Ads

13 January 2024

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

 प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत  कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?

१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️

२)४४) वी घनादुरुस्ती

३)६१ वी घनादुरुस्ती

४)२४ वी घटनादुरुस्ती 


प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?

१)८ डिसेंबर १९४६

२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️

३)१५ डिसेंबर १९४६

४) १५ ऑगस्ट १९४७


प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष

१)a.c.d

२)b.c.d

३)a.b.d

४)a.b.c🖋️🖋️



प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

१) मराठी

२)सिंधी

३)मारवाडी🖋️🖋️

४) संथाली



प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?

१)राज्यघटनेची उद्द्देशिका

२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️

३)मूलभूत कर्तव्य

 ४) नववी सूची


प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.

१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.

२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.

A)कथन (A) फक्त

B)कथन (ब) फक्त

C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️

D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत



प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?

१)मूलभूत आधीकारांशी  अनुरूप

२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️

३) परिवर्तन

४) कल्याणप्रद


प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?

१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️

२)मुदलियार आयोग

३)कोठारी आयोग

४) जॉन सार्जंट आयोग


प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?

१)मुंबई

२)पुणे🖋️🖋️

३) अमरावती

४)कोल्हापूर


प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?

१)स्वामी दयानंद

२)स्वामी विवेकानंद

३) अँनी बेझंट🖋️🖋️

४) केशव चंद्र सेन



प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?

१)१९ ते २४ नोव्हेंबर

२)१५ ते २९ डिसेंबर

३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️

४)१ ते १५ फेब्रुवार



प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?

१)GST संकलन

२) ओला उबेर भाडे निश्चिती

३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️

४)सरपंच - गोपिनियातेची शपत


प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?

१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे

२) सामाजिक सुरक्षा

३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे

४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋


1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन

3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर


 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅


10. हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम



1] कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?


(A) दिल्ली

(B) मध्यप्रदेश

(C) जम्मू व काश्मीर✅✅

(D) अंदमान निकोबार बेट


कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?


(A) दिलीप उम्मेन✅✅

(B) टी.व्ही. नरेंद्रन

(C) भास्कर चटर्जी

(D) रतन जिंदल


रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?


(A) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग

(B) मध्य रेल्वे विभाग

(C) दक्षिण-पूर्व रेल्वे विभाग

(D) दक्षिण-मध्य रेल्वे विभाग✅✅


परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अ‍ॅप नाव काय आहे?


(A) नॅशनल टेस्ट अॅसेसमेंट

(B) नॅशनल टेस्ट अभ्यास✅✅

(C) परीक्षा अभ्यास

(D) यापैकी नाही


कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?


(A) डॉ. हर्ष वर्धन✅✅

(B) लेमोगांग क्वापे

(C) एडमा ट्रॉओर

(D) हिरोकी नाकातानी



राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच, [01.06.20 10:36]

📕 कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?


(A) हैदराबाद✅✅

(B) मुंबई

(C) दिल्ली

(D) बंगळुरू


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?


(A) बियास नदी

(B) रावी नदी✅✅

(C) चिनाब नदी

(D) झेलम नदी


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📘 वद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?


(A) अल्जेरिया

(B) ट्युनिशिया

(C) लिबिया

(D) लेबनॉन✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?


(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस✅✅

(B) फ्लिपकार्ट

(C) पेटीएम

(D) इन्फोसिस


📘 कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?


(A) मध्यप्रदेश

(B) राजस्थान

(C) उत्तराखंड✅✅

(D) हरयाणा


१) १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला. 


१) ५ 

२) १०👍👍

३) १५

४) २०



२) सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?


१) लॉर्ड कर्झन  

२) लॉर्ड मिन्टो👍👍

३) मोंटेग्यु 

४)  चेम्सफर्ड


३)---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले 


१) १८५८

२)  १८११

३) १८६१

४) १८३३👍👍



४) १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते 


१) विल्यम बेंटिक👍👍

२) वॉरन हेस्टीग्ज

३) रोबर्ट क्लाइव्ह

४) लॉर्ड कोर्नवालीस



५) १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते

 

१) विल्यम बेंन्टीक 

२) वॉरन हेस्टीग्ज👍👍

३) रोबर्ट क्लाइव्ह

४ लॉर्ड कोर्नवालीस


६) भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?


१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज👍👍

२) लॉर्ड वेलस्ली

३) लॉर्ड मिंटो

४) लॉर्ड विल्यम बेंटिक


७) भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?


१) वॉरन हेस्टींग्ज

२) विल्यम कॅरी

३) लॉर्ड विल्यम बेंटिक

४) चार्ल्स बॅबेज

५) लॉर्ड कॉर्नवालीस👍👍



८) ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात

कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) रोबर्ट हुक 

२) जॉन स्नोव

३) लॉर्ड कॉंर्नवालीस👍👍

४) रॉबर्ट कोच



९) भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?

१)फ्रँकेल 

२)लॉर्ड कर्झन

३) रिकेट्स

४) लॉर्ड कॉंर्नवालीस👍👍



१०) भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?

१) एम.डब्लू.beijerinck

२) लॉर्ड विल्यम बेंटीक👍👍

३) जे.एच. वॉलकर

४)लॉर्ड मिंटो



११) भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून कोणाला  ओळखतात?


१) रॉबर्ट क्लाइव्ह

२) जेम्सफर्ड

३)रिपन👍👍

४)लॉर्ड विल्यम बेंटिक



१२)------पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.

१) १ सप्टेंबर१९१७

२) १सप्टेंबर१९१८

३) १सप्टेंबर १८१६

४) १सप्टेंबर१९१६👍



१३) 1919 ला कोणत्या प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला.

१) पंजाब👍👍

२) हरियाणा

३) बंगाल

४) महाराष्ट्र


१४)-------च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.


१) १९०६

२) १९०७👍👍

३) १८०७

४) १९०५



१५) होमरूल चळवळ सर्वप्रथम-----मध्ये सुरू करण्यात आली होती.


१) थायलंड

२) भारत

३) आयर्लंड👍👍

४) इराण


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?


 ✅19 ते 25

     31 ते 35

    22 ते 24

    31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.


✅ राष्ट्रपती

      उपराष्ट्रपती

      पंतप्रधान

       राज्यप ल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?


      राष्ट्रपती

      राज्यपाल

      पंतप्रधान

✅ सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


 ✅11 डिसेंबर 1946

      29 ऑगस्ट 1947

      10 जानेवारी 1947

      9 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.


      परिशिष्ट-1

      परिशिष्ट-2

 ✅परिशिष्ट-3

      परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.


 ✅47

      48

      52

    यापैकी नाह.


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?


      डॉ. आंबेडकर

 ✅डॉ. राजेंद्रप्रसाद

      पंडित नेहरू

      लॉर्ड माऊंटबॅटन


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


      डॉ. राजेंद्रप्रसाद

 ✅डॉ. आंबेडकर

       महात्मा गांधी

       पंडित नेहरू


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?


      लोकसभा

      विधानसभा

✅ राज्यसभा

      विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?


 ✅लोकसभा सदस्य

      मंत्रीमंडळ

      राज्यसभा सदस्य

      राष्ट्रपती


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?


      1.8 वर्षे

      6 वर्षे

      4 वर्षे

✅ 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?


      राष्ट्रपती

      सभापती

      उपराष्ट्रपती

 ✅पतप्रधान

"चलेजाव चळवळ १९४२"



नुकतेच ७५ वर्ष पुर्ण
(संकल्प से सिध्दी - घोषणा)

२अधिवेशने-
१-वर्धा -प्रस्ताव संमत
२-गवालिया टँक,मुंबई-सुरु

ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२

कारण-
क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या
जपाण आक्रमण
महागाईचा भडका
महायुध्द

घोषणा-
चले जाव (युसुफ मेहेरअली)
करा अथवा मरा(गांधी)

अटक-(अॉपरेशन झिरो अवर)

गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे
नेहरु-अल्मोडा
जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह

असहभागी घटक-
मुस्लीम लीग,
हिंदु महासभा
लिबरल पार्टी
भारतीय कम्युनीस्ट पक्ष


पत्रीसरकार-

महाराष्ट्र - सातारा
उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )
बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)
बिहार -पुर्णिया

गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो
INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद

९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.
उमेश कुदळे

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.

"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"

2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....


- कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.


1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.


2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.


3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.


4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.


5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.


6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.


7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.


८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.


9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.


10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.


11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

परश्न व उत्तरे

(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 

👉मध्यप्रदेश. 


(2)गुलाबी क्रांती चा  संबंध कशाशी आहे 

👉झिंगा उत्पादन 


(3) दूध उत्पादन मध्ये कोणता देश अग्रेसर आहे 

👉भारत 


(4)दिल्ली हे पुस्तक कोणी लिहले 

👉खशवंत सिंह


(5)श्रीनगर ची स्थापना कोणी केली 

👉अशोक


(6)भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली 👉23 मार्च 1931


(7) भारताचे प्रथम रक्षा मंत्री कोण होते 👉बलदेव सिंह


(8)वायू सेना अकॅडेमी 

👉हद्राबाद


(9)थल सेना अकॅडेमी 

👉दहरादून


(10)इंडियन नेव्हल अकॅडेमी 

👉कोचीन


(11)सापांचा देश 

👉बराझील


(12)हिरे आणि सोन्या चा देश 

👉दक्षिण आफ्रिका


(13)हुसैन सागर सरोवर कोठे आहे 

👉आध्रप्रदेश


(14)शिवपुरी नॅशनल पार्क 

👉मध्यप्रदेश


(15) फॅशन कि नगरी 

👉परिस


(16) भारताची पहिली अनुभटी अप्सरा केंव्हा सुरु करण्यात आली

👉1956


(17)सत्यार्थ प्रकाश चे लेखक 

👉सवामी दयानंद


(18)केवलादेव नॅशनल पार्क 

👉भरतपूर राजस्थान


(19)दुधवा नॅशनल पार्क   

👉उत्तरप्रदेश


(20)राजाजी नॅशनल पार्क 

👉उत्तराखंड


(21) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना 

👉शिरपूर


(22)सर्वाधिक शहरी लोकसंख्या 

👉महाराष्ट्र


(23)जयपूर फूट चे जनक 

👉डॉ प्रमोद सेठीं


(24)एन्डोसल्फान हे काय आहे 

👉किडनाशक


(25)पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची 

👉मा. गांधी


(26)जैतापुर अणुविदुत प्रकल्प प्रस्तावित 

👉रत्नागिरी


(27)संत जनाबाई  समाधी 

👉गगाखेड


(28)  पुरंदर चा किल्ला कोणी लढवला 

👉मरारजी देशपांडे


(29) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो 

👉76


(30) अर्नाळा किल्ला 

👉रायगड


(31) उठी उठी गोपाळा गीताचे लेखक 

👉होनाजी बाळा


(32)शांतता कोर्ट चालू आहे. हे नाटक कोणी लिहिले 

👉विजय तेंडुलकर


(33) उस्मानाबाद जिल्हाचे क्षेत्रफळ 

7569 चौ. किमी


(34) उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ 

👉4


(35) उस्मानाबाद जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 

👉 NH 9

      NH 204

      NH  211


(36) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर 

👉 गरुशिखर


(37) सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे  नाव 

👉जानकीनाथ बोस


(38) सोयाबीन उत्पादन मध्ये अग्रेसर राज्य 

👉 मध्यप्रदेश


(40))नालंदा विश्वविद्यालय ची स्थापना 

👉 कमारगुप्त


(41)  CRPF ची स्थापना 

       👉1939 नवी दिल्ली


(42)  NCC ची स्थापना 

👉   1948  नवी दिल्ली


(43) NSG  ची स्थापना 

👉  1984  नवी दिल्ली


(44)  BSF ची स्थापना 

👉  1965 नवी दिल्ली


(45)  ITBP ची स्थापना 

👉    1962  नवी दिल्ली


प्रमुख देश व गुप्तहेर संघटना


(46) इंडीया 👉RAW

Research and analysis wing


(47) पाकिस्तान 👉 ISI

Inter service intelligence


(48) बांग्लादेश 👉NSI 

National security intelligence


(49) अमेरिका 👉CIA

Central intelligence agency


(50) इराण 👉 साबाक 

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1) 1909 च्या कायद्यामधील उणिवा कमी करण्यासाठी 1919 च्या सुधारित कायदा तयार करण्यात आला. या कायद्याचा मसुदा कोणी तयार केला? 

1) लॉर्ड माँटेग्यू व व्हाईसरॉय चेम्सफर्ड ✅✅

2) लॉर्ड मोर्ले व व्हाईसरॉय मिंटो 

3) चेंबरलिन व मूल्टन 

4) डॉ अॅलन सँडल व जेम्स जीन्स




2) अमेरिकेतील ----- या सभागृहामध्ये समानतेच्या तत्वानुसार प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. 

1) House of Representatives 

2)Senate ✅✅

3) House of Commons

4) none of these



3) खालील विधाने कशा संदर्भातील आहेत? 

अ) सरंजामदारांच्या सभेच्या मंजूरीविना राजाला कर लागू करता येणार नाही. 

ब)  आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणालाही अटक करून ठेवता येणार नाही अथवा हद्दपार करता येणार नाही किंवा मालमत्ता हिरावून घेता येणार नाही.

क)  कायद्याच्या दृष्टीने श्रीमंत गरीब असा भेदभाव करता येत नाही 

ड)  या तरतुदीमुळे चॅथॅम यांनी त्यास ब्रिटिश शासन पध्दतीचे बायबल मानले आहे. 


1) मॅग्नाकार्टा / महान सनद✅✅

2) कोलंबिया रेजीस

3) मॉडेल पार्लमेंट

4) मॅग्नम कौन्सिलिअम





4) अ गट 

     1) इंग्लंड 

     2) भारत 

     3) स्वित्झर्लंड 

     4) संसदीय व्यवस्था 


     ब) गट 

अ)  लोकसभा 

ब) जबाबदार शासनव्यवस्था

क)  सामान्यांचे सभागृह 

ड)  सत्ताविभाजन, नियंत्रण, व

       संतुलन 

ई)  राष्ट्रीय परिषद 


1) 1-क, 2-अ, 3-ई, 4-ब,5-ड ✅✅

2) 1-ब, 2-अ, 3-ई, 4-क,5-ड

3) 1-क, 2-ड, 3-ई, 4-अ,5-ब

4) 1-ब, 2-ड, 3-अ, 4-क,5-ई




5) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरुद्ध महाभियोग खटला चालविण्यास -----

अ) लोकसभा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाला घटनाविरोधी वर्तन, गैरवर्तन, भ्रष्टाचार इ. कारणावरून पदच्युतीचा आदेश काढू शकतो. 

ब) दोन्ही सभागृहांच्या उपस्थित सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने न्यायाधीशांवरील आरोप सिद्ध झाला पाहिजे. 

क) न्यायाधीश चौकशी कायदा 1968 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला संसद महाभियोगाचा खटला चालवून पदावरून बडतर्फ करु शकते. 

वरील पैकी चुकीचे विधान कोणते?


1.फक्त ब

2. फक्त अ✅✅

3. अ व ब

4. ब व क




6) राज्यसभेत लोकसभेप्रमाणे कोणत्या बाबींमध्ये समान अधिकार आहेत?  

1) नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याविषयी 

2) घटना दुरुस्तीमध्ये ✅

3) सरकार हटविण्यासाठी 

4) कपात प्रस्ताव सदर करण्याबाबत





7) अर्थमंत्री संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना सोबत आणखी काही दस्तऐवज सादर करतात. ज्यामध्ये 'बृहद आर्थिक रूपरेखा विवरण' (The Macro Economic Framework Statement) चाही समावेश असतो. हा दस्तऐवज खालील मँडेटमुळे सादर केला जातो. 

1)चिरकालिय संसदीय परंपरेमुळे 

2) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 112 तसेच 110(1) मुळे 

3) भारतीय संविधानाच्या कलम 113 मुळे 

4) राजकोषीय उत्तरदायित्व व बजेट व्यवस्थापन अधिनियम, 2003 (FRBM, Act 2003) तील तरतुदीमुळे ✅✅




प्र. 8) राज्यसभेने धन विधेयक दुरुस्तीसह वा दुरुस्तीविरहित 14 दिवसाच्या मुदतीत लोकसभेकडे सादर न केल्यास...

1. ते नामंजूर झाले असे समजण्यात येईल.

2. ते जसेच्या तसे दोन्ही गृहांनी संमत केले असे समजण्यात येईल.✅✅

3. ते पुन्हा नव्याने मांडावे लागेल.

4. त्यावर दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घ्यावा लागेल.



प्र.9) एखादे विधेयक धन विधेयक किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो?

1. राष्ट्रपती

2. लोकसभा सभापती✅✅

3. लोकसभा

4. राज्यसभा




10) 92 वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये 8 व्या परिशिष्टात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चारही भाषा खालील पैकी कोणत्या पर्यायात आहेत? 

1) कोंकणी,  मणिपुरी, संथाली, डोगरी

2) संथाली,बोडो,कोंकणी,भोजपुरी

3) बोडो, संथाली, मैथिली, भोजपुरी

4) बोडो, संथाली, मैथिली, डोगरी✅

विधानसभा



उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10

अधिवेशन :

दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


सभापतीचे कार्य आणि अधिकार :
1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती :
1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

चालू घडामोडी :- 12 जानेवारी 2024

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 च्या पुरस्कारात देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये मध्यप्रदेश राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे.

◆ स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई चा देशात तिसरा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये एक लाखा पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील सासवड हे शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकून सहा पुरस्कार मिळाले आहेत.

◆ महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड या महानगर पालिकेला स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये इंदोर आणि सुरत शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ ठरली आहेत.

◆ मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहर सतव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात 10वा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहराच्या यादीत वाराणसी हे शहर प्रथम स्थानावर आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सफाई मिञ सेफ सिटी पुरस्कार चंदीगड या शहराला मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानी चा पुरस्कार "भोपाळ" ला मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये पणजी या शहराला Fast Mover City award मिळाला आहे.

◆ पैठण येथे आयोजित पाहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरेश सावंत हे आहेत.

◆ जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीत सहा(फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन) देशांनी सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

◆ जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीत भारत देशाचा 80वा क्रमांक आहे.

◆ जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2023 च्या यादीत भारताचा 83वा क्रमांक होता.

◆ जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीनुसार भारतीय नागरिक 62 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

◆ जगात सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024 यादी नुसार अफगाणिस्थान या देशाचा क्रमांक सर्वात खाली आहे.

◆ 18 व्या आशियाई चसक फुटबॉल स्पर्धा कतार येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

◆ कतार येथे आयोजित आशियाई चसक फुटबॉल स्पर्धेत 24 देशांचा सहभाग आहे.

◆ अयोध्या या ठिकाणच्या हनुमान गडी बेसन लाडू ला GI टॅग प्राप्त झाले आहे.

◆ केंद्र सरकारच्या पी एम घरकुल योजनेत शहरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधण्यात महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या पी एम घरकुल योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आंध्रप्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो.

◆ भारत देशात 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात येतो.

◆ भारतात 1985 या वर्षापासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात येतो.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2024 पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक 21 शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

12 January 2024

खालील अजून २ कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत त्याची प्रिंट घेऊन जायला लागेल.

 

Small Family_- Click Here


Fitnees Certificate_- Click Here

लहुजी राघोजी साळवे


जन्म - १४ नोव्हेंबर १७९४–

मृत्यू -१७ फेब्रुवारी १८८१


एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते आणि त्यांचे घराणे ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना ते धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन, दाट झाडीमध्ये जागा निवडली.


महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे, परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजींनी दिले. सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि पुणे प्रांतातील तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग, रामोशी, भटके-विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करुन स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. त्या सुमारास सत्तू नाईक याची टोळी दरोडेखोरीत अग्रेसर होती. त्याचेही मन वळवून त्याला क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वासुदेव फडके यांना मदत करण्याचे आवाहन केले. अठराशे सत्तावनच्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या. लहुजींपासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली.


लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलितोद्घारात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्घ झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला. फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली. फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत वा कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत. वृद्घापकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले.

जनरल नॉलेज

🔸१) धान्य दळण्याची 'जाती' बनविण्यासाठी वापरण्यात येणारा कुरुंद दगड कोणत्या जिल्ह्यात सापडतो ?

- रत्नागिरी


🔹२) पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- शहाजीसागर


🔸३) पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर येथे १९२८ मध्ये वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर .... याचे नाव देण्यात आले होते. 

- लॉईड


🔹४) राज्यात.... येथे 'नॅशनल फिल्म अर्काइव्ह' चे कार्यालय आहे.

- पुणे


🔸५) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र १९९७ पासून राज्यात कार्यरत आहे. कोठे ?

- मांजरी (पुणे)


🔸१) 'उत्तर रामचरित', 'मालती-माधव' यांसारख्या अजरामर नाट्यकृतींचा कर्ता भवभूतीचे जन्मस्थळ म्हणून कोणत्या स्थळाचा उल्लेख कराल ? 

- पद्मपूर (गोंदिया)


🔹२) वर्धा व पैनगंगा यांच्या संगमाजवळ वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील गाव ....

- वढा


🔸३) चंद्रपूर जिल्ह्यातील 'चंद्रपूर' हे जिल्ह्याचे ठिकाण .... या नदीकाठी वसले आहे. 

- इरई


🔹४) एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण .... या जिल्ह्यात राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा जास्त म्हणजे ७० टक्क्यांहून अधिक इतके आहे.

- गडचिरोली


🔸५) लोहखनिजाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध असलेली गडचिरोली जिल्ह्यामधील स्थळे .... ही होत.

- देऊळगाव, सुरजागड व भामरागड


🔸१) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे .... हे क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सह्य पर्वतराजीत वसले आहे.

- भीमाशंकर


🔹२) भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय .... यांना दिले जाते. 

- नाना फडणवीस


🔸३) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी हा किल्ला .... या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे.

- सातवाहन


🔹४) छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले 'वढू' हे ठिकाण पुणे जिल्ह्यात .... या तालुक्यात आहे.

- शिरूर


🔸५) ज्वारी, सिट्रोनेला, मका, करडई, ऊस, कापूस यांसारख्या पिकांच्या सुधारित जातींचे संशोधन करणारी 'निंबकर कृषी अनुसंधान संस्था' .... येथे कार्यरत आहे. 

- फलटण(सातारा)


🔸१) इ. स. १९४६ मध्ये स्थापन झालेली व नंतरच्या काळात 'आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट' म्हणून ख्यातनाम झालेली

संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?

- पुणे


🔹२) इ. स. १९७४ मध्ये स्थापन झालेली 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट' राज्यात कोठे आहे? 

- मांजरी (पुणे)


🔸३) पुण्यातील शनिवारवाडा बांधण्याचे श्रेय कोणत्या पेशव्यास द्यावे लागेल?

- पहिला बाजीराव पेशवा * 


🔹४) पुण्याजवळ .... येथे 'स्व. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' विकसित होत आहे. 

- हिंजेवाडी


🔸५) इ. स. पूर्व पहिल्या शतकापासून सध्याच्या जुन्नर जवळच्या .... येथून घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते. 

- नाणे घाट



🔸१) अलीकडील काळात सांगली जिल्ह्यात द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्योग नव्याने विकसित होत आहे. सांगली जिल्ह्यातील .... हे गाव मनुके उत्पादनात विशेष अग्रेसर आहे.

- तासगाव


🔹२) केंद्रीय रेशीम मंडळांतर्गत रेशीम किड्यांच्या अंडीपुंजांचे निमिर्ती केंद्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोठे?

- गडहिंग्लज


🔸३) कोल्हापूर जिल्ह्यातील 'पन्हाळा' हा किल्ला बाराव्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा ..... याने बांधला, असे म्हणतात.

- दुसरा भोज


🔹४) गोवा राज्याच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या ..... तालुक्यात तिल्लारी नदीवर 'तिल्लारी' हा जलविद्युत प्रकल्प उभा राहिला आहे.

- चंदगड


🔸५) उत्तर सोलापूरमधील ......येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे.

- नान्नज


🔸1) स्वातंत्र्यपूर्व काळात .... यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १० ऑगस्ट, १९२८ रोजी सादर केलेला अहवाल म्हणजे वस्तुत: देशाच्या राज्यघटनेच्या मसुद्याचा आराखडाच होता, असे म्हणता येईल. 

-पंडित मोतीलाल नेहरू


🔹2)भारताची घटना तयार करण्यासाठी लागलेला एकूण कालावधी ....

-२ वर्षे ११ महिने १८ दिवस 


🔸3)भारताच्या घटना समितीची निवड कोणी केली?

-प्रांतिक कायदे मंडळांनी


🔹4)....अन्वये भारताच्या घटना समितीची रचना केली गेली.

-त्रिमंत्री योजना, १९४६ 


🔸5)भारतातील घटनादुरुस्ती पद्धती.... घटनेवर आधारित आहे. 

-दक्षिण आफ्रिकेच्या


🔸१) सन १८७८ मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या .... या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल . 

- गॉथिक


🔹२) आता 'छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस' म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते ?

- एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स


🔸३) मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) .... नावाने ओळखला जातो. 

- अली यावर जंग मार्ग


🔹४) मुंबई उपनगरातून जाणाऱ्या ..... महामार्गास  'वसंतराव नाईक महामार्ग' म्हणून ओळखले जाते. 

- पूर्व द्रुतगती महामार्ग (इस्टर्न एक्स्प्रेस हायवे )


🔸५) मुंबई येथील 'ऑगस्ट क्रांती मैदान' पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ? 

- गवालिया टैंक मैदान



मजेशीर क्लूप्त्या भाग


1. मुघल सत्तेचे सर्व बादशाह कसे लक्षात ठेवाल.


क्लूप्त्या : BHAJI SABJI FOR MAA SHAB


B = बाबर

H = हुंमायू

A = सम्राट अकबर

J = जहांगीर

S = शहाजहान

A = औरंगजेब

B = बहादुरशहा पहिला

J = जाहांदरशहा

FOR = फारुख्शियार

M = मुहम्मद शाह

A = अहमदशाह

A = आलमगीर

SH = शाह आलम

A = अकबर दुसरा

B = बहादूर शाह जफर

2. हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'


शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दिली – दार्जीलिंग

आभार आमीर सैय्यद

3. क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल


क्लूप्त्या : एकदा मला मासे खावेसे वाटले म्हणून मी मोनाच्या घरी गेलो कारण मोना सर्वात चांगले मासे बनवते .मासे खाताना माझ्याकडून मोनासाठी स्तुतिसुमने अचानक बाहेर पडली.

'वा ! मोना तू साली मस्त मासे बनवतेस ग'


va =  वा = Vatican City  ०.४४. स्के किमी. ( युरोप )

mo = मो = Manaco १.९५. स्के किमी, युरोप

na = ना = Nauru २१.१० .स्के. किमी. द. प्रशांत महासागर

tu =  तू = Tuvala  २६.०० स्के किमी. द. प्र . म .

sa = सा = San Marino ६१ .०० स्के किमी युरोप

li = ली = Liechtestein १६०.०० स्के किमी . युरोप

m   = म = Marshall Island १८१.०० स्के किमी. मध्य प्र. म.

st   =स्त = st. Kitts- Nevis. २६९.०० स्के किमी . पूर्व करेबियन

ma = मा = Maldives ,२९८.०० स्के किमी. हिंदी महासागर

se  = से = Seychelles  , 308.00स्के.किमी .हिंदी महासागर

4. भारताची वैमानिकविरहित विमाने लक्षात कशी ठेवाल.


क्लूप्त्या : 'लक्षाने निशाना साधत रुस्तामचे दोन नेत्र फोडले.'


लक्षाने - लक्ष

निशाना- निशांत

रुस्तामचे दोन रुस्तम -१

रुस्तम -२

नेत्र

5. बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


क्लूप्त्या : “मैत्री आमिप”


मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.

वॉरन हेस्टिंग्स (1732–1818)

फोर्ट विल्यम(बंगाल) प्रांताचे गव्हर्नर्स, 1773–1833


कारकीर्द सुरु :- 20 ऑक्टोबर 1773(originally joined on 28 एप्रिल 1772)


नियुकी कोणी केली :- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी


कार्यकाल समाप्त :- 1 फेब्रुवारी 1785


 ❇️    कार्यकाळातील घटना ❇️

• रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट, १७७३

• बंगाल सर्वोच्च परीषद

• बंगाल एशियाटिक सोसायटी

• शाह आलम दुसरा या मुघल सम्राटाचे पेन्शन बंद केले.

• बंगालमध्ये द्विदल राज्यपद्धती थांबवली.

• जॉनथन डंकन द्वारा नवीन संस्कृत शाळा

• टांकसाळ मुर्शिदाबाद वरून कोलकाताला हलवली.

• बंगाल गॅझेट - 1780 पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध

• कलेक्टर पदाची निर्मिती

• महाभियोगाचा खटला चालविण्यात आलेला पहिला गव्हर्नर जनरल.

• पहिले आंग्ल मराठा युद्ध (1775–82)

• दूसरे आंग्ल म्हैसूर युद्ध (1780–84 )

• पहिले रोहिला युद्ध 1773–1774

• दुसरा रोहिला उठाव 1779

• फोर्ट विल्यम येथे सर्वोच्च न्यायालयची स्थापना झाली 1774

• जमीन वस्तीवर प्रयोग.(1772-पाच वर्षांचा तोडगा,1776 मध्ये 1 वर्षात बदलला)

• भगवद गीतेचे इंग्रजीत भाषांतर चार्ल्स विकिन्सन 

 

अवध किंवा औंध तह

१७६४ मध्ये मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई म्हणजेच बक्सरची लढाई होय.



तर बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा हे क्लाइव्हला ठरवायचे होते (1765 ला क्लाइव्ह पुन्हा बंगालचा गव्हर्नर झाला होता हे इथे लक्षत घ्या). 


त्यासाठी तो अवधला गेला आणि त्याने अवधचा नबाब शुजा उदौला ह्याच्याशी अलाहाबादचा तह केला.ह्या तहानुसार खालील अटींवर शुजाला त्याचे राज्य परत देण्यात आले.

अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे नबाबाने मुघल सम्राट शह आलम याला परत द्यावेत.युद्धनुकसान भरपाई म्हणून शुजाने रु. ५० लक्ष कंपनीला द्यावेत


काशीचा शासक बळवंत सिंह ह्याला त्याचा प्रदेश परत करावा.

अवध राज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण कंपनी करेल. त्यासाठी कंपनीच्या लष्कराचा खर्च नबाब करेल. नबाबानेही कंपनीला गरजेनुसार निःशुल्क सेवा द्यावी.

इतिहासातील महत्वाच्या घटना


▶️ कर_घटनेचे नाव_वर्ष विशेष


 *1) प्लासीची लढाई*

 1757 सिराज उधौला व इंग्रज


*2) भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498*

 वास्को-द-गामा


 *3) वसईचा तह 1802*

 इंगज व पेशवे



 *4) बस्कारची लढाई*

 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज


*5) सालबाईचा तह*

 1782 इंग्रज व मराठे


*6) तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818*

 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट


*7) अलाहाबादचा तह*

 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी


*8) तैनाती फौज (सुरवात) 1797* 

गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी


*9) दुहेरी राज्यव्यवस्था 1765*

रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)



*10) रेग्युलेटिंग अॅक्ट 1773*-

 बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.


*11) सतीबंदीचा कायदा* 

1829 बेटिंग


*12) भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835*

 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले


*13) रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853*

 लॉर्ड डलहौसी



*14) भारतातील पहिली कापड गिरणी*

1853-54 काउसजी


*15) पहिली ताग गिरणी 1855*

 बंगालमधील रिश्रा


*16) विधवा पुनर्विवाह कायदा 1856*

 लॉर्ड डलहौसी


*17) विद्यापीठांची स्थापना 1857*

 मुंबई,मद्रास,कोलकाता


*18) 1857 चा कायदा*

 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती


*19) राणीचा जाहिरनामा*

 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला



*20) वुडचा खलिता 1854*

 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात


*21) 1861 चा कायदा*

 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी.


*22) दख्खनचे दंगे 1875*

 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन


*23) शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857*

 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला



*24) हिंदी शिपायांचा उठाव 1806*

 वेल्लोर येथे झाला


*25) हिंदी शिपायांचा उठाव 1824*

 बराकपूर


*26) उमाजी नाईकांना फाशी*

 1832 


 

*27) संस्थाने खालसा*

 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)


*28) मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी केव्हा  झाडली?*

 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत



*29) 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857*

 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू


*30) भिल्लाचा उठाव 1857*

 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली


*31) गोंड जमातीचा उठाव*

 - ओडिशा



*32) संथाळांचा उठाव*

 - बिहार


*33) रामोशांचा उठाव*

 - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली


*34) गडकर्‍याचा उठाव*

 - कोल्हापूर


*35) कोळी व भिल्लाचा उठाव*

 - महाराष्ट्र


*36) 1857 च्या उठावाचे नेतृत्व*

 - बहादुरशाह


*37) भारतातील पहिली कामगार संघटना 1890*

 नारायण मेघाजी लोखंडे



*38) स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882*

 लॉर्ड रिपन


*39) हंटर कमिशन 1882*  

भारतीय शिक्षणविषयक आयोग


*40) भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली ?*

1878 लॉर्ड लिटन


*41) भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली?*

 1882 लॉर्ड रिपन

इतिहासातील महत्वाच्या घटना


👉 कर घटनेचे नाव वर्ष विशेष


👉 1. प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज


👉 2. भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा


👉 3. वसईचा तह 1802 इंगज व पेशवे


👉 4. बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज


👉 5. सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे


👉 6. तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट


👉 7. अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी


👉 8. तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी


👉 9. दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)


👉 10. रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला ;गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला.


👉 11. सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग


👉 12. भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले


👉 13. रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी


👉 14. भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी


👉 15. पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा


👉 16. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी


👉 17. विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता


👉 18. 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती


👉 19. राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला


👉 20. वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात


👉 21. 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी


👉 22. दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन


👉 23. शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला</td>


👉 24. हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला


👉 25. हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर


👉 26. उमाजी नाईकांना फाशी 1832 


👉 27. संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)


👉 28. मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत


👉 29. 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू


👉 30. भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली


👉 31. गोंड जमातीचा उठाव - ओडिशा


👉 32. संथाळांचा उठाव - बिहार


👇 33. रामोशांचा उठाव - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली


👉 34. गडकर्‍याचा उठाव - कोल्हापूर


👉 35. कोळी व भिल्लाचा उठाव - महाराष्ट्र


👉 36. 1857 च्या उठावाचे नेतृत्व - बहादुरशाह


👉 37. भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे


👉 38. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन


👉 39. हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग


👉 40. भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन


👉 41. भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन .


📚 परकीय आक्रमणे  👇 👇 👇 👇 👇 👇 


👉 भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्‍याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली. 


👉 पराचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे. 


👉 भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले. 






इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण


👉 मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले. 


👉 भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता. 


👉 या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली. 


अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326)


👉 गरीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले. 


👉 सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला. 


👉 मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही. 


👉 भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.


👉 सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले.

चालू घडामोडी :- 11 जानेवारी 2024

◆ S&P ग्लोबल कॉपरिट सस्टेनेबिलिटी इंडेक्समध्ये हिंदुस्थान झिंक पहिल्या क्रमांकावर.

◆ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या SC आणि ST विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देणारी नवीन सामाजिक कल्याण योजना "योगश्री" लाँच केली.

◆ शिरशदू मुखोपाध्याय ध्याय यांना कुवेम्पु राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित.

◆ दहाव्या व्हायब्रेट गुजरात ग्लोबल समिटचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.

◆ 2024 ट्रिपॅडव्हायझर ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्समध्ये दुबईने सर्वोच्च सन्मान मिळवला.

◆ दुबई हे सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे जागतिक गंतव्य स्थान मिळवणारे पहिले शहर ठरले आहे.

◆ Genesys International चे 3D डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म अयोध्या नकाशा म्हणून निवडले.

◆ जागतिक आरोग्य संघटनेने, पारंपरिक औषधे मॉडयूल 2 आयसीडी-11 ची सुरुवात केली.

◆ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या रेडिओ शोचे नाव 'नई सोच नई कहानी' करण्यात आले आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छसर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली असून राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला 'बेस्ट परफॉर्मन्स स्टेट'चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

11 January 2024

महत्वपूर्ण व्यक्ती व नियुक्ती

1. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक
(CAG) – गिरीश चंद्र मुर्मू (14 वे)

2.  भारताचे लेखा नियंत्रक (CGA) – श्री एस.एस. दुबे (24वे)

3. भारताचे ऍटर्नी जनरल- आर वेकेटरामानी

4. भारताचे सॉलिसिटर जनरल – तुषार मेहता

5. संरक्षण प्रमुख (CDS) – अनिल चौहान

6. इस्रोचे अध्यक्ष- एस सोमनाथ (10वे)

७.  नौदलाचे अध्यक्ष अॅडमिरल आर. • हरी कुमार (२५वे)

८.  वायुसेना प्रमुख – विवेक राम चौधरी (२७वे)

९. लष्करप्रमुख – मनोज पांडे (२१ वे)

१०.  भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष – शक्तिकांत दास (२५वे)

11. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (५०वा)

12.  15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – एन. ऑफ. सिंह

१३.  भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार (२५वे)

14.  नीती आयोगाचे CEO – B•V•R सुब्रमण्यम

15.  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा – रेखा शर्मा

16. विधी आयोगाचे 22 वे अध्यक्ष – ऋतुराज अवस्थी

17.  नीती आयोगाचे उपाध्यक्ष – डॉ. सुमन के बेरी

18.  लोकसभा अध्यक्ष – ओम बिर्ला (17वे)

19.  रेल्वे बोर्डाच्या सीईओ/महिला अध्यक्षा – जय वर्मा सिन्हा

20. FTII भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था – आर माधवन

21. भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक – राकेश पाल

महादेव गोविंद रानडे



जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू - 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 - सामाजिक परिषद.

1890 - औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :


1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.

नगर वचन मंदिर - पुणे.

1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).

1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 - हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.

पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :


इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.

मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.

भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.

पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.

संमतीवय विधेयकास पाठिंबा.

इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.

दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.

'महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

बकसार लढाई



ब्रिटिश सैन्याने लढाईत गुंतलेली संख्या ७०७२ होती ज्यात ८५९ ब्रिटिश, ५०२७ भारतीय सिपाही आणि ९१८ भारतीय घोडदळांचा समावेश होता. 

युतीची संख्या ४०,००० पेक्षा जास्त असल्याचे अनुमान होते. बंगाल, अवध आणि मोगल साम्राज्याने बनलेल्या भारतीय राज्यांच्या युतीशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी युद्ध करीत होती. यात ४०,००० पुरुष असून ब्रिटिश सैन्याने १०,००० पुरुषांचा पराभव केला होता. बक्सरच्या युद्धानंतर नवाबांनी अक्षरशः आपली लष्करी सत्ता गमावली होती. तीन भिन्न मित्रपक्षांमध्ये मूलभूत समन्वयाचा अभाव त्यांच्या निर्णायक पराभवासाठी जबाबदार होता. 


मिर्झा नजाफ खानने मुघल शाही सैन्याच्या उजव्या बाजूची सेनापती म्हणून काम केले आणि दिवसाच्या वेळी मेजर हेक्टर मुनरो यांच्याविरुध्द सैन्य चालवणारे पहिले सैन्य होते; वीस मिनिटांत ब्रिटीश ओळी तयार झाल्या व त्यांनी मोगलांची प्रगती उलटवली. ब्रिटीशांच्या म्हणण्यानुसार, दुर्राणी आणि रोहिल्ला घोडदळ देखील उपस्थित होते आणि विविध झगडांमध्ये लढाई चालू असताना लढले. पण मध्यरात्रीपर्यंत लढाई संपली आणि शुजा-उद-दौलाने मोठी टंब्रिल्स आणि गनपाऊडरची तीन भव्य मासिके उडून टाकली. 


मुनरोने आपली सेना वेगवेगळ्या स्तंभांमध्ये विभागली आणि विशेषत: अवधच्या नवाब मोगल ग्रँड विझियर शुजा-उद-दौलाचा पाठलाग केला, त्यांनी नदी पार केल्यावर बोट-पूल उडवून प्रत्युत्तर दिल्याने त्यांनी मोगल बादशाह शाह आलम दुसरा आणि त्याच्या सदस्यांचा त्याग केला. 


स्वत: ची रेजिमेंट. मीर कासिम देखील त्याच्या ३० दशलक्ष रुपयांच्या रत्नांसह पळून गेला आणि नंतर १७७७ मध्ये दारिद्र्य संपादन केला. मिर्झा नजाफ खानने शाह आलम दुसराच्या आसपासच्या स्थापनेची पुनर्रचना केली. त्यांनी माघार घेत नंतर विजयी इंग्रजांशी बोलणी करण्याचे निवडले. इतिहासकार जॉन विल्यम फोर्टेस्के यांनी असा दावा केला आहे की ब्रिटिशांचा मृत्यू युरोपियन रेजिमेंटमधील एकूण ८४७:३९ ठार आणि ६४ जखमी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सिपाह्यांमध्ये २५० मृत्यू, ४३५ जखमी आणि ८५ बेपत्ता आहेत. त्यांनी असा दावाही केला की, तीन भारतीय सहयोगी २००० जणांचा मृत्यू झाला आणि बरेच लोक जखमी झाले. आणखी एक स्रोत असे म्हणतात की ब्रिटिश बाजूने ६९ युरोपियन आणि ६६४ आणि मोगल बाजूने ६००० लोक जखमी झाले होते. तेथील तोफखान्यांनी १३३ तोळे आणि १० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. युद्धानंतर लगेचच मुनरोने मराठ्यांना मदत करण्याचे ठरविले, ज्यांना "युद्धासारखी शर्यत" म्हणून वर्णन केले गेले होते, ते मुघल साम्राज्य आणि त्याचे नवाब आणि म्हैसूर यांच्याविषयी अविरत आणि अटळ द्वेषासाठी परिचित होते.


पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:

महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

चालू घडामोडी :- 10 जानेवारी 2024

◆ युरोपातील जर्मनी सौरऊर्जेच्या निर्मितीत आघाडीवर असून, त्याखाली अनुक्रमे 2) इटली, 3) स्पेन, 4) नेदरलँड, 5) फ्रान्स हे देश आहेत.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा नवी दिल्लीत 'नॅशनल PACS मेगा कॉन्क्लेव्ह चे नेतृत्व करणार आहेत.

◆ सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक झाली.

◆ आसामचे राज्यपाल गुलाब कटारिया आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुवाहाटी येथे ई-गव्हर्नन्सवरील प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले.

◆ मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मोइरांग कॉलेजमध्ये कॉलेज फागथांसी मिशनचे उद्घाटन केले.

◆ पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे राज्यातील महानगपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक बटकावला. तर मुंबई महापालिका द्वितीय आणि कोल्हापूर महापालिका तृतीय स्थानी आहे.

◆ फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी आत्तापर्यंत सर्वात तरुण असणारे ग्याब्रियल अटल यांची निवड झाली आहे.

◆ ग्याब्रियल अटल हे फ्रान्स या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत.

◆ प्रसिध्द हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. ते "रामपूर सहस्वान" संगीत घराण्याचे गायक होते.

◆ शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार हे पुरस्कार मिळालेले आहेत.

◆ प्रसिध्द हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांना 2022 वर्षी भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

◆ शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना 2012 साली "पश्चिम बंगाल" राज्याच्या सर्वोच्च बंगभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

◆ महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ ऑस्ट्रेलिया ची महिला क्रिकेट पटू एलिस पेरी हिने 300 अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.

◆ फ्रॅझ बेकनबॉर(जर्मनी) यांचे निधन झाले. ते जर्मनीच्या 1974 वर्षीच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते.

◆ केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड व लोणावळा या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत.

◆ चीन या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले आहे.

◆ भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने "विजय प्रकाश श्रीवास्तव" सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ भारतात 2006 वर्षापासून 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो.

◆ क्रिर्गीस्तान देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषीत केले आहे.

◆ 2023 या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत देशाचे पर्यटक देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 10 January


🔖 प्रश्न - फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली?

ANS - ग्याब्रियल अटल यांची - ते फ्रान्स देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. 

🔖 प्रश्न - राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

ANS - संगीत

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यात कोठे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले?

ANS - मुंबई येथे

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या ई गव्हर्नन्स निर्देशकांत कोणत्या महानगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला?

ANS - पिंपरी चिंचवड

🔖 प्रश्न - केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या?

ANS - सासवड व लोणावळा नगरपालिका

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणत्या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले?

ANS - चीन

🔖 प्रश्न - भारताच्या राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

ANS - २६

🔖 प्रश्न - राष्ट्रीय गून्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

ANS - महाराष्ट्र

🔖 प्रश्न - भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीने कोणाला सर्वोत्तम वित्तीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

ANS - विजय प्रकाश श्रीवास्तव यांना

🔖 प्रश्न - १० जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?

ANS - विश्व हिंदी दिवस म्हणून - २००६ पासून भारतात १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो.

🔖 प्रश्न - कोणत्या देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणुन घोषीत केले?

ANS - क्रिर्गीस्तान ने

🔖 प्रश्न - २०२३ या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

ANS - भारत - २०२३ या वर्षात २.९० लाख भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली.