20 April 2025

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


०१) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?

- अरगॉन.


०२) आंध्र प्रदेशचे विभाजन करून नवीन तयार केलेले राज्य कोणते ?

- तेलंगणा.


०३) 'एरंडाचे गुऱ्हाळ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

- चिं.वि.जोशी.


०४) क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

- रणजीतसिंह.


०५) रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?

- ल्युकेमिया. 


०१) ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा करतात ?

- अमृत महोत्सव.


०२) सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?

- अस्तंभा.


०३) राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?

- अंजीर.


०४) जगप्रसिद्ध ताजमहल ही वास्तू कोणी बांधली ?

- शहाजहान.


०५) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?

- पॅसिफिक महासागर.(प्रशांत महासागर)



०१) शरीरास सर्वात जास्त गरज असणारे मूलद्रव्य कोणते ?

 - कॅल्शियम. 


०२) मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?

- कल्ले.


०३) 'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ?

- राजीव गांधी.


०४) कोणता रंग उष्णता जास्त आकर्षित करतो ?

 - काळा.


०५) दिवसा वनस्पती कोणता वायू  सोडतात ?

- ऑक्सिजन.


०१) 'कर्नाळा' हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- रायगड.


०२) शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते ?

- बहिर्जी नाईक.


०३) भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ?

- परमवीर चक्र.


०४) भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता ?

- आर्यभट्ट.


०५) पी.व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे ?

- बॅडमिंटन.


०१) पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

- सियाल.


०२) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?

- आंबोली.


०३) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता ?

- गडचिरोली.


०४) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?

- अथेन्स.


०५) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?

- गॅमा.


०१) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?

- चार्ल्स बॅबेज.


०२) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०३) लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

- ५ वर्ष. 


०४) भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

- मध्य प्रदेश.


०५) ऑलिंपिक ध्वज सर्वप्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आला ?

- १९२०.(बेल्जियम)


०१) 'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?

- महात्मा गांधी.


०२) भूदान चळवळ कोणी सुरू केली ?

- विनोबा भावे. 


०३) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०४) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

- दिल्ली. 


०५) शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी काशीवरून कोणाला बोलावले होते ?

- गागाभट्ट.


०१) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती ?

- १६०० साली.


॰२) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ?

- देवनागरी.


०३) पहिली ऑलिंपिक स्पर्धा केव्हा भरली होती ?

- १८९६.(ग्रीस)


०४) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?

- आमदार.


०५) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त    कोणत्या राज्यात होतो ?

- अरुणाचल प्रदेश. 


०१) 'द वॉल'असे कोणत्या क्रिकेटपटूस म्हटले जाते ?

- राहुल द्रविड.


०२) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात ?

- केशवसुत.


०३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे ?

 - लोझान.(स्वित्झर्लंड)


०४) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- ६ वर्ष.


०५) भारतात १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवाशी कोण होते ?

- नाना शंकरशेठ.



०१) मोरारजी देसाई यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- अभयघाट.( दिल्ली )


०२) नवीन ५०० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- लाल किल्ला.( दिल्ली )


०३) युरोपचे क्रिडांगण कोणत्या देशास म्हणतात ?

- स्वित्झर्लंड.


०४) भारतातील सर्वांत मोठे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- ओरिसा.


०५) बेटी बचाओ,बेटी पढाओ योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २२ जानेवारी २०१५



०१) भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?

- दहा वर्षांनी.


०२) भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोनते आहे ?

- गुजरात.


०३) तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?

- दिल्ली.


०४) देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?

- गुजरात व महाराष्ट्र.


०५) भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?

- छोटा नागपूर.



०१) MCS चे संक्षिप्त रूप काय आहे ?

- मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स.


०२) त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी वाहत जाते ?

- गोदावरी.


०३) PSLV-C6 हे कशाशी संबधित आहे ?

- प्रक्षेपण यान.


०४) शेतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?

- दुग्ध व्यवसाय.


०५) रिकी पाँटिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- क्रिकेट.


०१) चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- वशिष्ठ.


 ०२) सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- पॅराजलतरण.


०३) स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

- ब्युटेन.


०४) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

- ११ मे.


०५) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

- रशिया



०१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?

- राजा हरिश्चंद्र. 


०२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?

- अमेरिका.


०३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?

- सरडा.


०४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?

- सोडियम कार्बोनेट. 


०५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?

- गावातील सर्व प्रौढ मतदारांचा.


०१) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- जम्मू काश्मीर. 


०२) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०३) रक्तगट कोणी शोधून काढले ?

- कार्ल लँडस्टेनर.


०४) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?

- लोकमान्य टिळक.


०५) पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

- जोनास साल्क.



०१) आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?

- धारावी.(मुंबई)


०२) भारतात सहारा हे विमानतळ कोठे आहे ?

- मुंबई.


०३) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होत असते ?

- नागपूर.


०४) राज्याचा प्रमुख कोण असतो ?

- राज्यपाल.


०५) जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे ?

- सरदार वल्लभभाई पटेल.(गुजरात )



०१) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीचे नाव काय ?

- मिशेल ओबामा.


०२) मराठी वर्णमालेत आलेले नवीन स्वरादी कोणते आहे ?

- ऍ आणि ऑ.


०३) गीतांजली या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

- रवींद्रनाथ टागोर.


०४) भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते ?

- शिक्षक दिन.(५ सप्टेंबर)


०५) उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

- चार्ल्स डार्विन.(इंग्लैड)



०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- शक्तीस्थळ.( दिल्ली )


०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- हम्पी रथ.(कर्नाटक)


०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?

- आफ्रिका.


०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?

- गोल घुमट.(विजापूर)


०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २५ डिसेंबर २०१४.


०१) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?

- १५ ऑगस्ट १९४७.


०२) 'आद्य क्रांतिकारक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- वासुदेव बळवंत फडके.


०३) संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?

- १९२९.


०४) माळढोक पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- सोलापूर.


०५) अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते आहे ?

- राळेगणसिद्धी.(अहमदनगर)


०१) महाबळेश्वरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

- स्ट्रॉबेरी.


०२) 'कथकली' हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

- केरळ.


०३) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?

- लुंबिनी.(नेपाळ)


०४) घोड्याच्या निवार्‍याला काय म्हणतात ?

- तबेला.


०५) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

- मौसिनराम.


०१) भारतातील संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य कोणते आहे ?

- केरळ. 


०२) 'चला जाणूया नदीला' या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?

- १५ ऑक्टोबर २०२२.


०३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

- नवी दिल्ली.


०४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?

- महात्मा गांधी.


०५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?

- उत्तरप्रदेश.


०१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?

- रमेश बैस.


०२) रोजगार हमी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

-  महाराष्ट्र.


०३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?

- ग्रामपंचायत.


०४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?

- महात्मा गांधी.


०५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?

- १ एप्रिल २०२३.


०१) भारताचा पहिला नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- भारताचे राष्ट्रपती.


०२) वनस्पती कोणत्या प्रकारचे वायू शोषून घेतात ?

- कार्बन डायऑक्साइड.


०३) चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव काय ?

- नील आर्मस्ट्रॉंग.


०४) जगातील सर्वात घनदाट जंगलाचे नाव सांगा ?

- अ‍ॅमेझॉन रेन फॉरेस्ट.


०५) जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नाव काय ?

- तिबेट.


०१) महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- राजघाट.( दिल्ली )


०२) नवीन १०० रु.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- राणी की वाव.( गुजरात )


०३) कांगारूचा देश कोणत्या देशास म्हणतात ?

- ऑस्ट्रेलिया.


०४) भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?

- थर वाळवंट.( राजस्थान )


०५) स्वच्छ भारत मिशन योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २ ऑक्टोबर २०१४


०१) शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी केली ?

- १६४६.


०२) राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होती ?

- प्रतिभाताई पाटील.


०३) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

- गंगापूर.(नाशिक)


०४) ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

- मुख्य कार्यकारी अधिकारी.(CEO)


०५) भारतात डमडम हे विमानतळ कोठे आहे ?

- कोलकाता 


०१) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

- चीनची भिंत.(२४१५ किमी)


०२) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?

- शुक्रवारी.


०३) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?

- ग्रामसेवक.


०४) गावात शांतता व सुव्यवस्था  राखण्याचे कार्य कोण करतो ?

- पोलीस पाटील.


०५) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०१) फेसबुकचा शोध कोणी लावला ?

- मार्क झुकेरबर्ग.


०२) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

- मुंबई.(१९७२)


०३) सासवडचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

- सीताफळ.


०४) मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

- चेन्नई.


०५) आधुनिक भारताचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 

महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप - २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?

- पी.व्ही.सिंधू.


०२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?

- ऑपरेशन दोस्त. 


०३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- मरुस्थळ.


०४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?

- ध्वनीची तीव्रता.


०५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

- भोपाळ.


०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- शक्तीस्थळ.( दिल्ली )


०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- हम्पी रथ.( कर्नाटक )


०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?

- आफ्रिका.


०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?

- गोल घुमट.(विजापूर)


०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २५ डिसेंबर २०१४.


०१) ग्रामगीता या साहित्यकृतिचे रचयिते कोण आहे ?

- तुकडोजी महाराज.


०२) भारतातील सर्वात प्रथम I.C.S. अधिकारी व्यक्ती कोण होते ?

- सत्येन्द्रनाथ टागोर.


०३) भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता ?

- परमवीर चक्र.


०४) जगातील सर्वात लांबच लांब कविता कोणती ?

- महाभारत काव्य.


०५) स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ?

- १५०० फुट खोल.


०१) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?

- इंडियन एअरलाइन्स.


०२) भारतात चारमिनार कोठे आहे ?

- हैद्राबाद.


०३) गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- गांधीनगर. 


०४) इंडिया गेट कोठे आहे ?

- दिल्ली. 


०५) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?

- अनंत.


०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?

- गॅलिलिओ गॅलिली.


०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?

- अलेक्झांडर पार्क्स.


०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

- फुलटोचा.


०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ?

- MH.


०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ?

- दादर.(मुंबई)


०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?

- नानज अभयारण्य,सोलापूर. 


०२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

- दक्षिण आफ्रिका.


०३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?

- लिथियम.


०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?

- कुतुबुद्दीन ऐबक.


०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?

- पाकिस्तान.


०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ?

- महर्षि धोंडो केशव कर्वे.


०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

- जीनिव्हा.


०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ?

- ड्यूटी,ऑनर,करेज.


०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?

- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.


०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?

- अमेरिका.


०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?

- जीव - रासायनिक.


०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?

- फेदम.


०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?

- कोपर्निकस.


०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?

- टेंपिंग.



०१) पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते ?

- पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे.


०२) साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

- अहमदनगर.


०३) मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती ?

- आठ.


०४) १९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो ?

- शिव जयंती उत्सव.


०५) इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

- कवितालेखन,साहित्यलेखन.


०१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?

- जैसलमेर,राजस्थान.


०२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?

- हिंदुस्थान का दिल धडका दो.


०३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?

- राळेगण सिद्धी.


०४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?

- २२ नोव्हेंबर १९९५.


०५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?

- रियासी जिल्हा,जम्मू काश्मीर.


०१) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?

- कुलाबा.


०२) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?

- १८९७.


०३) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?

- बराकपूर.


०४) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?

- मिनामाटा.


०५) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?

- ॲडम स्मिथ.


०१) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

 - ५ जून.


०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?

- ताम्हण/जारूळ

०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

- पुणे.


०४) 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- गोंदिया.


०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?

- कचारगड.(गोंदिया)


०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

- यवतमाळ.


०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

- ११ जुलै.


०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- १९९३.


०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

- १९७२.


०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

- गडचिरोली.


०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

- अहमदनगर. 


०२) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

- नेपच्यून.


०३) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह किती आहेत ?

- आठ.


०४) 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' हे झेंडा गीत कोणी लिहिले ?

- शामलाल गुप्ता.


०५) सिग्नल चा शोध कोणी लावला ?

- गॅरेट मॉर्गन.


०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

- हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?

- भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)


०२) 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती ?

- महात्मा गांधी.


०३) भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?

- केरळ,सिंगभुम.(झारखंड)


०४) भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?

- सात.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?

- केवळ एक.


०२) इलेक्ट्रिक वाहने,मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?

- लिथियम.


०३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?

- रोहीत शर्मा.


०४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?

- ॲटोनियो गुटेरेस.


०५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?

- उजीयारो केवटीया,समनापूर जि.डींडोरी.


०१) गोल घुमट कुठे आहे ?

- विजापूर.


०२) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

- कोल्हापूर.


०३) जैन साहित्याला काय म्हणतात ?

- आगम.


०४) कौटिल्य हा कुटनितीज्ञ कोणत्या राजाचा गुरु होता ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०५) तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून तयार केलेल्या मजकूराला काय म्हणतात ?

- ताम्रपट.


०१) भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?

- राजस्थान.


०२) वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?

- राष्ट्रकूट.


०३)  मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?

- लिओनार्दो दा विंची.


०४) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?

- पोर्तुगीज.


०५) तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?

- कृष्णदेवराय.(विजयनगर)


०१) भारतीय सभागृहाचे नाव काय आहे ?

- संसद.


०२) जागतिक कामगार संघटनेची स्थापना केव्हा झाली ?

- १९४६ साली.


०३) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात ?

- डेसिबल.


०४) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे ?

- श्रीहरिकोटा.


०५) तांबे व जस्त यांच्या मिश्रनातुन काय बनते ?

- पितळ.


०१) समाजस्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले ?

- र.धो.कर्वे.


०२) शरीरातील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होते ?

- वाढ खुंटते.


०३) मानवी किडणीत कोणता खडा आढळतो ?

- कॅल्शियम ऑक्सोलेट.


०४) कागद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?

- बांबू.


०५) लाल बहादूर शास्त्री अकॅडमी कोठे आहे ?

 - नाशिक.


०१) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- सहा वर्ष.


०२) मेंढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?

- लोकरी.


०३) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?

- बिहार.


०४) इंडिया गेट राष्ट्रीय स्मारक कोठे आहे ?

- दिल्ली.


०५) गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे ?

- मुंबई.


०१)  'काका' या नावाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध असणारा अभिनेता कोणता?

- राजेश खन्ना.


०२) आर.के.लक्ष्मण हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ?

- व्यंगचित्रकार.


०३) भारताचा "मॅक्झिम गॉर्की" असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?

- अण्णाभाऊ साठे.


०४) 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- ताराबाई शिंदे.


०५) 'सुपर मॉम' या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?

- मेरी कोम.


०१) कोणाच्या घोड्याचे नाव चेतक असे होते ?

- महाराणा प्रताप.


०२) कोणत्या पक्षाला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ?

- कबूतर.


०३) एका वर्षात कमाल किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो ?

- तीन.


०४) 'लोकनायक' असे कोणास म्हटले जाते ?

- जयप्रकाश नारायण.  


०५) महात्मा गांधी यांचा वध कोणी केला ?

- नथुराम गोडसे.


०१) राजीव गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- विरभूमी.


०२) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

- रशिया 


०३) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

- आलमआरा.


०४) आसाम राज्याची राजधानी कोणती आहे ?

- दिसपूर.


०५) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?

- कुशाण.


०१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?

- विसावे.


०२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

- रेखा शर्मा.


०३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?

- भारत.


०४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?

- शिंदे गट.


०५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?

- देवमासा.(व्हेल)


०१) 'आनंदमठ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

- बंकिमचंद्र चटर्जी.


०२) 'शाळा' कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

- मिलिंद बोकील. 


०३) गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?

- जातक कथा.


०४) कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जाते ?

 - रौलेट कायदा.


०५) बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?

- सरदार वल्लभभाई पटेल.


०१) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ?

- ह.ना.आपटे.


०२) जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो?

- ७ एप्रिल.


०३) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते ?

- आंध्रप्रदेश.


०४) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण ?

- अंतरा मेहता.


०५) जम्मू काश्मीर मध्ये ३७० हे कलम केव्हा हटवले ?

- ०५.०८.२०१९.


०१) बिहार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

 - करम ही धरम.


०२) भारतातील सर्वांत मोठे पात्र असलेली नदी कोणती आहे ?

- ब्रम्हपुत्रा.


०३) केंद्रीय डाळींब संशोधन केंद्र कोठे आहे ?

- सांगोला.(महाराष्ट्र)


०४) मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली आहे ?

- दादोबा पांडूरंग तर्खडकर.


०५) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

- दिल्ली.


०१) चौधरी चरणसिंह यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- किसान घाट.


०२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

- ११ मे.


०३) भारतातील सर्वांत पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?

- ताजमहल.(मुंबई)


०४) अरूणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?

- इटानगर.


०५) मौर्य घराण्याचा शेवटच्या राजाचे नाव काय होते ?

- बृहद्रथ.


०१) विभक्ति' हा शब्द कोणत्या विभागातील आहे ?

- व्याकरण विभाग.


०२) उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?

- लातूर.


०३) परभणी जिल्ह्यात कोणते  विद्यापीठ आहे ?

- मराठवाड़ा कृषी विद्यापीठ.


०४) भारतात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्रियांचे प्रमाण अधिक आहे ?

- केरळ.


०५) गोविंदग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे ?

- राम गणेश गडकरी.


०१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडले ?

- ११ ते १२ मार्च २०२३.


०२) एअरो इंडिया शो - २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?

- अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी. 


०३) 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?

- चंद्रपूर.


०४) जीवनसत्त्व ब - १ चे रासायनिक नाव काय आहे ?

- थायमिन.


०५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहे ?

- सुधीर मुनगंटीवार.


०१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू झाली ?

- सातारा.


०२) UPI चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Unified Payments Interface.


०३) भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना कधी झाली होती ?

- १९८०.


०४) महाराष्ट्रात बस सेवा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली ?

- पुणे ते अहमदनगर.(१९४८)


०५) स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली ?

- अष्टप्रधान मंडळ.


०१) वनस्पती आपले अन्न पानांमध्ये जमा करतात त्या अन्नाला काय म्हणतात ?

- हरितद्रव्य.


०२) संगणकीय भाषेत MB म्हणजे काय ?

- मेगा बाईट.


०३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

- सुरवंट.


०४) कोळी या किड्याचे इंग्रजी नाव काय ?

- स्पाईडर.


०५) आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते ?

- तेलंगणा.


०१) 'दी प्राॅब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.


०२) निरूपयोगी तांबड्या पेशींचे विघटन कोठे होते ?

- प्लिहा.


०३) महार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

- यश सिद्धी.


०४) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

- राजा राममोहन राॅय.


०५) शरीरातील सर्वांत लहान हाड कोणते ?

- स्टेप्स.(कानाचे हाड़)


०१) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे ?

- एकनाथ शिंदे.


०२) गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?

- तामिळनाडू.


०३) स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०४) देहू ही महाराष्ट्रातील कोणत्या थोर संताची कर्मभूमी आहे ?

- संत तुकाराम.


०५) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

- शट डाऊन.


०१) 'हरित मुख्यमंत्री' म्हणून कोण ओळखले जातात ?

- शिवराजसिंह चौहान,मुख्यमंत्री मध्यप्रदेश.


०२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?

- विश्वभारती विद्यापीठ.


०३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

- बी.व्ही.आर.सुब्रमण्यम.


०४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

- होन व शिवराई.


०५) जीवनसत्त्व ब - ३ चे रासायनिक नाव काय आहे ?

- नायसिन.


०१) अष्टविनायकापैकी थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?

- चिंतामणी.


०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?

- पांढऱ्या पेशी.


०३) आग्रा शहर कोणी तयार केले आहेत ?

- सिकंदर लोदी.


०४) उज्जैन चे प्राचीन नाव काय होते ?

- अवंतिका.


०५) चिकनगुनिया या रोगाची साथ पसरविणारा डास कोणता ?

- एडिस इजिप्ती.


०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?

- जायकवाडी.(पैठण)


०२) खजुराहो येथील प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत ?

- मध्यप्रदेश.


०३) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती ?

- जामा मशीद.(दिल्ली) 


०४) 'मॉर्निंग स्टार' असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?

- शुक्र.


०५) पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?

- ०° (शून्य अंश सेल्शिअस)


०१) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली ?

- कोलकाता.


०२) हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते ?

- लिंबू.


०३) पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव काय आहे ?

- कलवरी.


०४) परमवीरचक्र मिळविणाऱ्या पहिल्या  व्यक्तीचे नाव ?

- मेजर सोमनाथ शर्मा.


०५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

- अहमदनगर.


०१) राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे होते ?

- राष्ट्रपती.


०२) भुईमूग या पिकाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

- गुजरात.


०३) जागतिक शेतकी प्रदर्शन दिल्ली येथे कोणी भरविले ?

- डाॅ.पंजाबराव देशमुख.


०४) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण आहे ?

- डाॅ.होमी भाभा.


०५) तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?

- भुईमूग.


०१) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

- पहिला.


०२) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?

- हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत.


०३) भारताची राजधानी कोणती आहे ?

- नवी दिल्ली.


०४) भारताचे प्रवेशद्वार कोणते ?

- गेट वे ऑफ इंडिया.


०५) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे ?

- शेती.


०१)आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?

- गलगंड.


०२) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?

- २४.


०३) निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात ?

- ७२.


०४) युनिव्हर्सल डोनर (सर्वयोग्य दाता) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?

- ओ.


०५) भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ?

- १७.


०१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे ?

- बावीस.


०२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण ?

- लॉर्ड माउंटबॅटन.


०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?  

 - हॉकि.


०४) नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?

- रविंद्रनाथ टागोर.


०५) भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?

- कमळ.


०१) महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता ?

 - हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

- जिनिव्हा.


०२) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात ?

- मेजर ध्यानचंद.


०३) आहारातील 'ड' जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळणारे सामान्य लक्षण कोणते ?

- निद्रानाश.


०४) मैग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

- Mg.


०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?

- ८ मार्च.


०१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

- चादरीसाठी.


०२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- उस्मानाबाद.


०३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?

- माहूर.


०४) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?

- मुख्य सचिव. 


०५) लीप वर्षा मध्ये एकूण किती दिवस असतात ?

- ३६६ दिवस.


०१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?

- छत्रपती संभाजीनगर.


०२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

- सईबाई.


०३) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

- १ मे १९६०.


०४) जीवनसत्त्व ब - ७ चे रासायनिक नाव काय आहे ?

- बायोटिन.


०५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे ?

- बंगलोर.



०१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ? 

- प्रमोद चौगुले.


०२) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?

- मराठी.


०३) 'पक्ष्यांचा राजा' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?

- गरूड.


०४) जीवनसत्त्व 'के' चे रासायनिक नाव काय आहे ?

- फायलोक्विनोन 


०५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?

- पुणे.



०१) कशाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?

- लोह.


०२) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?

- कोलकाता.


०३) लहान बाळाला दिली जाणारी बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते ?

- क्षयरोग.


०४) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो ?

- अ जीवनसत्व.


०५) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे ?

- बंकिमचंद्र चटर्जी.



०१) धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते ?

- सोने.


०२) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०३) हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे ?

- महानदी.


०४) पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ?

- पाच.


०५) पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप (खंड) आहेत ?

- सात.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

नक्की वाचा - भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....



 1. जवाहरलाल नेहरू

कार्यकाळ:-

 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964

 16 वर्षे, 286 दिवस

 भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान


 २. गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:-

 27 मे 1964 ते 9 जून 1964

 13 दिवस

 पहिले कार्यवाहक पंतप्रधान, सर्वात कमी काळ पंतप्रधान


 3. लाल बहादूर शास्त्री

कार्यकाळ:-

 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966

 1 वर्ष, 216 दिवस

 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला.


 4.  गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:-

 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966

 13 दिवस



5. इंदिरा गांधी

कार्यकाळ:-

 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977

 11 वर्षे, 59 दिवस

 भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान


 5. मोरारजी देसाई

कार्यकाळ:-

 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979

 2 वर्षे, 126 दिवस

 सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान (८१ वर्षे) आणि पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान


 6. चरणसिंग

कार्यकाळ:-

 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980

 170 दिवस

 एकमेव पंतप्रधान ज्यानी संसदेला तोंड दिले नाही..


 7. इंदिरा गांधी

कार्यकाळ:-

 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984

 4 वर्षे, 291 दिवस

 दुस-यांदा पंतप्रधानपदावर काम करणारी पहिली महिला


 8. राजीव गांधी

कार्यकाळ:-

 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989

 5 वर्षे, 32 दिवस

 सर्वात तरुण पंतप्रधान (40 वर्षे)


 9. विश्वनाथ प्रताप सिंह

कार्यकाळ:-

 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990

 343 दिवस

 अविश्वास ठराव मंजूर करून पद सोडणरे पंतप्रधान 


 10. चंद्रशेखर

कार्यकाळ:-

 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991

 223 दिवस

कार्यकाळ:-

 समाजवादी जनता पार्टीशी संबंधित


 11. पीव्ही नरसिंहराव

कार्यकाळ:-

 21 जून 1991 ते 16 मे 1996

 4 वर्षे, 330 दिवस

 दक्षिण भारतातूंन पहिले पंतप्रधान


 12. अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:-

 16 मे 1996 ते 1 जून 1996

 16 दिवस

 सरकार केवळ 1 मताने पडले


 13. एचडी देव गौडा

कार्यकाळ:-

 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997

 324 दिवस

 जनता दलाचे पंतप्रधान 


 14. इंदर कुमार गुजराल

कार्यकाळ:-

 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998

 332 दिवस

 स्वतंत्रपणे भारताचे 13 वे पंतप्रधान


 15.  अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:-

 19 मार्च 1998 ते 22 मे 2004

 6 वर्षे, 64 दिवस

 कॉंग्रेस व्यतिरिक्त प्रथम पंतप्रधान ज्यांनी संपुर्ण कार्यकाळ  पूर्ण केलेले पंतप्रधान 


 16. मनमोहन सिंग

कार्यकाळ:-

 22 मे 2004 ते 26 मे 2014

 10 वर्षे, 2 दिवस

 प्रथम शीख पंतप्रधान


 17. नरेंद्र मोदी

कार्यकाळ:-

 26 मे 2014 आत्तापर्यंत


भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी

1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते

2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास

3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ

4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस

5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस

6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्याजवळ

7. दामोदर = तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस

8. ब्रम्हपुत्रा = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये

9. सिंधु = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास

10. झेलम = वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा = सिंधु नदिस

11. रावी = कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु नदिस

12. सतलज = राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस

13. नर्मदा = अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास

14. तापी = मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास

15. साबरमती = अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम, मेखो = अरबी समुद्रास

16. चंबळ = मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस

17. महानदी = सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग, तेल = बंगालच्या उपसागरास

18. गोदावरी = त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती = प्रदेशात राजमहेद्रीजवळ

19. कृष्णा = महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात

20. भीमा = भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान = कृष्णा नदिस

21. कावेरी = ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)

22. तुंगभ्रद्रा = गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा, वरद = कृष्णा नदिस

भूगोल सरावप्रश्न

1. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे?

✅.  - देहरादून


2. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण? 

✅. - लिएंडर पेस


3. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे?

✅.  - ओरिसा


4. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते?

✅.  - व्हिटॅमिन सी


5. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती? 

✅. - के.एम. मुंशी


6. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे? 

✅- हिमाचल प्रदेश


7. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते? 

✅. - मौलाना अबुल कलाम आझाद


8. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे?

✅.  - कुतुब मीनार


9. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? 

✅. - विनू मंकड


10. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते? 

✅. - राष्ट्रपती


Q11. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 

✅. - वेटलिफ्टींग


Q12. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते?

✅.  - मानस वाघ राखिव उद्यान


Q13. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?

✅.  -र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन


Q14. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती? 

✅. - भारत छोडो आंदोलन


Q15. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे? 

✅. - जिफ (GIF)


Q16. भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे? 

✅. - न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन


Q17. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती?

✅.  - लॉर्ड मेयो


Q18. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे?

✅.  - आंध्र प्रदेश


Q19. BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता?

✅.  - चीन


Q20. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता?

✅.  - वूलर तलाव


Q21. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे?

✅.  - केरळ


Q22. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? 

✅. - गुजरात


Q23. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल. 

✅. - सुषमा स्वराज


Q24. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे?

✅.  - राजस्थान


Q25. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? 

✅. - बियास


Q26. जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प __नदीवर आहे.

✅.  - चिनाब


Q27. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती?

✅.  - 43


Q28. माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे? 

✅. - अरवली


Q29. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

✅ V - तिरुवनंतपुरम


Q30. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे?

✅.  - कावेरी


Q1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?

-- राजस्थान


Q2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?

-- उत्तरप्रदेश 


Q3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?

-- गोवा 


Q4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?

-- सिक्कीम


Q5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?

-- लेह ( लदाख )


Q6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?

-- माही ( पददूचेरी )


Q7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?

-- अंदमान निकोबार


Q8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?

-- लक्षद्वीप


Q9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?

-- दिल्ली


Q10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?

-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )

चालू घडामोडी 19 एप्रिल 2025


◆ भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह 74 दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे.


◆ केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे.


◆ केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा नागरी विमान वाहतूक विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे.


◆ राकेश शर्मा यांच्या नंतर 40 वर्षानी शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत.


◆ महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.


◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद पंजाब ने पाचव्यांदा जिंकले आहे.


◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते.


◆ भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता अनुराधा गर्ग ठरली आहे.


◆ भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य केरळ बनले आहे.


◆ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चे मुख्यालय भारत देशात स्थापन करण्यात येणार आहे.


◆ मान्यताप्राप्त ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करणारा भारत हा जगातील 17वा देश बनला आहे.


◆ एटालिन जलविद्युत प्रकल्प (Etalin Hydroelectric Project) अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात स्थित आहे.


◆ वर्ल्ड बिलियर्ड्स किताब सौरव कोठारी ने जिंकला आहे.


◆ ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य केरळ ठरले आहे.


◆ वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा आयर्लंड येथे पार पडली आहे.


◆ The Chief Minister and the Spy Book ए. एस. दुलत यांनी लिहिले आहे.


◆ लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे.


◆ TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेत खुप वेळा रिपिट झालेले प्रश्न

हवेचा दाब मोजण्यासाठी  - बॅरोमीटर

संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना - मुंबई

अभिनव भारत संघटना - स्वातंत्र्यवीर सावरकर

उर्दू भाषेचा निर्माता  - अमीर खुसरो

शेतकऱ्यांचा आसूड  - महात्मा फुले

केसरी वर्तमानपत्र  - बाळ गंगाधर टिळक

भोगावती नदीवरील धरण  - राधानगरी

मनसर टेकड्या  - नागपूर

तिस्ता नदीचा उगम  - पश्चिम बंगाल

नर्मदा नदीचा उगम  - अमरकंटक

मसूरी थंड हवेचे ठिकाण  - उत्तराखंड

जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन   - भारत

जीवन रेखा सिंचन प्रकल्प - जालना

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान   - आसाम

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार  -  नवी दिल्ली

जगातील सर्वात लांब नदी  - नाईल

भारताचे मध्यवर्ती ठिकाण  - नागपूर

इंटरपोलचे मुख्यालय  - फ्रान्स

भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती  - 1843

माहिती अधिकार कायदा  - 2005

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय   - हेग

इस्राईलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव   - मोझाद

महाराष्ट्राचे निमलष्करी दल   - SRPF

महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय   -  मुंबई

महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची वने  - पानझडी

भारतातील सर्वात मोठा दिवस - 21 जून

केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक   - गोपाळ गणेश आगरकर


16 April 2025

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

 A. 1 ते 14 वयोगट

 B. 6 ते 14 वयोगट✍️

 C. 1 ते 18 वयोगट

 D. 5 ते 14 वयोगट.

____________________

2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

 A. महात्मा गांधी

 B. हर्बर्ट स्पेन्सर

 C. थॉमस वुड✍️

 D. जागतिक आरोग्य संघटना.


____________________


3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 A. 1 नोव्हेंबर, 2011

 B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

 C. 1 जानेवारी, 2016

 D. 26 फेब्रुवारी, 2017.


______________________


4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

 A. महात्मा गांधी

 B. डॉ. राजेंद्र प्रसाद

 C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

 D. बलवंतराय मेहता.


____________________


5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

 A. माझी कन्या भाग्यश्री योजना 

 B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना 

 C. मनोधैर्य योजना ✍️

 D. जीवनोन्नती योजना.


____________________


6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

 A. स्वाधार योजना

 B. राज्य गृह योजना 

 C. मातृत्व सहयोग योजना

 D. निर्वाह अनुदान योजना.✍️


____________________


7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

 A. पश्चिम बंगाल

 B. बिहार 

 C. उत्तर प्रदेश

 D. मध्य प्रदेश.✍️


____________________


8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

 A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

 B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते. 

 C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

 D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.


____________________


9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे? 

 A. सहयोगातून शिक्षण

 B. सेवेतून उत्कृष्टता

 C. कल्याणातून शिक्षण

 D. सेवेतून शिक्षण.✍️


____________________


10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?

(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.


पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. (a) आणि (c)

 C. (a), (b) आणि (c)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

"महाराष्ट्रातील पंचायत राज- महत्त्वपूर्ण माहिती"


🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था


🌻2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953


🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957


🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती


🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960


🌻6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री


🔘7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226


🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद


🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==> 1 मे 1962


🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17


🌻13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी


🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> जिल्हाधिकारी


🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे


🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून


🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार


🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त


🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच


🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती


🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)


🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)


🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती



🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती


🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त


🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक


🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा


🌻30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक


🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला


🔘34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी


🌻35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?

==> ग्रामविकास खाते


🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री


🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी


🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)


🌻39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

==> वसंतराव नाईक 

सामान्य ज्ञान

1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय✅

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅

४. पं मोतीलाल नेहरू



3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी✅


4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.

१. कलम न 1✅

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4



5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?

१. यु एस ए 

२. जपान

३.जर्मनी

४. ब्रिटिश✅


6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?

१. बी एन राव

२. जवाहरलाल नेहरू

३. के एम मुन्शी

४. एच सी मुखर्जी✅




7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.

१. २२ जुलै १९४७✅

२. १७ नोव्हेंबर १९४७

३. २४ जानेवारी १९५०

४. ४ नोव्हेंबर१९४८


8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?

१. डॉ बाबासाहेब आंबेडकर

२. पं मोतीलाल नेहरू

३. डॉ राजेंद्र प्रसाद

४. जवाहरलाल नेहरू✅




9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.

१. २६/०१/१९५०✅

२. २६/११/१९४९

३. २६/०८/१९४७

४. ०४/११/१९४८


10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?

१. डॉ के एम मुन्शी

२. एन गोपालस्वामी अय्यंगार

३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

४. बी एन राव✅



गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.


गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.


गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.


गोविंद – बुटक्या तांदळाची जात.


ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.


ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.


ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.


ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.


ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.


ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.


घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.


घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.


घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.


घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.


घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.


चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.


चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.


चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.

हे नक्की वाचा :- परीक्षेसाठी महत्वाचे



◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त


नियंत्रक आणि महालेखा परीक्षक

     नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार. कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे. कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.


नियुक्ती

नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.



कॅग कर्तव्ये

घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः

भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.

ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा

कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .

संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.

विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.

तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांचेकडे सोपविलेले ऑडिट.


भारतीय राज्यघटना

पार्श्वभूमी:

दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता.

या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.


घटना परिषदेची रचना :

१) घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते.

2) निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.

3) भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.

4) निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे २०८ सदस्य होते. मुस्लीम लीगचे ७३ सदस्य होते. तर इतर छोट्या पक्षांना एकूण १५ जागा मिळाल्या होत्या.


घटना परिषदेचे कार्य:

I. ९ डिसेंबर १९४६ मध्ये या परिषदेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरवात झाली.

II. घटना परिषदेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली.

III. ११ डिसेंबर १९४६ मध्ये राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

IV. मात्र मुस्लीम लीगकडून घटना परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता.

V. त्यामुळे २११ सदस्यांच्या घटना निर्मितीच्या कार्याला सुरवात झाली.


घटनेचा उद्देश ठराव:

कोणतेही कार्य करत असताना आपल्या समोर उद्दिष्ट असावे लागते. उदा. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या समोर अधिकारी बनण्याचे उद्दिष्ट असते. त्याप्रमाणे भारत हा स्वातंत्र्यानंतर लोकशाही देश बनणार होता. त्यामुळे भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटना परिषदेसमोर काही उद्दिष्ट असणे आवश्यक होते. त्यामुळे १३ डिसेंबर १९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा ठराव मांडला.

1) प्रशासनविषयक : ही घटना परिषद असे जाहीर करते कि, भारत देश स्वतंत्र, सार्वभौम, गणराज्य आहे व या देशाच्या प्रशासनासाठी आम्ही ही राज्यघटना निर्माण करू.

2) संघविषयक: सध्या भारतामध्ये समाविष्ट असणारा भुप्रदेश, राज्याचा भूप्रदेश, ब्रिटीश भारताबाहेरील भारताचा इतर भाग ज्यांना सार्वभौम भारताचा घटक बनण्याची इच्छा आहे, या सर्वांचा एक संघ असेल.

3) न्याय स्वातंत्र्य, समता यांची हमी व संरक्षण: न्याय- सामाजिक, राजकीय, आर्थिक यांच्या बाबतीत समता- दर्जा, संधी आणि कायद्यासमोर यांच्या बाबतीत स्वातंत्र्य- विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना, व्यवसाय आणि संघटना या बाबतीत.

a) अल्पसंख्यांक व मागासांना संरक्षण: अल्पसंख्यांक, मागास आणि आदिवासी, वंचित व मागास वर्ग यांना पुरेसे संरक्षण

b) राज्यघटनेचा स्त्रोत- भारतीय लोक: सार्वभौम स्वतंत्र भारत, तिचे घटनात्मक भाग आणि शासनाची सत्ता आणि अधिसत्ता याचा स्त्रोत भारतीय लोक असतील.

c) सार्वभौम हक्क: गणराज्याची अखंडता व सभ्य राष्ट्राच्या न्याय व कायद्याप्रमाणे तिचा जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्र यावरचे सार्वभौम हक्क अबाधित राखला जाईल.

d) जगात मनाचे स्थान: ही प्राचीन भूमी, जगात तिचे न्याय हक्क आणि सन्मान प्राप्तल करेल. त्याचबरोबर मानवी समाजाचे कल्याण व जागतिक शांततेसाठी पूर्णपणे योगदान करेल.

e) स्वायतता : भारतीय भूभागाला राज्यघटनेप्रमाणे स्वायत्त एककाचा दर्जा दिला जाईल.





घटना परिषदेची इतर महत्वाची कामे

I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७

II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९

III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०


घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे

या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.


घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष

अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष

१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू

२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू

३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल

५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू

६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद

७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या


मसुदा समिती

आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)

२) एन. गोपालस्वामी अय्यंगार

३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर

४) के.एम.मुन्शी

५) सय्यद मोहमद शादुल्ला

६) एन. माधव राव

७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)

मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.

तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.

- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.


मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?


पहिले वाचन

४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.


दुसरे वाचन

दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.


तिसरे वाचन

तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.


राज्य घटना प्रत्यक्ष लागू

- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-



राज्य घटनेची वैशिष्ट्ये :


a)विस्तृत लिखित राज्यघटना:

जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.

मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.


b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:

- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.

- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.

- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.

- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.


c) मुलभूत हक्क:

- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.

- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.

- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.


d) लवचिक व ताठर राज्यघटना :

- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.

- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.

- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.

- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.


e) मुलभूत कर्तव्य :

- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.

- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.

- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.

- ही केवळ आदर्शे आहेत.


f) निधर्मी राष्ट्र:

- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.

- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.

- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


g) मार्गदर्शक तत्व:

- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.

- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.

- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.


h) एकेरी नागरिकत्व :

- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.

- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.


i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :

- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)


j)मतदानाचा अधिकार :

- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.

- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.


k)आणीबाणीची तरतूद :

- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.

- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.


l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:

- केंद्र, राज्य, पंचायत राज

- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.

- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.

- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.


राज्यघटनेविषयीचे काही दोष:

1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.

2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”

3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”


  अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम




MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा
अभ्यासक्रम



पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास)

1.राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.

2.भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ

3.महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.

4.महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय  धोरणं ,  हक्कविषयक घडामोडी इत्यादी .

5.आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.

6.पर्यावरणीय परिस्थिती ,जैव विविधता , हवामान बदल (सर्वसामान्य मुद्दे )

7. सामान्य विज्ञान


पेपर- 2 (गुण २०० - कालावधी २ तास)

▪️इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)

▪️तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)

▪️निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)

▪️सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)

▪️बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)

▪️इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)



 राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तके

▪️ इतिहास- डॉ अनिल कठारे
▪️समाजसुधारक- के सागर
▪️भूगोल- ए. बी. सवदी
▪️भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
▪️पंचायतराज- के सागर
▪️भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
▪️विज्ञान आणि तंत्रज्ञान- अनिल कोलते
▪️गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
▪️बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
▪️राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
▪️चालू घडामोडी– लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक,

राज्यघटना महत्वाचे मुद्दे


1)घटनानिर्मिती:-


➡️TIMELINE पूर्ण पाठ करा.

➡️घटनेचे स्रोत 

➡️ मसुदा समिती ( सदस्य पाठ करा)

➡️ कबिनेट मिशन योजना आणि तरतुदी निवडणूक ( निवडून आलेले सदस्य).

➡️भारतीय स्वातंत्र्य चा कायदा आणि बदल 

➡️दार आयोग ,jvp समिती ,पाक आयोग तरतुदी ,अहवाल पाठ करा .

➡️ राज्यनिर्मिती क्रम आणि संबंधित घटनादुरुस्ती


⭕️मलभूत हक्क :-

➡️कलम 25-29 

➡️कलमे आणि जोड्या जुळवा

➡️कलमे अपवाद (25-29 , 15-19कलम 32 :- कोणाविरुद्ध देऊ शकतो आणि  कोणाविरुद्ध नाही . 

➡️कलम 13 आणि कायदा ह्यात समाविष्ट घटक .

➡️ कलम 19 आणि  अपवाद*(IMP)


⭕️मार्गदर्शक तत्वे :- 

➡️ कोणत्या घटनादुरुस्ती ने  कोणते टाकले गेले करा EXPECTED प्रश्न.

➡️ कलम 44,40,39 ,48,41,43 पाठ करा 

➡️ नयायप्रविष्ट नाही आणि महत्वाचे मुद्दे,काय प्रस्थापित करतात ते बघून घ्या .

➡️ मलभूत हक्क आणि DPSP फरक करून घ्या .

➡️कलम 351 हिंदी भाषा संबंधित तत्वे .


⭕️मलभूत कर्तव्ये:-

➡️ करम येऊ शकतो .

➡️ कोणत्या समिती ने टाकले आणि संबंधित घटनादुरुस्ती टाकले .

➡️ नयायप्रविष्ट आहे नाही or परकीयांना उपलब्ध की नाही करून घ्या 

➡️कर्तव्ये वाचून घ्या कोणते आहे कोणते नाही चूकओळखायला येऊ शकतो.



⭕️✔️ राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती, & राज्यपाल महत्वाचे कलमे (राष्ट्रपती अनुमोदन ,निवडणूक सहभाग ?कार्य शपथ ,कार्यकाळ ,क्षमादान )


♦️ घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग (1 प्रश्न compulsory)

➡️ राज्य निवडणूक आयोग (25 वर्ष)

➡️मानवी हक्क आयोग ,राज्य महिला आयोग 

➡️ नयायालय (SC ,HC,:- अध्यक्ष पात्रता ,इतर न्यायाधीश तरतुदी )

➡️ पचायत राज :-


♦️समिती आणि अहवाल


♦️  गरामपंचायत ,सरपंच ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती (ह्या बाहेर अजून प्रश्न नाही)

♦️ महान्यायवादी ,महाधिवक्ता (कार्यकाळ ,पदच्युत ? नेमणूक ,कलमे   मतदान?)

♦️ससद ,राज्यविधिमंडल :- विधेयक ,zero hour,  प्रस्ताव ,समित्या करा .

♦️पतप्रधान ,मुख्यमंत्री कार्य तरतुदी .

♦️घटनादुरुस्ती :- प्रकार ,संमती कधी पर्यंत करा .

♦️ CAG :- कार्यकाळ ,पदच्युत पद्धत( PYQ FOCUS )



⚠️⚠️वरील सर्व topic focus असू द्या एकदा नजर फिरवून घ्या polity हा अत्यंत सोपा वाटतो परंतु पेपर ला गेल्यावर चांगले चांगल्या लोकांची wicket पडते म्हणून आपली पडायला नको तर हे topic वाचून व्यवस्थित करूनच घ्या 7-8 मार्क्स हमखास मिळतील.


😱वरील विषयाचा मी तज्ञ नाही केवळ आयोगाच्या मागील 10 वर्षाच्या ANALYSIS वरून हे TOPIC काढलेले आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी नसेल केले हे टॉपिक तर नक्की करा झाला तर 1000% टक्के फायदा आणि 0% तोटा होईल ही शाश्वती😜😜


पंचायतराज संबंधित घटनादुरुत्या

७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )

           ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.


            ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.


– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.

– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे  १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.

– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.

– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.

– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.

– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.

– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.

– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.

– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.

– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.


 ७३ व्या घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य / परिणाम / भूमिका :


१) पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A ते O )

2) राज्यघटनेला अकरावे परिशिष्ट जोडण्यात आले. ( त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश आहे. )

३) जिल्हा ग्रामसभा व पंचायत व्याख्या कलम ( २४३ )

४) ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A )

५) त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद कलम २४३ ( B )

६) पंचायत राज संस्थांची रचना निश्चित कलम २४३ ( C )

७) पंचायत राजमध्ये राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( D )

अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.


८) पंचायतीत राज संस्थांचा कार्यकाल निश्चित कलम २४३ (E)

९) पंचायत राज सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( F )

१०) पंचायतराजसंस्था सत्ता अधिकार व जवाबदाऱ्या २४३ ( G )

११) पंचायत राज संस्थासंबधी वित्तीय तरतुदी कलम २४३ ( H )

१२) राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( I )

१३) पंचायत राज संस्थांचे हिशोब व ऑडिट कलम २४३ ( J )

१४) पंच्यात्तराजच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कलम २४३ ( K )

१५) केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी कलम २४३ ( L )

१६) काही प्रदेशाला ७३ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( M )

१७) सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायती चालू ठेवणे कलम २४३ ( N )

१८) पंचायत संस्थांचा निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाचा हस्तक्षेप नाही कलम २४३ ( O )



अर्थव्यवस्था प्रश्न सराव


1) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.

   अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”

   ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”

        वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   1) केवळ अ   

   2) केवळ ब 

   3) दोन्ही     

   4) एकही नाही


उत्तर :- 4


2) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

   1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी

   2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे

   3) रस्ते आणि पूल बांधणे

   4) आर्थिक विकासास चालना देणे


उत्तर :- 2


3) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3   

   2) 40.4    

   3) 45.0     

  4) 58.4


उत्तर :- 1


4) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

1) तिस-या    

2) पाचव्या   

3) दुस-या    

4) सहाव्या


उत्तर :- 2


5) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.

   1) नवव्या    

  2) सातव्या  

  3) आठव्या   

  4) वरीलपैकी नाही


उत्तर :- 1



6) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान    

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान

   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान

   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान

  अ  ब  क  ड

         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


7) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

   1) ब, ड आणि क 

   2) अ आणि ब   

   3) अ, ब आणि क  

  4) ब आणि ड


उत्तर :- 4


8) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या 

     खालीलप्रमाणे –

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क     

   2) ब आणि क   

   3) फक्त अ    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


9) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)   

   2) गांधी योजना   

   3) नेहरू योजना   

   4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


10) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

     1) कर्नाटक  

     2) महाराष्ट्र    

     3) गुजरात  

    4) राजस्थान


उत्तर :- 4

आतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे

💥 ( Mpsc Combine focus)

▪️कष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा

▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र

▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान

▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी

▪️कष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश

▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.

▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी


🅾️आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी  1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.

२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.


🅾️या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

🅾️या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

🅾️या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

🅾️. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

🅾️ या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

🅾️नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

🅾️. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

🅾️यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

15 April 2025

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.



१. भारत

- हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील चौथा देश ठरला. 
- रशिया, चीन आणि अमेरिकेने ही क्षमता यशस्वीरित्या प्रदर्शित केली
- DRDO ने आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे 30-किलोवॅट लेसर-निर्देशित-ऊर्जा शस्त्र प्रणाली Mk-II(A) DEW ची चाचणी घेतली .

२. तेलंगणा.

- राज्यात अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य बनले.
- संदर्भ 
"१ ऑगस्ट २०२४ रोजी, दविंदर सिंग विरुद्ध पंजाब राज्य खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ६:१ बहुमताने निर्णय दिला की राज्य सरकारला संविधानाच्या कलम १५ आणि १६ नुसार आरक्षणाच्या उद्देशाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-वर्गीकरण तयार करण्याचा अधिकार आहे"

४. पी. शिवकामी

- नीलम कल्चरल सेंटरने पी. शिवकामी - एक प्रसिद्ध लेखिका, माजी आयएएस अधिकारी आणि कार्यकर्त्या - यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन व्हर्चोल दलित साहित्य पुरस्कार प्रदान.

५. कार्लोस अल्काराझ.

- स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्काराझने उल्लेखनीय लवचिकता दाखवून मोंटे कार्लो मास्टर्स २०२५ चे विजेतेपद पटकावले.
- इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीला हरवले.

६. BatEchoMon

- भारतातील पहिली स्वयंचलित वटवाघळांची देखरेख प्रणाली, बॅटइकोमॉन , रिअल-टाइम ध्वनिक विश्लेषण वापरून वटवाघळांच्या प्रजाती शोधण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी यशस्वीरित्या विकसित करण्यात आली आहे.
- विकसित: इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स (IIHS), बेंगळुरू.

७. STELLAR

- केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ( CEA ) STELLAR लाँच केले , जे भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी संसाधन पर्याप्तता मॉडेल आहे, ज्याचा उद्देश राज्यांमध्ये वीज निर्मिती, प्रसारण आणि साठवणूक नियोजन अनुकूल करणे आहे
- STELLAR हे वीज निर्मिती, प्रसारण, साठवणूक आणि मागणी प्रतिसादाच्या एकात्मिक नियोजनासाठी एक नवीन पिढीचे सॉफ्टवेअर साधन आहे.

13 April 2025

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.


१. डॉ. अम्ब्रीश मिथल 

-डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले.


२. मध्य प्रदेश.

- सागर जिल्ह्यात २५८.६४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले एक नवीन वन्यजीव अभयारण्य घोषित केले.
- मध्य प्रदेश सरकारने १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त.


३. पद्मश्री पुरस्कार विजेते दरिपल्ली रामय्या ("वनजीवी")

- समर्पित पर्यावरणवादी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते दरीपल्ली रमैया यांचे तेलंगणातील खम्मम येथे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.
- "वनजीवी" किंवा "चेट्टू रमैया" म्हणून ओळखले जाते.
- पखम्मम जिल्ह्यात १ कोटींहून अधिक रोपे लावली.
- पद्मश्री पुरस्कार पर्यावरण संवर्धन कार्यासाठी २०१७ मध्ये पुरस्कार मिळाला.

४.विराट कोहली.

- आयपीएलच्या इतिहासात एकत्रित १००० चौकार आणि षटकार मारणारा पहिला खेळाडू बनून विक्रमी नोंद केली.
- बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान.
- त्याच्याकडे आता ७२१ चौकार आणि २७९ षटकार आहेत.

५. मॉरिशस.

- आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) सोबत देश भागीदारी फ्रेमवर्क (CPF) वर स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश आणि जागतिक स्तरावर चौथा देश .
- ISA बद्दल 
१.२०१५ मध्ये पॅरिसमधील COP21 दरम्यान भारत आणि फ्रान्सने लाँच केले.
२.ध्येय : जागतिक स्तरावर, विशेषतः उष्णकटिबंधीय देशांमध्ये सौरऊर्जेचा प्रचार करणे.
३.ध्येय : २०३० पर्यंत सौरऊर्जेसाठी १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक जमवणे.

६.सिंगापूर विमानतळ.

- माद्रिद येथे आयोजित स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स २०२५ नुसार सिंगापूर चांगी विमानतळाने पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब पटकावला.
- सिंगापूर चांगी विमानतळाला १३ व्यांदा जगातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब मिळाला.
- दिल्ली आयजीआय विमानतळ: भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ.
- टॉप ३ विमानतळांची यादी
१.सिंगापूर चांगी विमानतळ / सिंगापूर
२.हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ / कतार
३.टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेडा) / (जपान)

12 April 2025

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.


१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ 

- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला.
- सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील कामगार शक्ती निर्देशक (CWS): 
१. अखिल भारतीय कामगार दल सहभाग दर (LFPR):  ५६.२% वर स्थिर राहिला. 
२. कामगार लोकसंख्या प्रमाण (WPR): अखिल भारतीय WPR ५३.५% वर जवळजवळ अपरिवर्तित राहिला.
३. बेरोजगारी दर (UR): अखिल भारतीय बेरोजगारी दर ५.०% वरून ४.९% पर्यंत घसरला. 

२. नवीन पांबन पूल.

- रामेश्वरम आणि भारताच्या मुख्य भूमीमधील संपर्क वाढवणारा भारतातील पहिला उभ्या लिफ्ट रेल्वे सागरी पूल.
- रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे डिझाइन.
- जुन्या पांबन पुलाचे बांधकाम १९११ मध्ये सुरू झाले आणि १९१४ मध्ये वाहतुकीसाठी खुले करण्यात आले . हा भारतातील पहिला समुद्री पूल होता.

३. जगातील पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन 

-जपानमध्ये फक्त 6 तासांत बांधले.
- जगात प्रथमच, वेस्ट जपान रेल्वे कंपनीने अरीदा सिटीमध्ये 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले.
- नवीन हत्सुशिमा स्टेशन 1948 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या लाकडी रचनेच्या जागी बांधण्यात आले.
 
४. महाराष्ट्र.

-' ई-कॅबिनेट’ असणारे महाराष्ट्र सातवे राज्य
- उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्रिपुरा यांच्यानंतर ‘ई-कॅबिनेट’ प्रणाली लागू करणारे सातवे राज्य.
- ई-कॅबिनेट हे राज्य सरकारांना इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन पद्धतीने कॅबिनेट बैठका आयोजित करण्यासाठी एक शक्तिशाली सॉफ्टवेअर. 
- एनआयसीने विकसित केलेले, ते बैठकांमध्ये तंत्रज्ञानाचा जास्त वापर.

04 April 2025

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- स्थापना: 1926

- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- संरचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)


 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324

- स्थापना: 26 जानेवारी 1950

- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK

- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148

- स्थापना: 1858

- संरचना: 1 महालेखा परीक्षक

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.


 ⚖️ Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013

- स्थापना: 2019

- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.




⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980

- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल 


 👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: 1993

- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.


👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001

- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.


🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003

- स्थापना: 1964

- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त

- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.




👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1985

- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1991

- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978

- स्थापना: 1966

- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार:



 📋 Administrative Reforms Commission (प्रशासनिक सुधार आयोग)

- कायदा: प्रशासनिक सुधार आयोग कायदा, 1966

- स्थापना: 1966

- कामाचा ध्येय: सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्त्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान

- संरचना: 1 अध्यक्ष + अनेक सदस्य

ठळक बातम्या. ०४ मार्च २०२५.

१.छत्तीसगडचा पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प.


- कोरबा जिल्ह्यात पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट (SCTPP) स्थापन होणार.

- आधीच अस्तित्वात असलेल्या १,३४० मेगावॅट क्षमतेच्या प्लांटमध्ये १,३२० मेगावॅट (Mw) ची क्षमता जोडली जाईल.


२. वक्फ कायद्याचे कलम ४०


- वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ हे १९९५ च्या विद्यमान वक्फ कायद्यात सुधारणासाठी. 

-सर्वात वादग्रस्त बदल म्हणजे कलम ४० काढून टाकणे.

- वक्फ कायद्याच्या कलम ४० नुसार वक्फ बोर्डाला मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे.

- वक्फ ट्रिब्यूनलमध्ये आव्हान दिल्याशिवाय मंडळाचे निर्णय अंतिम असतात.


३. राजस्थान.


- २७५ रेल्वे स्थानकांसह राजस्थान हे सौरऊर्जा प्रकल्प असलेल्या सर्वाधिक रेल्वे स्थानकांमध्ये देशात आघाडीवर.

- महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता, राज्यातील २७० रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले.

- भारतीय रेल्वेने २०२५-२६ पर्यंत १००% विद्युतीकरण साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे . 

- २०३० पर्यंत रेल्वेने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारे बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 


४. बाकू ते बेलेम रोडमॅप


- ब्राझीलमध्ये झालेल्या ११ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने सर्व ११ ब्रिक्स राष्ट्रांना 'बाकू ते बेलेम रोडमॅप'ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

-ज्याचा उद्देश हवामान कृतीसाठी २०३५ पर्यंत दरवर्षी १.३ ट्रिलियन डॉलर्स जमवणे आहे.


५. ChaSTE


- चांद्रयान-३ मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून मौल्यवान थर्मल डेटा प्रदान करून, कोणत्याही खगोलीय पिंडाच्या पृष्ठभागाखाली यशस्वीरित्या प्रवेश करणारे आणि तापमान मोजणारे ChaSTE हे पहिले उपकरण बनले.

- १ सेमी अंतराने ते १० सेमी खोलीपर्यंत तापमानातील फरक मोजते .


६.कन्नडिप्पया जीआय टॅग


- केरळमधील पारंपारिक आदिवासी चटई असलेल्या कन्नडिप्पयाला भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

- ज्यामुळे अशी मान्यता मिळालेली ही राज्यातील पहिली आदिवासी हस्तकला आहे.

- कन्नडिप्पया , ज्याचा अर्थ "आरशाची चटई" आहे, ही एक हाताने विणलेली चटई आहे जी रीड बांबूच्या मऊ आतील थरांपासून बनवली जाते .


बांगलादेशातील घटनांचे दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांवरील प्रतिबिंब


🔹 बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, विशेषतः ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गमावल्यावर हिंदूंवरील वाढलेला हिंसाचार, यामुळे धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

🔹 संपूर्ण दक्षिण आशियात अल्पसंख्याकांच्या परिस्थितीचा सातत्याने ऱ्हास होत आहे, ज्यामुळे या भागातील शांतता आणि स्थिरता धोक्यात आली आहे.


🔥 फाळणी आणि तिचे परिणाम

📌 1947 ची फाळणी धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आली होती, विशेषतः हिंदू-मुस्लिम वाद सोडवण्यासाठी.

📌 परंतु, यामुळे धार्मिक ध्रुवीकरण वाढले आणि भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि हिंसा वाढली.

📌 मोहाजिर, निर्वासित हिंदू आणि निर्वासित मुस्लिम यांच्या विस्थापनामुळे मोठे सामाजिक आणि राजकीय तणाव निर्माण झाले.


💢 फाळणीचे परिणाम:

✅ भारतात मुस्लिम अल्पसंख्यांकांसाठी काही प्रमाणात सुरक्षितता होती, पण पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंची स्थिती खूपच बिकट झाली.

✅ हिंदू आणि ख्रिश्चन यांसारख्या इतर अल्पसंख्याकांवरही हल्ले होत राहिले.


🤝 नेहरू-लियाकत करार आणि त्याचे अपयश

📜 1950 मध्ये नेहरू-लियाकत करार झाला, जो भारत-पाकिस्तान दरम्यान अल्पसंख्याकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला होता.

❌ परंतु, पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य धोरणामुळे बांगलादेशातील बंगाली मुस्लिमांचे हक्क डावलले गेले.

⚠️ परिणामी, 1971 मध्ये बांगलादेशचा जन्म झाला.


🚨 महत्त्वाचा धडा:

🔹 केवळ राजकीय करार आणि करारपत्रे पुरेसे नाहीत!

🔹 लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसता हीच अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची खरी हमी ठरू शकते.


🇮🇳🤝🇧🇩 भारत-बांगलादेश संबंध आणि हिंदूंची स्थिती

🔹 1971 मध्ये भारताने बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात मोठी भूमिका बजावली, पण सध्या दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत.

🔹 बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक सतत अत्याचाराचा बळी ठरत आहेत.

🔹 काही विश्लेषकांचे मत आहे की ही हिंसा फक्त शेख हसीनाच्या पतनानंतरची राजकीय उलथापालथ नसून, बांगलादेशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेचे प्रतिबिंब आहे.


💡 भारताची भूमिका:

✅ भारताने हिंदूंच्या सुरक्षेच्या मुद्द्याला केवळ द्विपक्षीय संबंधांच्या चौकटीत पाहू नये.

✅ बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण हे संपूर्ण दक्षिण आशियाच्या शांततेसाठी आवश्यक आहे.

🏛️ दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांचे भविष्य


💡 सुधारणा कशा करता येतील?

🔹 🆕 नवीन धोरणे आणि कायदे – धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करणाऱ्या सुधारित धोरणांची आवश्यकता आहे.

🔹 📚 इतिहासाचा योग्य अभ्यास – फाळणीमधील चुकीच्या निर्णयांपासून धडा घेऊन नव्या पिढीला सर्वसमावेशक दृष्टिकोन शिकवला पाहिजे.

🔹 🤝 एकत्रित प्रयत्नांची गरज – भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी संयुक्त प्रयत्न करायला हवेत.


🚨 भारताची जबाबदारी:

❌ केवळ बांगलादेशातील हिंदूंसाठी चिंता व्यक्त करून भारतीय मुस्लिमांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.

✅ सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी तटस्थ आणि प्रभावी धोरण हवे.


📢 निष्कर्ष

✅ धार्मिक अल्पसंख्यांकांचा प्रश्न हा केवळ इतिहासातील घटना नसून, तो दक्षिण आशियातील शांततेसाठी निर्णायक मुद्दा आहे.

✅ धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक समरसता वाढवण्यासाठी प्रभावी धोरणे आवश्यक आहेत.

✅ राजकीय पक्षांनी केवळ बहुसंख्याकांच्या भावनांवर राजकारण न करता, सर्वधर्मीयांना समान अधिकार मिळतील याकडे लक्ष द्यावे.

📌 शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी एकत्र येऊन अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे! ✊🔥


भारतीय संघाची एकात्मक वैशिष्ट्ये


१) राज्यघटनेची लवचिकता

2) केंद्राकडे अधिक अधिकार

३) राज्यसभेत राज्यांचे असमान प्रतिनिधित्व 

४) कार्यपालिका हा विधिमंडळाचा एक भाग आहे 

5) राज्यसभेपेक्षा लोकसभा अधिक शक्तिशाली 

६) आणीबाणीचे अधिकार 

7) एकात्मिक न्यायपालिका 

8) एकल नागरिकता   

९) राज्यपालांची नियुक्ती

10) नव्या राज्यांची निर्मिती                                                                                                                                                                                                                                                                                                 11) अखिल भारतीय सेवा 

12) एकात्मिक निवडणूक यंत्रणा  

13) राज्यांच्या विधेयकांवरील VETO  

14) इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी 

15) प्रमुख अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार

काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर


✏️  मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 

👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये )  


✏️  मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 

👉 360 ग्रॅम  


✏️ पक्ष्यांचे हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?

 👉 4 चेंबर   


✏️   वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून कशाचा उल्लेख कराल ? 

 👉 युग्लिना


✏️ चिंच आणि द्राक्ष मध्ये कोणते आम्ल असते ? 

 👉 टॉर्टरिक आम्ल 


✏️  अन्न पचवण्यासाठी _ आम्लाचा उपयोग होतो ? 

👉  हायड्रोक्लोरिक आम्ल ( HCL ) 


✏️ ' बेकिंग पावडर ' तयार करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते ? 

👉  टोर्टरिक आम्ल 


✏️ ' तडीत वाहक ' बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ? 

 👉 तांबे


✏️ ' तडीत वाहकाचा ' शोध कोणी लावला ?  

👉 बेंजामिन फ्रँकलिन 


✏️ ' Islets of Langerhans ' शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित आहे  ?

 👉  Pancreas ( स्वादुपिंड ) 


✏️  हृदयापासून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात ? 

👉  Artery ( धमनी  )


✏️  मानवी हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते  ? 

👉  4 चेंबर  


✏️  मृत RBC नष्ट करण्याचे काम शरीरातील कोणता भाग करतो ? 

👉  यकृत


✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ? 

👉  फिमर 


✏️  ' ग्लूकोज + ग्लूकोज  ' ह्या दोन रेणू पासून बनणारी शर्करा कोणती ? 

👉   माल्टोज


✏️ सशामध्ये किती गुणसूत्रे असतात ? 

👉 44 गुणसूत्र


✏️  गुणसूत्र ( Cromosome ) ही संज्ञा कोणी दिली  ? 

👉   डब्ल्यू. वॉल्टेयर  


✏️ ' Entomology ' मध्ये कशाचा अभ्यास केला जातो ? 

👉 कीटकांचा 


✏️  Pisum sativa हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे  ? 

👉  वाटाणा 


✏️  Centrosome ( तारकाकाय  ) शोध कोणी लावला  ? 

👉  बोबेरी   


✏️  ' Factory of protein ' कशाला म्हटले जाते ? 

👉  रायबोसोम्स ( Ribosome ) 


✏️  पेशींमधील ' निर्जीव रचना ' म्हणून कशाचा उल्लेख केला जातो ? 

👉  Vacuoles 


✏️ निष्क्रिय म्हणजेच नोबेल वायूचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ? 

👉  Ramsay ( रॅम्से ) 


✏️ वायुमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता ? 

👉 ऑरगॉन ( Ar  ) 


✏️ विमानांच्या टायरमध्ये कोणता वायू भरलेला असतो  ? 

👉  हेलियम 


✏️  गॅमा किरणांचे नामकरण कोणी केले होते ? 

👉 रुदरफोर्ड 


✏️   सर्व विद्युत चुंबकीय तरंग कशाच्या बनलेल्या असतात  ? 

👉  फोटॉन  


✏️  मानवाची कमाल श्राव्य सीमा किती ( डेसिबल ) असते  ?

 👉  95 dB  


✏️  पाऱ्यापासून ( mercury ) तयार होणाऱ्या थर्मामीटरचा शोध कोणी लावला ? 

👉  फॅरेनहाईट 


✏️  बेंझिनचा शोध कोणी लावला  ? 

👉  मायकल फॅरेडे  


✏️ आधुनिक आवर्त सारणी मध्ये एकूण किती अधातू मूलद्रव्य आहेत ? 

👉 22 अधातू  


✏️  अन्नधान्यांचे संरक्षक म्हणून कशाचा वापर केला जातो ? 

👉 ॲल्युमिनियम फॉस्फाईड 


✏️ गन पावडर ( बारुद ) चा शोध कोणी लावला  ? 

👉 रॉजर बेकन 

विशेषणाचे प्रकार


विशेषण म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या गुण, संख्या, प्रमाण, स्वरूप, रंग, अवस्था किंवा इतर वैशिष्ट्यांचे वर्णन करणारे शब्द. विशेषणांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:


१. गुणवाचक विशेषण (Adjective of Quality)

 • जे विशेषण एखाद्या नामाचा गुणधर्म किंवा स्वरूप दर्शवतात.

 • उदा: सुंदर (सुंदर फुल), मोठा (मोठा डोंगर), थंड (थंड पाणी)


२. संख्यावाचक विशेषण (Adjective of Number)

 • जे नामांची संख्या किंवा क्रम दर्शवतात.

 • प्रकार:

 • निश्चित संख्यावाचक: जे ठरावीक संख्या दर्शवतात.

 • उदा: एक (एक मुलगा), दोन (दोन झाडे), पाच (पाच पुस्तके)

 • अनिश्चित संख्यावाचक: जे अचूक संख्या न दर्शवता काही प्रमाणात असण्याचा अंदाज देतात.

 • उदा: काही (काही मुले), बरेच (बरेच लोक)

 • क्रमवाचक: जे नामांचा क्रम दर्शवतात.

 • उदा: पहिला (पहिला क्रमांक), तिसरा (तिसरा दिवस)


३. प्रमाणवाचक विशेषण (Adjective of Quantity)

 • जे एखाद्या वस्तूचे प्रमाण दर्शवतात.

 • उदा: थोडे (थोडे दूध), पुरेसे (पुरेसा वेळ), संपूर्ण (संपूर्ण गाव)


४. दर्शक विशेषण (Demonstrative Adjective)

 • जे एखाद्या नामाचा निर्देश करतात.

 • उदा: हा (हा मुलगा), ती (ती स्त्री), ते (ते घर)


५. संबंधवाचक विशेषण (Possessive Adjective)

 • जे कोणत्या तरी व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या मालकीचा संबंध दर्शवतात.

 • उदा: माझा (माझा मित्र), तुझी (तुझी वहिनी), त्यांचे (त्यांचे घर)


६. प्रश्नार्थक विशेषण (Interrogative Adjective)

 • जे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात.

 • उदा: कोणता (कोणता रंग?), किती (किती वेळ?), कसला (कसला खेळ?)


७. सार्वनामिक विशेषण (Relative Adjective)

 • जे वाक्यात आधी आलेल्या नामाशी संबंधित असतात.

 • उदा: जसा (जसा गुरु, तसे शिष्य), जितका (जितका अभ्यास, तितका फायदा)