14 November 2022

परीक्षेला येणारे महत्वाचे प्रश्न

❇️ आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न  ❇️

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

लॉर्ड डलहौसी

🟢 लॉर्ड डलहौसी 🟢

❇️कालावधी:-1848 ते 1856

✍खुल्या व्यापारचे तत्व आणले

✍सिमला उन्हाळी राजधानी केली

✍खालसाधोरणसाठी प्रसिद्ध होता

❇️दत्तकविधान नामंजूर खालसा

▪️सातारा:-1848

▪️संबलपूर:-1849

▪️जैतपुर:-1849

▪️बघाट:-1850

▪️उदयपूर:-1852

▪️झाशी:-1853

▪️नागपूर:-1854

❇️अंतर्गत राज्यकारभार गोंधळ

▪️सिक्कीम:-1850

▪️अवध:-1856

▪️1853:-बिनतारी संदेशवहन सुरू

▪️1854:-पोस्ट खाते सुरू

▪️पहिले पोस्ट तिकीट कराची ला

✍16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे रेल्वे धावली

▪️1856:-विधवा पुनर्विवाह कायदा पास

▪️1856:-धार्मिक अयोग्यता कायदा

▪️1856:-सामान्य सेवा भर्ती कायदा

▪️1854:-सार्वजनिक बांधकाम खाते सुरू

▪️1856:-पहिले अभियांत्रिकी कॉलेज सुरू रुरकी येथे

▪️1853:-पहिली कापड गिरणी सुरू

▪️1849:-दुसरे इंग्रज शीख युद्ध

▪️1852:-इंग्रज बर्मा युद्ध.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ?
९ डिसेंबर १९४६.

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
डाॅ.राजेंद्र प्रसाद.

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
डाॅ.बाबासाहेह आंबेडकर.

घटनेची प्रस्तावना कोणी लिहिली ?
पंडित जवाहरलाल नेहरू.

भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे कोणाला संबोधतात ?
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

पंख असूनही उडता न येणा-या पक्षाचे नाव काय ?
शहामृग.

हिरव्या काचेतून लाल गुलाब बघितल्यास त्याचा रंग कसा दिसेल ?
काळा.

इलेक्ट्रिक इस्त्रीमधील तापणारा घटक कोणता ?
नायक्रोम.

शून्याचा शोध कोणी लावला ?
आर्यभट्ट.

पेनिसीलीनचा शोध कोणी लावला ?
अलेक्झांडर फ्लेमिंग.

पहिला प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करण्यात आला ?
२६ जानेवारी १९५०.

भारतीय संविधानाप्रमाणे भारत हा काय आहे ?
राज्यांचा संघ.

देशातील ज्या भागांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण असते,अशा भागांना काय म्हणतात ?
केंद्रशासित प्रदेश.

भारतीय संविधानाने कोणत्या व्यवस्थेचा स्विकार केला आहे ?
प्रजासत्ताक.

केंद्रीय मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो ?
संसदेला.

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

🔲 इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले 🔲


1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न

१) सिटीस्कॅन करण्यासाठी कोणत्या वेव्हस् वापरल्या जातात ?

👉 क्ष-किरण

२)जेट इंजिन कोणत्या तत्वावर काम करते ?

👉 लिनियर विल रिझर्वेशन

३) जर आपण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये कौचा सहीत असलेले अंडी ठेवले तर काही काळानंतर काय घडण्याची शक्यता आहे ?

👉अंड्याचे कवच तडकेल

४)लाय डिटेक्टर तपासणी कोणत्या उपकरणाच्या साह्याने करतात ?

👉पॉली ग्राफ

५) पाण्याखाली ध्वनि चे मोजमाप करण्यासाठी कोणते साधन वापरतात ?

👉हायड्रोफोन

६) आकाशाच्या निळ्या रंगाच्या संबंधित प्रकाशाचा एक प्रकार म्हणजे ......

👉स्कॅटरिंग

७) राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?

👉 सर सी व्ही रामन यांची रमन प्रभाव शोध दिवस

८)सरासरी पुरुषाचे रुदय किती वजनाचे असते ?

👉340 ग्रॅम

९)शरीरातील रक्ताचे अभिसरण हे शरीरातील कोणत्या अवयवा द्वारे नियंत्रित केले जाते ?

👉 हृदय

१०) शरीरातील कोणता अवयव रक्तातून शरीरातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ काढून नंतर मूत्राद्वारे बाहेर फेकतो ?

👉 मुत्रपिंड

११)स्क्रीन वर प्राप्त केली न जाऊ शकणारी प्रतिमा कोणती  ?

👉 आभासी प्रतिमा

१२) आयोडीन हा संप्रेरकांमधील महत्त्वाचा घटक कशाद्वारे निर्माण केला जातो ?

👉 अवटू ग्रंथी

१३)एक नियंत्रित आण्विक साखळी अभिक्रिया कशाचा पाया तयार करते ?

👉 अणुबॉम्ब

१४) मनुष्य काय उत्सर्जित करतो ?

👉 युरिया

१५)भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय कोण आहेत| ?

👉 डॉ.सी. व्ही .रमण
⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔

सामान्य विज्ञान & पर्यावरण


मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System)

मध्यवर्ती चेता संस्था मेंदू आणि चेतारज्जू / मेरुरज्जू यांची बनलेली असते.

मेंदू भोवती कर्पर (Cranium) कवटीच्या हाडांचे संरक्षणात्मक आवरण असते.

चेतारज्जूला कशेरुस्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षणात्मक आवरण असते.

मध्यवर्ती चेतासंस्था आणि हाडे यांच्या पोकळीत संरक्षणात्मक आवरण असते त्यांना मस्तिष्कावरण (Meaninges) असे म्हणतात.

मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक स्वरूपाचे असते, म्हणजेच शरीरातील सर्व क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय घडवून आणणे.

मानवी शरीर:
1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33
11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत
21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर
:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस
32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 30
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 30
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)
41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 270-300
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त
51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...

मानवी डोक्याचे वजन ?
   १४०० ग्रॅम.


सामान्य रक्तदाब ?
   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
   न्यूरॉन.

लाल रक्त पेशींची संख्या ?
   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

शरिरातील एकूण रक्त ?
  ५ ते ६ लीटर.
 
सर्वात लहान हाड ?
   स्टेटस ( कानाचे हाड )

सर्वात मोठे हाड ?
   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
   १२० दिवस.

पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
  ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
   २ ते ५ दिवस.

रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

ह्रदयाचे सामान्य ठोके ?
   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

नाडी दर (पल्स रेट) ?
   ७२ प्रतिमिनिट.

सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
   थायरॉईड ग्रंथी.

सर्वात मोठा स्नायू ?
   ग्लुटियस म्याक्सीमस.

एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
   ६३९.

रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
   मोनोसाईटस - ३ ते ८%.
   बेसोफिल्स - ०.५%.
   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

शरीराचे तापमान ?
   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

प्रौढांमधील दातांची संख्या ?
  ३२.

लहान मुलांमधील दातांची संख्या ?
   २० दूधाचे दात.

सर्वात पातळ त्वचा ?
   पापणी (कंजक्टायव्हा)

आजचे प्रश्नसंच

1)  जड पाण्याचा रेनुभार किती असतो ?
:- 20

2)  कोणत्या धातूचा उल्लेख
" भविष्य काळाचा धातू " असा केल्या जातो ?
:-  टिटॅनियम

3) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला ?
:- तांबे

4)   विजेच्या दिव्यात कोणते निष्क्रिय वायू भरलेले असतात ?
:- नायट्रोजन व अरगॉन

5) डोळ्यातील कोणत्या पेशी ह्या प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात  ?
:-शंक्वाकार पेशी

6) ज्या पावसाचा पी एच ( सामू ) 5.6 पेक्षा कमी असतो त्या पावसाला ........... पाऊस म्हणतात ?
:- आम्ल युक्त पाऊस ( एसिड रेन )

7) स्वयंपाकाच्या नॉनस्टिक भांड्यांवर कशाचा थर दिलेला असतो  ?
:- टेफ्लॉन

8) झेरॉक्स चा शोध कोणी लावला  ?
:- सी.फ. कार्लसन

9) भिंगांचा शोध कोणी लावला ?
:- रॉजर बेकन

10)  होलोग्राम चा शोध कुणी लवला?
:- डेनिस गॅबर

11) सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
सिंगापूर
टोकिओ
रंगून
बर्लिन

● उत्तर - सिंगापूर

12) इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
राशबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग

● उत्तर - राशबिहारी बोस

13)……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत तुकाराम
संत नामदेव

● उत्तर - संत एकनाथ

14)ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?
ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत
भावार्थ रामायण
मनाचे श्लोक
ज्ञानेश्वरी
● उत्तर - ज्ञानेश्वरी

15)पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे

● उत्तर - तात्या टोपे

16)भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
बाडोंली
खेडा
चंपारण्य
चौरीचौरा

● उत्तर - चंपारण्

17)पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
बाबा पद्मजी
गो.ग. आगरकर
शि.म. परांजपे
श्रीधर व्यंकटेश केतकर

● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर

18) अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
नाना जगन्नाथ शंकरशेठ
बाळशास्त्री जांभेकर
विष्णूशास्त्री पंडित
विष्णूबुवा ब्रह्मचारी

● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर

19)खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल
असहकार चळवळ - लोकमान्य टिळक
चंपारण्य सत्याग्रह - गो.कृ.गोखले
रामकृष्ण मिशन द्यानंद सरस्वती

● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल

20 )र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)

● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

रक्त (Blood)

◾️मानवी रक्त रक्तद्रव्य (एकूण रक्ताच्या 55% भाग) आणि रक्तपेशी (RBC, WBC & Platelets) या मुख्य दोन घटकांनी बनलेले असते.

◾️रक्त हे संयोजी ऊतीचा (Connective Tissue) एक प्रकार आहे.

◾️रक्ताच्या अभ्यासाला Haematology म्हंटले जाते.

◾️मानवी शरीरात साधारणतः 5 लिटर रक्त असते.

◾️रक्ताचा pH हा 7.35 ते 7.45 (अल्कली) असतो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

◾️ रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली गुणधर्म बायकार्बोनेटमुळे येतो.

◾️प्रोथ्राॅम्बीन आणि फायब्रिनोजन ही रक्तद्रवातील प्रथिने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

◾️मास्ट पेशीने तयार केलेले हिपॅरीन हे रसायन शरीरातील रक्त गोठू देत नाही.

◾️Leukemia म्हणजेच रक्ताचा कर्करोग.

◾️ रक्तातातील सामान्य परिस्थितीमध्ये कोलेस्टेराॅलची पातळी 50-180 mg/dl असते.

काही महत्त्वाचे प्रश्न

1) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1960

2) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1962

3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर : यशवंतराव चव्हाण

4) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?


उत्तर : श्री प्रकाश

5) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

उत्तर : – 3,07,713 चौ.कि.मी.

6) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे?

उत्तर : अक्षांश 15 अंश 8′ उत्तर ते 22 अंश 1 उत्तर, रेखांश 72 अंश 6′ पूर्व ते 80 अंश 9′ पूर्व. पूर्व-पश्चिम विस्तार 800 कि.मी. उत्तर-दक्षिण विस्तार 700 कि.मी.

7) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?

उत्तर : 720 किमी

8) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

उत्तर : मुंबई

9) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

उत्तर : नागपूर

10) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?

उत्तर : कळसुबाई (1646 मी.)

कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
11) कोणत्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : शंभू महादेव

12) कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?


उत्तर : हरिश्चंद्र बालाघाट

13) कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : सातमाळा अजिंठा

14) महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : तिसरा

15) महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : दुसर

16) महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्यादृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : सहावा (82.9%)

17) महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक (gdp) लागतो?

उत्तर : पहिला

18) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

19) कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर : नाशिक

20) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?

उत्तर : सातवी

सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न

1. नाव्हाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ठाणे
रायगड ✅
मुंबई उपनगर
रत्नागिरी

2. उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता ?
सोलापूर ✅
औरंगाबाद
सांगली
सातारा

3. नाशिक जिल्ह्यातील चनकापुर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?
गोदावरी
मौसम
दारणा
गिरणा ✅

4. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल या पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो ?
कर्नाटक
तेलंगणा
गोवा ✅
आंध्रप्रदेश

5. दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे ?
अटलांटिक महासागर
प्रशांत महासागर
अंटार्क्टिका महासागर ✅
हिंद महासागर

6. शनिशिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी खालील पैकी कोणी पुढाकार घेऊन आंदोलन केले ?
मेधा पाटकर
स्मृती इराणी
पंकजा मुंडे
तृप्ती देसाई ✅

7. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय वायुसेनेने राबवलेले अभियान कोणते ?
ऑपरेशन वायू
ऑपरेशन ढांगु ✅
ऑपरेशन विजय
ऑपरेशन पठाणकोट

8. भारताचे पंतप्रधान रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात ?
दिल की बात
मन की बात ✅
छोटीसी बात
आप की बात

युरोपीयांचे भारतात आगमन

Mpsc History
युरोपीयांचे भारतात आगमन:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

» ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली.

» सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि, राजा जेम्स पहिला याने इ.स. १६०९ साली कंपनीस कायमची सनद बहाल केली.

» भारतात प्रथम पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज व शेवटी फ्रेंच या क्रमाने युरोपियन सत्ता आल्या. (Trick » PDEF)

» अल्बकुर्क हा पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक मानला जातो. १५१० मध्ये त्याने विजापूरच्या अदिलशाहकडून गोवा प्रांत जिंकून घेतला.

» पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय- डी अल्मेडा, दुसरा व्हाइसरॉय- अल्फान्सो डी अल्बकुर्क.

» भारतात सर्वात जास्त म्हणजे ४५० वर्षे राहिलेली युरोपियन सत्ता म्हणजे पोर्तुगीज सत्ता होय.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

» डी अल्मेडा (१५०४ ते १५०९) – भारतातील पोर्तुगीजांचा प्रथम व्हाइसरॉय. याने पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्तारासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसीचा स्वीकार केला. भारतात साम्राज्य विस्तारासाठी, भूप्रदेशावर ताबा घेण्यासाठी सागरावरील प्रमुख केंद्रे ताब्यात घेतली.

» अल्बकुर्क (१५०९ ते १५१५) – भारतातील पोर्तुगीजांचा दुसरा व्हाइसरॉय. अल्बकुर्कला भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. डॉड वेल नामक इतिहासकाराने अल्बकुर्कची तुलना लॉर्ड क्लाइव्हशी केली आहे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

» ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकील- कॅ. हॉकिन्स (१६०९).
» १६१५ मध्ये राजा जेम्सच्या पत्राच्या शिफारशीने सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारी येऊन व्यापारी सवलत मिळविण्यात यशस्वी ठरला.
» पोर्तुगीजच्या राजाकडून १६६१ साली आंदण मिळालेले मुंबई बेट राजा चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस वार्षकि भाडेपट्टीने दिले.
» मोगल बादशहा फारखसिअरकडून इंग्रजांनी १७१७ मध्ये मुक्त व्यापाराचे फर्मान मिळविले.
» कंपनीने हुगळी नदीकाठी तीन खेडय़ांची जागा मिळवून तेथे फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला. याच खेडय़ाचे पुढे शहरीकरण होऊन कलकत्ता हे नाव पडले.
» जमिनीमार्गे भारतात येणारा पहिला युरोपियन – मार्को पोलो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

»  िहदुस्थानात येणारा पहिला इंग्रज – थॉमस स्टिव्हन्सन.
»  बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह.
» प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
»  फ्रेंच व इंग्रज यांच्या दरम्यानची निर्णायक लढाई, वांदिवॉसची लढाई २२ जानेवारी, १७६० रोजी झाली. फ्रेंच सेनापती काउंट लाली तर इंग्रज सेनापती सर आयर कुट होता. या लढाईने भारतातील फ्रेंच सत्तेचा निर्णायक पराभव झाला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

»  बक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर, १७६४) – या लढाईत मीर कासिम (बंगालचा नवाब), अयोध्येचा नवाब सुजाऊदौला व मोगल बादशहा शहाआलम यांच्या संयुक्त फौजांचा इंग्रजांनी पराभव केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतातील बारा जोतिर्लिँगे

🔴 भारतातील बारा जोतिर्लिँगे 🔴

🌸१)सोमनाथ (गुजरात - वेरावळ)

🌸२)मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)

🌸३)महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)

🌸४)ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)

🌸५)वैजनाथ (महाराष्ट्र - परळी बीड)

🌸६)भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर पूणे)

🌸७)रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)

🌸८)नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ हिंगोली)

🌸९)काशी विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)

🌸१०)त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर नाशिक)

🌸११)केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)

🌸१२)घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद).

मराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार

मराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार

‘शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते.

शब्द जातींचे सव्यय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच अनुक्रमे विकारी - अविकारी असे म्हटले जाते.

विकारी शब्द :- वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ शब्दात (रुपात) बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द (बदल न घडणारे) म्हणतात.

नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या सव्यय किंवा विकारी शब्द जाती मानल्या जातात.

यातील नाम, सर्वनाम व विशेषण यांना विभक्ती, लिंग, वचन व पुरुषाचे विकार होतात तर क्रियापदांना काळ व अर्थ यांच्या प्रत्ययांनुसार विकार होतात. मात्र अव्ययांना कोणतेही विकार होत नाहीत. त्यात क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी या अव्ययांचा समावेश होतो.

Marathi Grammar अव्ययांचे प्रकार
यापूर्वी आपण शब्दांच्या विकारी जातींचा व त्यांच्या उपप्रकारांचा अभ्यास केला आहे. आता शब्दांच्या अविकारी जातीचा अभ्यास करू.

क्रियाविशेषण अव्यय :
ज्या अव्ययांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

तेथे कर माझे जुळतील.
तेथून नदी वाहते.
काल शाळेला सुट्टी होती.
परमेश्वर सर्वत्र आहे.
रस्त्यातून जपून चालावे.
तो वाचताना नेहमी अडखळतो.
मी अनेकदा बजावले.

शब्दयोगी अव्यय:
जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

त्याच्या घरावर कौले आहेत.
टेबलाखाली पुस्तक पडले.
सूर्य ढगामागे लपला.
देवासमोर दिवा लावला.
शाळेपर्यंत रस्ता आहे.


उभयान्वयी अव्यय :
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत.
जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.
तो म्हणाला की, मी हरलो.
वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही.

केवलप्रयोगी अव्यय :

जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात.
केवलप्रयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

अय्या ! इकडे कुठे तू ?
अरेरे ! काय दशा झाली त्याची !
चूप ! एक शब्द बोलू नको.
आहा ! किती सुंदर फुले !