27 April 2022

RRB NTPC EXAM 23 जनवरी 2021 को 1st शिफ्ट मे पूछे गए प्रश्न

❇️RRB NTPC EXAM 23 जनवरी 2021 को 1st शिफ्ट मे पूछे गए प्रश्न❇️

Q. 1 बादशाह अकबर के खिलाफ अहमदनगर की किस रानी ने लड़ाई लड़ी थी?
उत्तर चंद बीबी

Q. 2 "तात्या टोपे" निम्नलिखित में से किस क्रांतियों से संबंधित है?
Ans 1857 की क्रांति

Q. 3 भारत में साले और सागवान के पेड़ कहाँ पाए जाते हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 4 नीलगिरी की सबसे ऊंची चोटी कौन सी है?
उत्तर डोड्डबेट्टा

Q. 5 निम्नलिखित में से कौन सा उपन्यास "वंदे मातरम" का स्रोत है?
उत्तर "आनंदमठ"

Q. 6 भारत में कौन सा राज्य अपनी साँप नौका दौड़ के लिए प्रसिद्ध है?
उत्तर केरल राज्य

Q. 7 "SAGA-220" क्या है?
उत्तर सुपर कंप्यूटर

Q. 8 सूर्य और चंद्रमा के गुरुत्वाकर्षण बल से एक प्रश्न।

Q. 9 “फीफा विश्व कप 2022” का आयोजन -
Ans। कतर

Q. 10 भारतीय संविधान में कितने लेख हैं?
उत्तर 395 है

Q. 11 पद्मपाणि बोधिसत्व की पेंटिंग किस गुफा में पाई गई है?
उत्तर अजंता मठ में एक गुफा


Q. 12 पैरेन्काइमा किस प्रकार का ऊतक है?
उत्तर सरल स्थायी ऊतक

Q. 13 “विलुप्त प्रजाति” का उल्लेख किस पुस्तक में किया गया है?
उत्तर लाल डेटा बुक

Q. 14 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला ग्रामीण (और 51 वां राष्ट्रीय) सम्मेलन -
Ans। फैजपुर

Q. 15 एक निबल किसके बराबर है –
उत्तर 4 बिट्स

Q. 16 प्रकाश संश्लेषण के मुख्य घटक कौन से हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 17 भारत का पहला सुपर कंप्यूटर कौन सा था?
उत्तर PARAM 8000

Q. 18 “चौसा का युद्ध” किसके बीच लड़ा गया था –
उत्तर शेर खान और हुमायूँ (1534)

Q. 19 पर्यावरण से एक प्रश्न पूछा गया है?

Q. 20 जो उपयोगकर्ता और कंप्यूटर के बीच एक अंतरफलक के रूप में कार्य करता है?
उत्तर सिस्टम (OS)

Q. 21. भारतीय संविधान में केशवानंद भारती मामले का क्या महत्व है?
उत्तर इस बात की गारंटी देता है कि संसदीय संशोधन द्वारा भारतीय संविधान की मूलभूत या ‘बुनियादी संरचना’ में बदलाव नहीं किया जा सकता है।

Q. 22 निम्नलिखित में से कौन UNO का स्थायी सदस्य नहीं है?
उत्तर मलेशिया

Q 23 1942 में भारत छोड़ो आंदोलन के दौरान “अरुणा आसफ अली (गांगुली)” ने “भारतीय राष्ट्रीय ध्वज” कहाँ फहराया था?
उत्तर गोवालिया टैंक मैदान में, बंबई में

Q. 24 “NABARD” का गठन कब हुआ?
Ans 12 जुलाई 1982

Q. 25 महालनोबिस मॉडल किस पंचवर्षीय योजना से संबंधित है?
उत्तर दूसरी पंचवर्षीय योजना

Q. 26 गुजरात में मुख्य तेल क्षेत्र कौन से हैं?
उत्तर दिए गए विकल्पों के अनुसार

Q. 27 2019 में दूसरा सबसे बड़ा तेल उत्पादक देश कौन सा था?
उत्तर रूस

Q. 28 UPU का सही पूर्ण स्वरूप है –
उत्तर (Universal Postal Union) यूनिवर्सल पोस्टल यूनियन

Q. 29 राजस्थान की फड़ चित्रकला किससे संबंधित है –
उत्तर धर्म

Q. 31 CSIR (सीएसआईआर) का सही पूर्ण रूप है –
उत्तर Council of Scientific and Industrial Research (वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान परिषद)

Q. 32 सेंधा नमक का अयस्क क्या है?
उत्तर हैलिट (Halite)

महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

🚩🚩 महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या 🚩🚩

महाराष्ट्रात जिल्हे - 36

महाराष्ट्रात तालुके - 358

महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6

महाराष्ट्रात महानगरपालिका - 27

महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288

महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78

महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48

महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे-3

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4

महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5

महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2

महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6

महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2

महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6

महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Headquarters of Railway Zone

Headquarters of Railway Zone

1. Southern Railway (South) - Chennai

2. South East Railway - Kolkata

3. South Central - Secunderabad

4. Southeast Central - Bilaspur

5. South West Railway - Hubli

6. Eastern Railway (East) - Kolkata

7. East Middle - Hajipur

8. East Coast - Bhubaneswar

9. Western Railway (West) - Mumbai

10. Central Railway (Central) - Mumbai

11. Northern Railway (North) - Delhi

12. North Central Railway (North Central) - Allahabad

13. North West - Jaipur

14. West Central Railway - Jabalpur

15. North East Railway - Gorakhpur

16. North East Frontier Railway - Maligaon (Guwahati)

17. Kolkata Metro - Kolkata

18. South Coast Railway - Visakhapatnam (New 27 July 2019)

राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन

✍️✅  राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन 👇👇

👉 1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

👉 1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी

👉 1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष

👉 1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष

👉 1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष

👉 1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

👉 1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

👉 1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

👉 1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

👉 1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

👉 1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

👉 1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

👉 1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

👉 1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

👉 1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

👉 1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

👉 1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

👉 1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

👉 1928 - कलकत्ता - मोतीलाल नेहरू - नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

👉 1929 - लाहो - पं. जवाहरलाल नेहरू - संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

👉 1931 - कराची - सरदार पटेल - मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

👉 1936 - फैजपूर - जवाहरलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

👉 1938 - हरिपुरा - सुभाषचंद्र बोस -

👉 1939 - त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस -

👉 1940 - रामगढ - अब्दुल कलाम आझाद - वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

👉 1940 - मुंबई - मौ. अब्दुल आझाद - चलेजाव आंदोलनाची घोषणा.

👉 1946 - मिरत - जे. बी. कृपालानी -

👉 1947 - दिल्ली - डॉ. राजेंद्रप्रसाद - भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन.

लक्षात ठेवा ,भारतातील महत्त्वाच्या आयोगांचे अध्यक्ष


.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) महात्मा फुले यांचे सहकारी नारायणराव लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँडस् असोसिएशन सोसायटी' या नावाची गिरणी कामगारांची भारतातील पहिली संघटना स्थापना केली .....
- १८८४

🔹२) महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या आणि समाजपरि वर्तनाच्या दिशेने महात्मा फुले यांनी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना हे होय. महात्मा फुले यांनी पुणे येथे 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली ....
- २४ सप्टेंबर, १८७३

🔸३) .... या ग्रंथाद्वारे जोतीबा फुल्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले व त्यांच्या दुःखांना वाचा फोडली.
- शेतकऱ्याचा असूड

🔹४) जोतीबा फुले यांनी आपल्या .... या ग्रंथांमधून तथाकथित उच्चवर्णीयांकडून शूद्रातिशूद्रांची कशा प्रकारे पिळवणूक केली जाते, याचे विदारक दर्शन घडविले.
- ब्राह्मणांचे कसब व गुलामगिरी

🔸५) विधवाविवाहाला धार्मिक अधिष्ठान लाभावे म्हणून करवीर व संकेश्वराच्या शंकराचार्यांकडे दाद मागितली ....
- विष्णुशास्त्री पंडित

______________________________

.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) 'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणविल्या जाणाऱ्या, परंतु सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मात्र आपले प्रतिगामित्वच सिद्ध करणाऱ्या .... यांनी रानडे, फुले, आगरकर यांसारख्या कर्त्या समाजसुधारकांवर टीकेची झोड उठविली.
- विष्णुशास्त्री चिपळूणकर

🔹२) .... यांनी लिहिलेला 'अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन' हा संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहे.
- डॉ. रा. गो. भांडारकर

🔸३) गांधीजींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघातर्फे ११ फेब्रुवारी, १९३३ रोजी 'हरिजन' या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 'हरिजन'चे पहिले संपादक म्हणून कोणाचा निर्देश कराल ?
- आर. व्ही. शास्त्री

🔹४) स्त्रियांच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी पुण्यात 'आर्य महिला समाजा'ची स्थापना करणाऱ्या ..... या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत.
- पंडिता रमाबाई

🔸५) 'अॅम्स्टरडॅम' येथे भरलेल्या जागतिक उदारधर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा प्रबंध ..... यांनी वाचला.
- महर्षी वि. रा. शिंदे

________________________________

.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) २३°३०' ते ६६°३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान सूर्यकिरण थोडेसे तिरपे पडतात. त्यामुळे या भागात तापमान फार जास्त किंवा फार कमी नसते. या पट्ट्यास काय म्हणतात ?
- समशीतोष्ण पट्टा

🔹२) ६६°३०' ते ९०° अक्षवृत्त दरम्यानच्या प्रदेशास .... पट्टा म्हणतात.
- शीत पट्टा

🔸३) समुद्रसपाटीपासून उंचीनुसार तापमानात होणाऱ्या बदलास. तापमानाचे ...... वितरण असे म्हणतात.
- ऊर्ध्व

🔹४) विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना कमी-अधिक वायुदाबाचे पट्टे दिसून येतात. विषुववृत्तापासून ५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशात विषुववृत्तीय .... पट्टा पसरला आहे.
- कमी दाबाचा

🔸५) उत्तर व दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्तांदरम्यान .... पट्टा पसरला आहे.
- जास्त दाबाचा

_______________________________

🟠भारतातील महत्त्वाच्या आयोगांचे अध्यक्ष :-

🔹 पद          -           पदप्रमुख  🔸

🔸१)राष्ट्रीय महिला आयोग :- रेखा शर्मा

🔹२)राष्ट्रीय मानवी हक्क आयोग :- अरुण कुमार मिश्रा

🔸३)राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग :- सरदार इक्बाल सिंह लालपुरा

🔹४)राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग :- विजय सांपला

🔸५)राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग :-  हर्षल चव्हाण

🔹६)राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग :- भगवान लाल सहानी

🔸७)राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग :- प्रियांक कानूनगो

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

डॉ. एपीजे अब्दुल कलाम: सामान्य ज्ञान प्रश्न और उत्तर

1. डॉ अब्दुल कलाम का पूरा नाम क्या है?
(a) अवुल जाकिर जलालुद्दीन कलाम
(b) अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
(c) अब्दुल साकिर जैनुलाब्दीन कलाम
(d) उपरोक्त में से कोई नहीं
उत्तर: b
व्याख्या: एपीजे अब्दुल कलाम का पूरा नाम अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम था.

2. अब्दुल कलाम का जन्म कब हुआ था?
(a) 15 अक्टूबर 1931
(b) 2 सितंबर 1929
(c) 15 अगस्त 1923
(d) 29 फरवरी 1936
उत्तर: a
व्याख्या: अब्दुल कलाम का जन्म धनुषकोडी, रामेश्वरम, तमिलनाडु, भारत में 15 अक्टूबर 1931 को हुआ था. उनका जन्म मुस्लिम परिवार में हुआ था.

3.  अब्दुल कलाम के नाम पर किस द्वीप का नाम रखा गया है?
(a) व्हीलर द्वीप, ओडिशा
(b) लैंडफॉल द्वीप
(c) भवानी द्वीप
(d) श्रीहरिकोटा
उत्तर: a
व्याख्या: व्हीलर द्वीप ओडिशा में स्थित है. वर्तमान में इस द्वीप को डॉ. अब्दुल कलाम द्वीप के रूप में जाना जाता है। यह राज्य की राजधानी भुवनेश्वर से लगभग 150 किलोमीटर पूर्व में ओडिशा के तट से एक द्वीप है.

4. निम्नलिखित में से कौन सी पुस्तक अब्दुल कलाम द्वारा नहीं लिखी गई है?
(a) Failure to Success: Legendry Lives
(b) You Are Born to Blossam
(c) Ignited Minds
(d) A House for Mr Biswas‎
उत्तर: d
व्याख्या: A House for Mr Biswas‎ को 1961 में वी. एस. नायपॉल द्वारा लिखा गया है. विकल्पों में दी गई बाकी पुस्तकें डॉ. अब्दुल कलाम द्वारा लिखी गई थीं.

5. निम्नलिखित कथन में से कौन सा डॉ अब्दुल कलाम के बारे में सही नहीं है?
(a) डॉ. अब्दुल कलाम ने 2007 में भारत रत्न प्राप्त किया था
(b) डॉ. अब्दुल कलाम का निधन 17 जुलाई 2015 (83 वर्ष की आयु में) असम, भारत में हुआ था
(c) भारत 2020: न्यू मिलेनियम के लिए एक विजन किताब 1998 में लिखी गयी थी.
(d) कलाम ने रक्षा अनुसंधान और विकास संगठन में काम किया था
उत्तर: b
व्याख्या: डॉ. अब्दुल कलाम की मृत्यु 27 जुलाई 2015 (83 वर्ष की आयु) में शिलांग, मेघालय, भारत में हुई थी. वे उस समय भारतीय प्रबंधन संस्थान शिलॉन्ग में लेक्चर दे रहे थे.  कलाम साहब एकाएक गिर पड़े और कार्डियक अरेस्ट से उनकी मृत्यु हो गई थी.

डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम द्वारा लिखे गए सभी 25 पुस्तकों की सूची

6. निम्न में से कौन सा पुरस्कार डॉक्टर कलाम को नहीं दिया गया है?
(a) पद्म भूषण
(b) पद्म विभूषण
(c) शांति ने भटनागर को कवर किया
(d) भारत रत्न
उत्तर: c
व्याख्या: शांति स्वरूप भटनागर पुरस्कारडॉक्टर कलाम को नहीं दिया गया है. जबकि अन्य पुरस्कार उनको दिए गये थे. अब्दुल कलाम को भारत रत्न (1997), पद्म विभूषण (1990) और पद्म भूषण (1981) में प्राप्त प्राप्त हुआ था.

7. डॉ. अब्दुल कलाम भारत के ...... राष्ट्रपति थे.
(a) 9 वें
(b) 10 वें
(c) 11 वें
(d) 12 वें
उत्तर: c
व्याख्या: डॉ. अब्दुल कलाम भारत के 11 वें (व्यक्तिगत रूप से) राष्ट्रपति थे. वह 25 जुलाई 2002 से 25 जुलाई 2007 तक पद पर बने रहे थे.

8. अब्दुल कलाम ने 2002 में राष्ट्रपति चुनाव में किसे हराया था?
(a) के. आर. नारायणन
(b) लक्ष्मी सहगल
(c) कृष्णकांत
(d) भैरों सिंह शेखावत
उत्तर: b
व्याख्या: अब्दुल कलाम ने 2002 में हुए राष्ट्रपति चुनाव में लक्ष्मी सहगल को हराया था. उन्होंने 2002 का राष्ट्रपति चुनाव 922,884 के चुनावी वोट से जीता था.

भारत की राजनीतिक संरचना: भारत के राष्ट्रपति

डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम के प्रसिद्द कथन



2022 मधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे

📑📑  2022 मधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे

1. भारतीय AXA लाइफ इन्शुरन्सने खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीची नवीन ब्रँड ॲम्बेसिडर  म्हणून नियुक्ती केली आहे ?
1) विद्या बालन ✅
2) करीना कपूर
3) दिशा पटानी
4) माधुरी दीक्षित

2. खालीलपैकी कोण भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकून कसोटीत विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे ?
1) रविंद्र जडेजा
2) आर अश्विन ✅
3) हार्दिक पांड्या
4) भुवनेश्वर कुमार

3. अलीकडेच कोणत्या दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकीपटूचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले ?
1) इयान जॉनसन
2) एलेन बॉर्डर
3) शेन वार्न ✅
4) ग्रेग चैपल

4. पॅलेस्टाईनमधील भारताच्या कोणत्या राजदूताचे नुकतेच निधन झाले?
1) संजय सुधीर
2) पवन कपूर
3) मुकुल आर्य ✅
4) राहुल सचदेवा

5. प्रीमियर लीग प्रायमरी स्टार्स प्रकल्पांतर्गत क्रीडा, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ब्रिटिश कौन्सिलसोबत भागीदारी केली आहे?
1) दिल्ली ✅
2) बिहार
3) पंजाब
4) झारखंड

6. खालीलपैकी कोण जेट एअरवेजचे CEO बनले आहे?
1) राजीव अग्निहोत्री
2) संजीव कपूर ✅
3) प्रकाश सचदेव
4) मनीष मल्होत्रा

7. अलीकडेच दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरण (TDSAT) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
1) न्यायमूर्ती डी.एन पटेल ✅
2) न्यायमूर्ती संजय पटेल
3) न्यायमूर्ती मोहन अग्निहोत्री
4) न्यायमूर्ती राहुल सचदेवा

8. कोणत्या भारतीय बँकेने अलीकडेच बंदी घातलेल्या रशियन संस्थांना बँकिंग चॅनेलद्वारे पेमेंटवर बंदी घातली आहे?
1) पंजाब नॅशनल बँक
2) स्टेट बँक ऑफ इंडिया ✅
3) आय सी आय सी आय
4) यापैकी नाही

9. खालीलपैकी कोणाची भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
1) माधबी पुरी बुच ✅
2) कोमल अग्रवाल
3) मोनिका सचदेवा
4) जया अग्निहोत्री

10. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे देशाला किती कोटींची कमाई झाली?
1) 3800 कोटी रु.
2) 5800 कोटी रू.
3) 8800 कोटी रु.
4) 6800 कोटी रू. ✅

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे  #Revolution /क्रांती

📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

प्राकृतिक व पर्यावरणीय भूगोल

प्राकृतिक व पर्यावरणीय भूगोल
घटकांचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास झाल्याशिवाय त्यांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ समजून घेता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.



भूरूपशास्त्र

या घटकामध्ये समाविष्ट असलेले मुद्दे हे भूरूप निर्मितीशी संबंधित घटक म्हणून अभ्यासणे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे या घटकांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ तयारी करताना जास्त महत्त्व देऊन अभ्यासावी लागणार आहेच. पण त्यांचा मूलभूत अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. या घटकांचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास झाल्याशिवाय त्यांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ समजून घेता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.

पृथ्वीचे अंतरंग – रचना आणि घटना –

अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे हे मुद्दे भूमीस्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक म्हणून अभ्यासायचे आहेत. पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना तिच्या अंतर्भागाची रासायनिक व भौतिक रचना, त्यांची वैशिष्ट्ये, वितरण आणि त्यामुळे तयार होणाऱ्या अंतर्गत शक्ती असे मुद्दे यामध्ये पाहायला हवेत. खडक, खनिजे यांचा परिणामही व्यवस्थितपणे समजून घ्यायला हवा.

याव्यतिरिक्त भूमीस्वरूपांच्या विकासावर ज्या घटकांचा परिणाम होतो, ज्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ स्रोताचा उठाव/ उंची, खडकांची भौगोलिक रचना, हवामान, ऊर्जा, जैविक क्रिया आणि मानवी क्रिया यांचा समावेश होतो. या घटकांचा भूरूप निर्मितीवरील परिणाम समजून घ्यायला हवा.

भूरूपचक्रांची संकल्पना हा मुद्दा बहिर्गत शक्तींचे कार्य या घटकांतर्गत येईल. यामध्ये नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमीस्वरूपे अभ्यासायची आहेत. या कारक घटकांच्या विदरण आणि संचयनाच्या कार्यातून विकसित होणारी भूरूपे आणि त्यामध्ये समाविष्ट भूरूपिकीय प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

भारतीय उपखंडाची उत्क्रांती कशी झाली याचा भूरूपशास्त्रीय मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग- हिमालयीन प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, वाळवंट, किनारी प्रदेश व बेटे यांचे स्वरूप, विस्तार, रचना, वैशिष्ट्ये, भौगोलिक व हवामानशास्त्रीय महत्त्व, आर्थिक महत्त्व हे पैलू अभ्यासायला हवेत. यामध्ये नदी प्रणाली व पर्वत प्रणालींचा अभ्यासही महत्त्वाचा आहे.

ल्ल महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपिकीय वैशिष्ट्ये अभ्यासताना नदी व पर्वत प्रणालींचा उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने सलगता लक्षात घेऊन अभ्यास करावा. या ठळक भूरूपांनंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये/ भूमीस्वरूपे – टेकड्या, कटक, पठारी  प्रदेश, कुंभगर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण यांचा आढावा घ्यावा. यामध्ये अशा भूरूपांचे स्थान, वैशिष्ट्ये, भौगोलिक तसेच पर्यटनातील महत्त्व असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

हवामानशास्त्र

वातावरण – वातावरणाची संरचना, घटना व विस्तार अभ्यासताना त्याचे ऋतू व हवामानावरील परिणाम समजून घ्यायला हवेत.

हवा व हवामानाची अंगे ((Elements of weather and climate)  अभ्यासताना तापमान, आद्र्रता, पर्जन्यमान, वायुदाब, वारे हे महत्त्वाचे घटक व त्यांचा हवामानावरील परिणाम यांतील संकल्पनात्मक भाग महत्त्वाचा आहे. कार्यकारण संबंध जोडून या संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

सौर ऊर्जा – पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन, तापमान- पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे ऊध्र्व व क्षितिजसमांतर वितरण या मुद्द्यांचा अभ्यास उष्णतेच्या संतुलनावर परिणाम करणारे घटक, संतुलनाचा परिणाम, तापमानाच्या वितरणास कारक घटक व त्याचा परिणाम समजून घेऊन करावा.

हवेचा दाब, वारे, ग्रहीय व स्थानिक वारे यांचे कारक घटक व परिणाम समजून घ्यावेत.

मोसमी वारे (मान्सून), पर्जन्याचे वितरण, अवर्षण व पूर व त्यांच्याशी निगडित समस्या यांचा महाराष्ट्रापुरता भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असला तरी भारतीय पर्जन्याचा आढावा घेणे या मुद्द्याच्या आकलनासाठी आवश्यक आहे.

मान्सूनची निर्मिती, ॠतूंची निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. वेगवेगळ्या घटकांमध्ये समाविष्ट भौगोलिक प्रक्रियांच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत. –

भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी; घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)

पर्यावरण भूगोल

या घटकातील संकल्पनांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे. या संकल्पना समजून घेऊन केलेला अभ्यास हा विश्लेषणात्मक व उपयोजित प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

परिसंस्था घटक अभ्यासताना त्यातील जैविक आणि अजैविक घटक कोणते व त्यांचे एकमेकांवरील अवलंबित्व व परिसंस्थेतील भूमिका समजून घ्यायला हवी.

ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, अन्न साखळी, अन्न जाळे हे घटक एकत्रितपणे अभ्यासायचे आहेत. परिसंस्थेमधील ऊर्जेचा प्रवाह, अन्न साखळी/ जाळ्यातील विविध घटकांमध्ये होणारे ऊर्जेचे हस्तांतरण आणि त्यातून तयार होणारा ऊर्जेचा पिरॅमिड अशा प्रकारे परस्परसंबंध लक्षात घेऊन हा मुद्दा अभ्यासावा.

पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद््भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे करावा.

जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषत: CO, COs, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना

जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद््भवलेल्या समस्या म्हणून मानव व वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील ऊष्मावृद्धी केंद्रे (Heat Islands) या अभ्यासक्रमातील घटकांचा विशेष अभ्यास आवश्यक आहे. यांचा अभ्यासही कारणे, स्वरूप, समस्या आवश्यक उपाययोजना या मुद्द्यांच्या आधारे करावा.

पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे अभ्यासताना महत्त्वाच्या व्याख्या, तरतुदी, शिक्षेच्या तरतुदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन (EIA) व कार्बन क्रेडिट्स या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे.