Sunday, 13 December 2020

१८५७ च्या उठाव अयशस्वी होण्याची कारणे


* बंडाचा फैलाव सर्व हिंदुस्तानावर झाला नाही.


* हिंदी राजेरजवाड्यांचा पाठींब्याचा अभाव.


* बंडवाल्यांचा सर्वसामान्य नेता मिळू शकला नाही.


* सर्वमान्य ध्येयाचा व कार्यक्रमाचा अभाव


* हिंदी नेते लष्करी डावपेचात कमी पडले.


* साधनसामग्री, अनुभव व मनोधैर्य यात इंग्रज वरचढ


* उठावास जनतेचा पाठींबा पाहिजे तसा मिळाला नाही.


* बंडवाल्यांचा नेत्यात दुही होती


* आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल

No comments:

Post a Comment

Latest post

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या

◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या ◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या  ◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 1...