Wednesday 27 April 2022

राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन

✍️✅  राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन 👇👇

👉 1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

👉 1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी

👉 1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष

👉 1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष

👉 1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष

👉 1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

👉 1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

👉 1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

👉 1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

👉 1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

👉 1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

👉 1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

👉 1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

👉 1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

👉 1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

👉 1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

👉 1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

👉 1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

👉 1928 - कलकत्ता - मोतीलाल नेहरू - नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

👉 1929 - लाहो - पं. जवाहरलाल नेहरू - संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

👉 1931 - कराची - सरदार पटेल - मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

👉 1936 - फैजपूर - जवाहरलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

👉 1938 - हरिपुरा - सुभाषचंद्र बोस -

👉 1939 - त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस -

👉 1940 - रामगढ - अब्दुल कलाम आझाद - वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

👉 1940 - मुंबई - मौ. अब्दुल आझाद - चलेजाव आंदोलनाची घोषणा.

👉 1946 - मिरत - जे. बी. कृपालानी -

👉 1947 - दिल्ली - डॉ. राजेंद्रप्रसाद - भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...