो ज्वमग्रा (पारंपारिक स्कार्फ)
11. बोडो थोरखा (एक वाद्य)
12. बोडो सिफुंग (एक लांब बासरी)

🏷️ उत्तर प्रदेश - 5 उत्पादने:
1. बनारस थंडाई, दूध आधारित पेय
2. बनारस तबला
3. बनारस शहनाई
4. बनारस लाल भरवामिरच
5. बनारस लाल पेडा

🏷️ त्रिपुरा - 2 उत्पादने:
1. पाचरा-रिग्नाई (पारंपारिक पोशाख)
2. माताबरी पेडा (गोड तयार करणे)

🏷️ मेघालय - 3 उत्पादने:
1. मेघालय गारो कापड विणकाम
2. मेघालय लिरनाई पॉटरी
3. मेघालय चुबिची (अल्कोहोलिक पेय)

06 April 2024

चालू घडामोडी :- 05 एप्रिल 2024

◆ अग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून चाचणी घेतली.

◆ उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहेत.

◆ शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

◆ NASA अंतराळ संस्था चंद्रावर चालणारी कार बनवणार आहे.

◆ फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ 121व्या(4 स्थानाने घसरले) स्थानावर आला आहे.

◆ फिफा ने जाहीर केलेल्या क्रमवारीत अर्जेंटिना या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारताने ओडिशा राज्यातील ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावर अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ थॉमस चसक बॅडमिंटन स्पर्धा 2024, 27 एप्रिल ते 5 मे कालावधीत चेंगदू (चीन) येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

◆ भारती एअरटेलला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्क चा पुरस्कार मिळाला आहे.

◆ आयआयटी मुंबई येथे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्क रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे.

◆ अमेरिकेतील IHME या संस्थेच्या संशोधकाच्या संशोधनानुसार 1990-2021 या कालावधीत जागतिक पातळीवर सरसारी अर्युमान 6.2 वर्षांनी वाढले आहे.

◆ 1990-2021 या कालावधीत भारताचे सरासरी अर्यूमान 8 वर्षांनी वाढले आहे.

◆ अमेरिकेतील IHME या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतान देशाचे वाढले आहे.

◆ 1990-2021 या कालावधीत दक्षिण आशिया देशात सर्वाधिक आयुर्मान भूतानचे 13.6 वर्षांनी वाढले आहे.

◆ भारतात तामिळनाडू राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ तामिळनाडू राज्यात एन. रवी यांच्या हस्ते परमवीर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ 4 एप्रिल 2024 रोजी NATO या संघटनेचा 75वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

◆ आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून "पारादीप बंदर" उदयास आले आहे.

◆ भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पारादीप बंदर हे ओडिशा राज्यात आहे.

◆ अब्देल फतेह अल-सिसी यांनी इजिप्त देशाच्या अध्यक्ष पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे.

◆ राष्ट्रीय समुद्री दिन 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ भारतात 30 मार्च ते 5 एप्रिल कालावधीत राष्ट्रीय समुद्री सप्ताह साजरा करण्यात येतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

भारतातील प्रथम  2023-24

➢ केरळने मानव-प्राणी संघर्षाला राज्य-विशिष्ट आपत्ती घोषित केले आहे, असे करणारे भारतातील पहिले राज्य आहे.

➢ PM मोदी यांनी थुथुकुडी, तामिळनाडू येथे भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन इंधन सेल अंतर्देशीय जलमार्ग जहाज लाँच केले.

➢ IIT कानपूर (IIT-K) ने भारतातील पहिल्या हायपरवेलोसिटी एक्स्पेन्शन टनेल चाचणी सुविधेची यशस्वीपणे स्थापना आणि चाचणी केली आहे.

➢ ओला संस्थापकाची 'कृत्रिम' स्टार्ट अप पहिले $1 अब्ज भारतीय AI स्टार्टअप बनले आहे. (India's first AI unicorn)

➢ भारतात प्रथमच सौरऊर्जेवर चालणारी बोट उत्तर प्रदेशातील अयोध्येतील सरयू नदीत चालवली जाणार आहे.

➢ रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतातील पहिले ISCC-प्लस प्रमाणपत्र प्राप्त केले.

➢ 'नवाबांचे शहर' म्हणून ओळखले जाणारे लखनौ शहर भारतातील पहिले 'AI शहर' म्हणून विकसित केले जाईल.

➢ उत्तर प्रदेश सरकारने भारतातील पहिले 'टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स' सुरू करण्याची घोषणा केली आहे.

➢ भारतातील पहिल्या सौर रूफ सायकलिंग ट्रॅकचे हैदराबाद शहरात उद्घाटन करण्यात आले.

➢ उत्तराखंडने शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिली पॉलिथिन कचरा बँक सुरू केली.

➢ तेलंगणाने हैदराबादमध्ये भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज (ADeX) आणि कृषी डेटा व्यवस्थापन फ्रेमवर्क (ADMF) सुरू केले आहे.

➢ भारतातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ : मणिपूर

➢ भारताने CMERI ने विकसित केलेला पहिला स्वदेशी ई-ट्रॅक्टर लाँच केला.

➢ डॉ जितेंद्र सिंह यांनी, CSIR Prima ET11 लाँच केले जे सेंट्रल मेकॅनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CMERI), दुर्गापूर, पश्चिम बंगालमधील सार्वजनिक अभियांत्रिकी R&D संस्था आणि  भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)ची घटक प्रयोगशाळा यांनी विकसित केलेला पहिला स्वदेशी ई-ट्रॅक्टर आहे

➢ केरळने भारतातील पहिली AI शाळा सुरू केली.

➢ सांची, मध्य प्रदेशातील एक जागतिक वारसा स्थळ, भारतातील पहिले सौर शहर बनण्यासाठी सज्ज आहे.

➢ हिटॅची पेमेंट सर्व्हिसेसने भारतातील पहिले UPI-ATM लाँच केले.

➢ नोएडा येथे भारतातील पहिल्या वैदिक-थीम पार्कचे अनावरण करण्यात आले.

05 April 2024

भारतात सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत

 



◾️31 ऑक्टोबर 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीर राज्याचे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनाकायदा, 2019 च्या परिणामी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन नवीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. 


◾️26 जानेवारी 2020 रोजी, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात विलीन करण्यात आले


🔖 केंद्रशासित प्रदेशाबद्दल महत्वाची माहिती


⭐️क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा : लडाख : 59,143 Km2

⭐️क्षेत्रफळानुसार सर्वात लहान : लक्षद्वीप 32 Km2

⭐️लोकसंख्या सर्वात जास्त : दिल्ली 16,787,941

⭐️लोकसंख्या सर्वात कमी : लक्षद्वीप 64,473


🔖 केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची राजधानी


◾️जम्मू काश्मीर ला 2 राजधानी आहेत 

⭐️श्रीनगर - उन्हाळा 

⭐️जम्मू - हिवाळा


◾️लडाख ला 2 राजधानी आहेत

⭐️लेह - उन्हाळा

⭐️कारगिल - हिवाळा


◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव - दमण

◾️चंदीगड - चंदीगड

◾️दिल्ली - नवी दिल्ली

◾️पुद्दुचेरी - पँडेचरी

◾️लक्षद्वीप - करवट्टी

◾️अंदमान आणि निकोबार बेटे - पोर्ट ब्लॉर

पोलीस भरती चालू घडामोडी


©1. 9 - 10 सप्टेंबर 2023 रोजी 18 वी G20 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? 

:- नवी दिल्ली, भारत


©2. 2023 आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती? 

:- प्योंगचांग, दक्षिण कोरिया


©3. बहुराष्ट्रीय त्रिसेवा सराव 'एक्सरसाइज ब्राइट स्टार 23' कोठे आयोजित करण्यात आला? 

: इजिप्त


©4. भारतीय हवाई दलाचा त्रिशूल सराव कोठे होत आहे?

: उत्तर भारत


©5. नुकतीच वानुआतुचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 

:- सातो कोलमन


©6. 'इंडिया ड्रोन शक्ती 2023' कुठे होणार आहे? 

:- गाझियाबाद (आयएएफच्या हिंडन एअरबेसवर)


©7. नुकतीच सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोणी जिंकली?

:- थरमन षण्मुगरत्नम


©8. भारताच्या अध्यक्षतेखाली 18 वी G20 शिखर परिषद 2023 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?

:- नवी दिल्ली


©9. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवी दिल्ली G20 शिखर परिषदेत G20 चे 21वे स्थायी सदस्य म्हणून कोणाचा समावेश करण्यात आला? 

: आफ्रिकन युनियन


©10. आफ्रिकन युनियनमध्ये सामील झाल्यानंतर G20 गटात किती सदस्य आहेत?

: 21


©11. 2024 मध्ये कोणता देश G20 शिखर परिषद आयोजित करेल?

: ब्राझील


©12 भारतातील पहिला स्वदेशी विकसित अणु प्रकल्प कोठे स्थापित करण्यात आला आहे? 

: गुजरात


©13. भारताने कोणत्या देशासोबत रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजी ॲक्शन प्लॅटफॉर्म (RETAP) लाँच केले?

:- अमेरिका


©14. नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषदेदरम्यान ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्स (GBA) कोणी सुरू केले?

:- नरेंद्र मोदी


©15. प्रयागराज पोलिसांनी सुरू केलेल्या 'सवेरा योजना' कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? 

:- ज्येष्ठ नागरिकांसाठी आपत्कालीन सेवा प्रदान करणे.

UNESCO Creative Cities Network - UCCN (युनेस्को सर्जनशील शहरे)

 💡राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे.... कारण 2023 मध्ये भारतातील दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे... एकदा read करून घ्या... अशा Topic वर आवर्जून प्रश्न असतात...✅✅





✨ सर्जनशील शहरे -2023


✅UNESCO Creative Cities Network - UCCN (युनेस्को सर्जनशील शहरे)

✅UCCN स्थापन - 2004

✅31 ऑक्टोबर- जागतिक शहरे दिन

➡️याच दिवसी सर्जनशील शहराची घोषणा केली जाते.

➡️एकूण- 7 क्षेत्रासाठी

➡️यात प्रामुख्याने शाश्वत नगरविकाससाठी सर्जनशील हा व्यूहात्मक घटक मानणाऱ्या शहराचा समावेश केला जातो.

➡️जगात सध्या एकूण= 350 Creative City's चा समावेश √ 


✅2023 :- 

🔴जगातील New 55 City's चा समावेश करण्यात आला आहे.

🔴पैकी भारतातील दोन शहरे :-


➡️ग्वाल्हेर (म. प्रदेश) - संगित

➡️कोझिकोडे (केरळ) - साहित्य


🔴UCCN- वार्षिक परिषद- जुलै 2023

🔴ब्रागा (पोर्तुगाल) येथे पार पडली.


➡️Theme:- "Bringing Youth to the table for the next decade"

➡️भारतातील सर्जनशील शहरे :- (https://t.me/advancempsc)


🔴पाच क्षेत्रांसाठी = 8 शहराचा समावेश


      शहरे           व      क्षेत्र 

🔴1) ग्वाल्हेर (MP)  :- संगीत (2023)

🔴2) कोझिकोड (KRL) :- साहित्य (2023) 

🟣3) वाराणशी     :- संगीत

🟣4) चेन्नई            :- संगीत

🟣5) श्रीनगर        :- हस्तकला/लोककला

🟣6) जयपूर         :- हस्तकला /लोककला

🟣7) मुंबई            :- चित्रपट

🟣8) हैदराबाद      :- सात्विक आहार

106 वी घटनादुरुस्ती महिला आरक्षण विधेयक 2023 (नारी शक्ती वंदन अधिनियम)



🔴राज्यघटना (सुधारणा) विधेयक 2023 - 128 वे 


🔴ही भारतीय राज्यघटनेतील एकूण 106 वी घटनादुरुस्ती आहे.


🔴महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान


🔴लोकसभेत सादर - 19 सप्टेंबर 2023 


🔴Introduced by :- Minister of Law and Justice - Mr. arjun Ram Meghwal


✅20 संप्टेंबर 2023 लोकसभेत मान्यता


✅21 संप्टेंबर 2023 राज्यसभेत मान्यता


🔴29 संप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मान्यता देवून या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि त्याच दिवशी राजपत्र अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली,

ज्याने स्पष्ट केले की आरक्षण पहिल्या सीमांकनानंतर (2026 पर्यंत गोठवलेले) लवकरच लागू होईल.


🔴या घटनादुरुस्तीने महिलाच्या 33% आरक्षणाची कालबाह्यता तारीख कायदा केल्यानंतर 15 वर्षे असेल.


🔴हा कायदा विधेयक महिलांसाठी थेट निवडून आलेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेतील 33 टक्के जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. 

(To reserve, as nearly as maybe, 33 percent of seats for women in Loksabha and state assemblies.) 

⚠️याव्यतिरिक्त, संसद आणि विधानसभेतील महिलांसाठी नियुक्त केलेल्या राखीव जागांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींसाठी कोटा स्थापित करणे अनिवार्य आहे.


➡️ Important -#106 व्या घटनादुरुस्तीने कलम - 239AA मध्ये सुधारणा कलम 330A, 332A, 334A हे 3 नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली.

➡️To reserve one-third of the seats in the  women for a period for 15 years after coming effect.(334A) नूसार आरक्षण


🔴1) Lok Sabha(330A)

🔴2) State Legislative assemblies (332A) and 

🔴3) Delhi Legislative Assembly (239AA)


पुष्पक विमान( RLV-LEX -02)



📍यावर 100🛍 प्रश्न असणार.... त्यामुळे लक्षात असू द्या...👆👆


🔴चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे RLV-LEX-02 लँडिंग प्रयोगादरम्यान , भारताचे पहिले पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन (RLV) पुष्पकचे यशस्वी लँडिंग करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.


⭐️ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे

⭐️दिनांक : 22 मार्च 2024

⭐️प्रकार : RLV ( Reusable Launch Vechial )

⭐️नाव : पुष्पक विमान( RLV-LEX -02)

⭐️लांबी : 6.5 मीटरच

⭐️वजन : 1.75 टन

⭐️गुंतवणूक : ₹ 100 कोटी


🔖RLV चे हे तिसरे प्रक्षेपण आहे


🔴23 मे 2016 पहिली चाचणी :  आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून झाले.

🔴2 एप्रिल 2023 दुसरी चाचणी :  यशस्वी चाचणी पहाटे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR), चित्रदुर्ग, कर्नाटक येथे घेण्यात आली.

🔴22 मार्च 2024 तिसरी चाचणी : यशस्वी झाली


🚀  चाचणी कशी झाली ❓🚁


⭐️पुष्पक नावाचे पंख असलेले वाहन, भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने उचलले आणि 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले.

⭐️ते अचूकपणे उतरले. धावपट्टी आणि त्याचे ब्रेक पॅराशूट, लँडिंग गीअर ब्रेक्स आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टम वापरून थांबले

⭐️पुष्पक RLV अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे प्रगत घटक समाविष्ट करते, ज्यात X-33, X-34 आणि अपग्रेडेड DC-XA यांचा समावेश आहे


📌 लक्षात ठेवा ....


➡️RLV-LEX-01 आणि RLV-LEX-02 हे वेगळे वेगळे आहेत

➡️ RLV-LEX-01 मध्ये वापरलेली सर्व फ्लाइट सिस्टम RLV-LEX-02 मिशनमध्ये पुन्हा वापरण्यात आली


🚀 ISRO :- 


◾️इस्रोचे अध्यक्ष: एस. सोमनाथ

◾️ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969

◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई


राष्ट्रीय पक्ष

 🔻यावर पूर्व मध्ये प्रश्न येवू शकतो कारण मुद्दा सध्या Current मध्ये आहे... मुख्य मध्ये तर यावर आवर्जून प्रश्न असतात.... त्यामुळे एवढी माहिती लक्षात ठेवा..✅✅


➡️देशात १९५१ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत ५३ राजकीय पक्ष रिंगणात उतरले होते. आता राजकीय पक्षांची संख्या २५०० वर पोहोचली आहे. 


➡️मात्र, गेल्या सात दशकांत राष्ट्रीय पक्षांचा आकडा १४ वरून ६ पर्यंत खाली घसरला आहे.


🔴यांचा राष्ट्रीय दर्जा गेला... :-


■ आता तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.


■ 'आप'ला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.


■ १९५३ नंतर अखिल भारतीय हिंदू महासभा, ऑल इंडिया भारतीय जनसंघ, रेव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (माक्सिस्ट गट) (एफबीएल- एमजी), ऑल इंडिया फॉरवर्ड रेव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (आरसीपीआय) या पक्षांनी आपला राष्ट्रीय दर्जा गमावला.


📌वर्ष - राष्ट्रीय पक्ष


🔴1951 - 14

🔴1992- 07

🔴1996 - 08

🔴2019 - 07

🔴2024 - 06



✨ निवडणूक आयोगाने तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलेला आहे :- 

1) तृणमूल काँग्रेस, 

2) राष्ट्रवादी काँग्रेस, 

3) भारतीय कम्युनिस्ट पार्टी 


⭐️ सध्या देशात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत.


➡️ राष्ट्रीय पक्ष दर्जाप्राप्त पक्ष :-

🔴 राष्ट्रिय पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष 


1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस :-     28 डिसेंबर 1885

2) भारतीय जनता पक्ष     :-     एप्रिल 1980

3) बहुजन समाज पक्ष.     :-     14 एप्रिल 1984

4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष :- 1964

5) नॅशनल पीपल्स पार्टी.  :-      2013

6) आम आदमी पार्टी.      :-      2012



दोन वारसा स्थळांना मान्यता देण्यात आलेली आहे



🔴UNESCO -World Heritage Convention

➖➖➖➖➖➖


✨Convention Concerning the Protection of the World Cultural and Natural Heritage (https://en.m.wikipedia.org/wiki/Convention_Concerning_the_Protection_of_the_World_Cultural_and_Natural_Heritage) ✨


✨ कराराचा स्विकार:- General Conference of UNESCO ने :- 16 November 1972.


✨ या international treaty वर पॅरिस (फ्रान्स) येथे स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आले होते:- 

दि.16-23 November 1972 दरम्यान

(एक अट 20 सदस्य देशाची स्वाक्षरी अवश्यक)


✨ करार लागू:- 17 December 1975.


✨ May 2023 पर्यंत :- 195 सदस्य देशांनी हा करार स्विकारलेला आहे.


✨ Most World Heritage Sites Country: ( #I_C_G_F_S_I_M)


🇮🇹 Italy.         : 59

🇨🇳 China.      : 57

🇩🇪 Germany : 52

🇫🇷 France.    : 52

🇪🇸 Spain.      : 50

🇮🇳 India.        : 42

🇲🇽 Mexico.    : 35


➡️लक्षात ठेवण्याची Trick पहा - Click Here (https://t.me/advancempsc/29403)

➖➖➖➖➖➖➖➖

✨ जागतिक वारसा समितीचे(WHC) :-


⚫️अधिवेशन- सप्टेंबर -2023

⚫️अवृत्ती  :- 45th session

⚫️ठिकाण:- रियाध (Saudi Arabia)

(2022 मध्ये :- कझान (रशिया) नियोजित होते. परंतू युक्रेन- रशिया वाद मुळे- रियाध येथे)


✨ जगातील जागतिक वारसा स्थळे :-


🔴नैसर्गिक      = 227

🔴मिश्र           = 39

🔴सांस्कृतिक  = 933

🔴एकूण         = 1199


ही स्थळे एकूण 168 देशात पसरलेली आहेत.


✨ भारतातील जागतिक वारसा स्थळे :-


🟣नैसर्गिक     = 07

🟣मिश्र          = 01

🟣सांस्कृतिक = 34

🟣एकूण       = 42


➡️भारतात-2023 New -2 WHS :-


💫 41 वे- शांतिनिकेतन✨ 

(पश्चिम बंगाल मधील -3 रे)


🔴1862- शांतिनिकेतन आश्रम- देवेंद्रनाथ टागोर

🔴1901- ब्रहमचर्याश्रम शाळा- रवींद्रनाथ टागोर

🔴23 December 1921-विश्वभारती संस्थेची स्थापना

🔴1951 -विश्वभारती विद्यापीठाची विधिवत स्थापना

➖➖➖➖➖➖➖


💫42 वे- होयशळ मंदिर समूह (कर्नाटकातील- 4 थे)


🔴10 वे ते 14 वे शतकात होयशळाची सत्ता

🔴राजधानी:-बेलूर आणि हळेबिड

🔴बेलूर:- इ.स.1117 विजय नारायण मंदिर(भगवान विष्णूला समर्पित चेन्नकेश्वर मंदिर आहे.) राजा विष्णूवर्धन काळात

🔴सोमनाथपूरा:- इ.स.1268 केशव मंदिर- सेनापती सोमनाथने बांधले

🔴हळेबीड:- 12 वे शतक होयश्ळेश्वर मंदिर (शिव मंदिर)


भारतीय संविधानाचे स्रोत

संविधान सभेने संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले. व २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आली


 🟢 ब्रिटिश संविधान

एकल नागरिकता

संसदीय प्रणाली

 संसदीय विशेषाधिकार 

विधि का शासन

विधि निर्माण प्रक्रिया

 विधि के समक्ष समता


🟠अमेरिकी संविधान

मौलिक अधिकार

सर्वोच्च न्यायालय

न्यायिक पुनराविलोकन

संविधानx का सर्वोच्चता

 राष्ट्रपति पर महाभियोग

उपराष्ट्रपति का पद

प्रस्तावना


🟣USSR संविधान

मौलिक कर्तव्य

समाजवाद

सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय

पंचवर्षीय योजनाएँ


🔴कनाडा का संविधान

संघात्मक व्यवस्था

अवशिष्ट शक्तिया

राज्यपाल का पद

GST का स्वरूप


🔵फ्रंसीसी संविधान

GST का प्रावधान


⚪️ऑस्ट्रेलिया का संविधान

समवर्ती सूची

प्रस्तावना की भाषा

केन्द्र राज्य समबद्ध


⚫️आयरिस संविधान

निति निर्देशक तत्व

 राष्ट्रपति के निर्वाचन का रीति

राज्यसभा में 12 सदस्यो का मनोनयन


🟢जापान संविधान

विधि द्वारा स्थापित प्रक्रिया


🟣जर्मनी संविधान

 आपात उपबन्ध


🟡दक्षिण अफ्रीका संविधान

संविधान संसोधन की प्रक्रिया

चालू घडामोडी :- 04 एप्रिल 2024

◆ दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी कुत्रिम सूर्य बनवला असून त्याचे तापमान 10 कोटी अंश सेल्सिअस पर्यंत निर्माण करून नवा विक्रम केला आहे.

◆ 01 एप्रिल 2024 च्या नवीन आकडेवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती "बर्नार्ड अरनॉल्ट" आहेत.

◆ सर्वांत श्रीमंताच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी नवव्या स्थानी आहेत.

◆ भारतातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत.

◆ तिन्ही सेना दलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातील पहिला 'त्रिदल तळ' हा मुंबईत उभा राहणार आहे.

◆ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी)
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची (आयबीए) मान्यता काढून घेतली.

◆ संपूर्ण IPL मध्ये आत्तापर्यंत सर्वात वेगवान चेंडू फेकणारा गोलंदाज "शॉन टेट" आहे.

◆ IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकणारा गोलंदाज "गेराल्ड कोएत्झी (मुंबई)" आहे.

◆ दोस्ती 16 संयुक्त सरावामध्ये "भारत, श्रीलंका आणि मालदीव" देशाचा समावेश आहे.

◆ दोस्ती 16 या संयुक्त सरावाचे आयोजन मालदीव या देशात करण्यात आले आहे.

◆ अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन द्वारे थायलंड या देशात IWF वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ थायलंड मध्ये '31 मार्च ते 11 एप्रिल' कालावधीत IWF वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ थायलंड मध्ये आयोजित IWF वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या बिंदिया राणी देवी ने कास्य पदक जिंकले आहे.

◆ My CHGS हे ॲप " केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण" मंत्रालयाकडून लाँच करण्यात आले आहे.

◆ आंतरराष्ट्रिय खाण जागरूकता दिवस 4 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

04 April 2024

Science Top-10 Quiz


Q : ___ निश्चित आकार असतो ? 

(अ) स्थायुला ✅✅

(ब) द्रवाला 

(क) प्लाझ्माला 

(ड) वायूला  



Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ? 

(अ) स्थायुला 

(ब) द्रवाला ✅✅

(क) प्लाझ्माला 

(ड) वायूला  



Q : पाणी  0 अंशसेल्सला____अवस्थेत असते? 

(अ) स्थायू  ✅✅

(ब) वायू 

(क) द्रव 

(ड) पुनर्घटन 



Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे? 

(अ) 0 अंश F

(ब) 100  अंश F

(क) 10 अंश F

(ड) 32 अंश F ✅✅



Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात? 

(अ) संघनन 

(ब) बाष्पीभवन 

(क) संप्लवन ✅✅

(ड) वितळणे 



Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात? 

(अ) संघनन ✅✅

(ब) बाष्पीभवन 

(क) संप्लवन 

(ड) वितळणे 


Q : पाण्याचा  उत्कलनबिंदू _आहे? 

(अ) 112 अंश F 

(ब) 212  अंश F  ✅✅

(क) 102 अंश F

(ड) 202 अंश F 



Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही? 

(अ) कापूर 

(ब) अमोनियम क्लोराइड  

(क) फॉस्फरस  ✅✅

(ड) आयोडीन 


Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात?  

(अ) संघनन 

(ब) बाष्पीभवन ✅✅

(क) संप्लवन 

(ड) वितळणे 



Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे?  

(अ) प्लाझ्मा 

(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट  ✅✅

(क) वायू  

(ड) द्रव 



Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____म्हणतात? 

(अ) द्रव 

(ब) वायू 

(क) प्लाझ्मा  ✅✅

(ड) स्थायू 


Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात? 

(अ) ऑक्सिजनमधील  ✅✅

(ब) अल्कोहलमधील 

(क) लाकडामधील 

(ड) आयोडिनमधील  


जीवनसत्त्व ड


» या जीवनसत्त्वात ‘ड२’ आणि ‘ड३’ असे प्रकार आहेत. 


» ‘ड२’ जीवनसत्त्वाची रासायनिक नावे अरगोकॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल, व्हायोस्टेरॉल अशी आहेत. 


» ‘ड३’ जीवनसत्त्वाचे नाव कोलेकॅल्सिफेरॉल आहे. 


» सर्व प्राण्यांच्या त्वचेमध्ये ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल हा पूर्वगामी ‘ड३’जीवनसत्त्व घटक असतो. 


» कोवळ्या सूर्यप्रकाशात अतिनील किरणांमुळे त्याचे कोलेकॅल्सिफेरॉलमध्ये रूपांतर होते. 


» अरगट आणि यीस्ट या कवकांत अरगोस्टेरॉल असते.


» ड जीवनसत्त्व वनस्पतींमध्ये अत्यल्प प्रमाणात असते. 


» सर्व प्राण्यांत ते अल्प प्रमाणात असून जठर आणि यकृतात असते. 


» शार्क व कॉड माशांच्या यकृतापासून मिळविलेल्या तेलात ते असते. 


» रोजच्या आहारातून ड जीवनसत्त्व पुरेसे मिळत नाही. म्हणून यकृत तेल वापरल्यास किंवा उन्हात बसल्यास ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते. 


» प्रौढ व्यक्तीला दररोज १५ मिग्रॅ. ड जीवनसत्त्व आवश्यक असते. 


» त्याचे कार्य आणि परावटू ग्रंथीतील पॅराथॉर्मोन संप्रेरकाचे कार्य एकमेकांस पूरक असते. 


» कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या चयापचयावर ड जीवनसत्त्वाचे नियंत्रण असते. 


» शरीरातील हाडे आणि दात यांच्या जडणघडणीवर ड जीवनसत्त्वाचा परिणाम होतो. त्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस या दोन्हींच्या अभिशोषणात वाढ होते. 


» ड जीवनसत्त्व रक्तातील फॉस्फेटची पातळी नियमित राखते.


» ड जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगडया, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात. 


» शरीरातील लांब हाडांच्या टोकाशी कूर्चा तयार होते, हाडे वाकल्यामुळे बरगडया व पायांना बाक येतो, कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन होत नाही आणि दात किडतात. या लक्षणांना मुडदूस विकार म्हणतात. 


» ड जीवनसत्त्वाच्या अभावे प्रौढांना अस्थिमार्दव विकार होतो. त्यामुळे हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हाडे ठिसूळ होतात.