Tuesday 23 April 2024

भारतातील आर्थिक नियोजनाचा इतिहास--हा घटक राज्यसेवा व संयुक्त परीक्षा दोन्हींसाठी सामायिक आहे


🌸 विश्वेश्वरय्या योजना--1934 

म्हैसूर राज्याचे दिवाना एम विश्वेश्वरय्या यांनी सर्वप्रथम भारतीय नियोजनाची योजना मांडली.

👉 "The planned economy of India" या पुस्तकात. 

👉त्यांनी 'नियोजन करा किंवा नष्ट व्हा' असा संदेश दिला.  

👉भर--औद्योगीकरण


🌸 FICCI योजना--1934 

अध्यक्ष-एन आर सरकार 

👉मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध 

👉एका राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज व्यक्त केली. 

👉केन्स वादी विचारसरणीचा अवलंब


🌸 काँग्रेस योजना 1938

राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना 

अध्यक्ष-- पंडित जवाहरलाल नेहरू 

सदस्य --15  / उपसमित्या --29


🌸 मुंबई योजना 1944

👉8 प्रमुख उद्योगपतींनी "A plan of economic development for  India" हा कृती आराखडा जाहीर.

👉भर--तीव्र औद्योगीकरण, जमीन सुधारणा, लघुउद्योग, व्यापार,विकास 


🌸 गांधी योजना-- 1944 

मांडली-श्री नारायण अग्रवाल 

👉आर्थिक विकेंद्रीकरण हे मुख्य वैशिष्ट्य 

 👉भर--ग्रामीण विकास, कुटीर व लघु उद्योग आणि कृषी 


🌸 जनता योजना-- 1945 

मांडली-- मानवेंद्रनाथ रॉय 

👉भर--कृषी व उद्योग

👉मुंबई योजनेला प्रत्युत्तर 


🌸 सर्वोदय योजना-- 1950 

मांडली-- जयप्रकाश नारायण 

👉उद्दिष्ट-- अहिंसक पद्धतीने शोषण विरहित समाज निर्माण करणे.

 👉भर- कृषीक्षेत्र,लघुउद्योग, स्वयंपूर्णता जमीन सुधारणा, आर्थिक विकेंद्रीकरण 

 👉महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारित.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 05 मे 2024

◆ करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ एअर मार्शल नागेश कपूर यांनी एअर फोर्स ट्रेनिंग कमांडच...