स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
14 June 2025
महत्वपूर्ण IMP प्रश्नसंच
परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जिल्ह्यातील महत्वाची जलाशये.
रायगड = कालाते - (हे एक तलाव आहे.)
सातारा= धोम, कन्हेर, कोयना.
कोल्हापूर = दुधगंगा, तिलारी, राधानगरी.
बुलढाणा = नळगंगा.
पुणे = पवना, भाटघर, खडकवासला, माणिकडोह, डींभे, खापोली, शिवपूरी
ठाणे = भातसा.
परभणी = येलदरी (जिंतूर तालूका - पूर्णा नदीवर.)
सिंधूदुर्ग = धामापूर (एक तलाव आहे.)
औरंगाबाद = जायकवाडी (नाथसागर)
यवतमाळ = अरुणावती.
सोलापूर = उजनी (यशवंत सागर).
नाशिक = गंगापूर, (पुणेगाव - अपूर्ण प्रकल्प आहे.)
अहमदनगर = भाटघर, भंडारदरा.
उस्मानाबाद/नांदेड = मांजरा.
रत्नागिरी = फणसवाडी.
नदीने तयार केलेल्या सीमा
🎇 गोदावरी नदी 🎇
🚦अहमदनगर-औरंगाबाद
🚦जालना-बीड
🚦बीड-परभणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇 भीमा नदी 🎇
🚦पणे-सोलापूर
🚦पणे-अहमदनगर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇 कष्णा नदी 🎇
🚦सांगली-कोल्हापूर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇 नीरा नदी 🎇
🚦पणे-सोलापूर
🚦पणे-सातारा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇 मांजरा नदी 🎇
🚦उस्मानाबाद - बीड
गोदावरी नदी
गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील ०९ जिल्हयातुन वाहते. दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. गोदावरी नदीस “दक्षिण गंगा” किंवा “ब्रहद्ध गंगा” या नावानेही ओळखले जाते.गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.
गोदावरी नदीचा उगम :-
सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हिारी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे. गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या देानच राज्यांतुन वाहते. गोदावरी नदीची एकूण लांबी * किमी एवढी आहे.गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते. १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.
गोदावरीच्या उपनद्या
पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका, बोरा इत्यादी.
गोदावरी नदीच्या काठावरील शहरे
नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.
गोदावरी नदीवरील धरणे
गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसाार” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण
●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे
●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण
●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव
●›› गडचिरोली जिल्हा : दिना
●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह
●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा
●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)
●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे
●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव
●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,
●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.
●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण
●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण
●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण
●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)
●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी
●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण
●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप
●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी
●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा
●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)
●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)
●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण
●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)
●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.
12 June 2025
प्रथम गोलमेज परिषद – विश्लेषण
11 June 2025
मानवी शरीराशी संबंधित
भूगोल 10 प्रश्न आणि उत्तरे
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.
1. डोंगरी वारे
2. दारिय वारे ✅
3. स्थानिक वारे
4. या पैकी नाही
2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......
1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.
2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅
3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.
4. या पैकी नाही
3⃣ चकीचे विधान ओळखा.
1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.
3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.
1. फक्त 1
2. फक्त 2
3. फक्त 3 ✅
4. सर्व बरोबर
4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.
1. 1607✅
2. 1707
3. 1807
4. 1907
5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?
1. स्लेट
2. बेसाल्ट☑️
3. टाईमस्टोन
4. कार्टज
6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.
1. छोटा नागपूर
2. अरवली ☑️
3. माळवा
4. विंध्य
7⃣ खालील विधानाचा विचार करा.
1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.
2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.
3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.
1. फक्त 1 व 2
2. फक्त 2 व 3
3. फक्त 1 व 3 ☑️
4. फक्त 3
8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .
1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा☑️
2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा - भीमा
3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा
4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना
9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे?
1. कोयना
2. धोम ☑️
3. चांदोली
4. राधानगरी
1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे?
1. अहमदनगर
2. पुणे
3. सातारा
4. वरील सर्व☑️
📚खालीलपैकी कोणत्या देशास पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात ?
1. क्युबा
2. थायलंड
3. फिनलँड
4. नॉर्वे
उत्तर:- 2
व्हीक्टोरिया धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
1. नायगारा
2. इग्वाझु
3. झांबिझी
4. नाईल
उत्तर:- 3
खालीलपैकी वली पर्वत कोणता नाही ?
1. हिमालय
2. आल्प्स
3. रॉकी
4. फ्युजियामा
उत्तर:- 4
कृष्णराजसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहेत ?
1. कृष्णा
2. कावेरी
3. भीमा
4. गोदावरी
उत्तर:- 2
नद्या स्पेशल
1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती?
✅ - कृष्णा.
2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅ - कृष्णा
3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅ - कृष्णा.
4. मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - पुणे.
5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - हरीपुर.
7. कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - नरसोबाची वाडी.
8. इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु.
9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅ - कोयना.
10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅ - खडकवासला.
11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - मुठा.
12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
✅ - राधानगरी.
13. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - वारणा.
15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - नीरा.
16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - सातारा.
17. उजणी धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - भीमा.
18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅ - कोल्हापूर.
19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅ - पुणे.
20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - पुणे.
भूगोल प्रश्नसंच
जलविद्युत प्रकल्प .
🔋सातारा - कोयना, कण्हेर,धोम, येवतेश्वर
🔋 पुणे - पवना, खडकवासला, भाटघर, वीर, माणिकडोह, डिंभे, पानशेत
🔋 अहमदनगर - घाटघर, भंडारदरा
🔋सोलापूर - उजनी
🔋 कोल्हापूर - तिल्लारी, राधानगरी, दुधगंगा, चांदोली
🔋सांगली - वारणा
🔋ठाणे - सूर्या, भातसा
🔋 रायगड - खोपोली, भिवपुरी, भिरा
🔋 सिंधुदुर्ग - तेरवान मेंढे
🔋 नाशिक - वैतरणा, करंजवण
🔋 बीड - माजलगाव
🔋 नागपूर - पेंच
🔋 औरंगाबाद - जायकवाडी (पैठण येथे)
🔋 परभणी - येलदरी
🔋 अकोला - वाण
🔋 अमरावती - शहाणूर
चांदोली राष्ट्रीय उद्यान
◾️सांगली,
◾️सातारा,
◾️कोल्हापूर व
◾️रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे.
🪵 वारणा नदीचा उगम येथेच होतो.
🪵१७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.
🪵 चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.
🪵 चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे
🪴वनऔषधी वनस्पती
ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणिअडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.
🐅 पराणी-
पट्टेवाले आणि बिबट्या ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.
🦚 पक्षी-
महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड, ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभाई, सुतार, भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .
संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच
1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.
अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.
ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.
क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.
ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.
पर्याय-
1 ) अ आणि ब 2) ब आणि क
3 ) अ आणि क 4) ब आणि ड
Ans:-1
2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?
पर्याय -
1 ) सप्टेंबर 2 ) डिसेंम्बर
3 ) जून 4 ) मार्च
Ans:-3
3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
पर्याय -
1 ) अटलांटिक 2 ) पॅसिफिक
3 ) हिंदी 4 ) आर्क्टिक
Ans:-1
4 ) द्वीपगिरी काय आहे ?
पर्याय -
1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.
4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .
Ans:-1
5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं.
पर्याय -
1 )सकाळी 11 ते 12
2 ) दुपारी 12 ते 1
3 ) दुपारी 1 ते 2
4 ) दुपारी 2 ते 3
Ans:-4
6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?
अ) NOW ऑफ NEVER
ब)BROKEN WINGS
क)THE WAY OUT
ड)NOTA
Ans:-1
7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?
अ)जगन्नाथ मिश्रा
ब)अमीर अली
क)गफार खान
ड)नारायण पंडित
Ans:-1
8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
अ)मिंटो 2रा
ब)कर्झन
क)माउंटबॅटन
ड)वेव्हल
Ans:-3
9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?
अ)तात्या टोपेे
ब)भगतसिँग
क)अनंत कान्हेरे
ड)नोटा
Ans:-1
१०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?
अ)स.सेन
ब)अशोक मेहता
क)T. R. होल्म्स
ड)OTRAM
Ans:-1
प्रश्न 1) भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा:
अ) महानदी ब) गोदावरी
क) कृष्णा ड) नर्मदा
1) अ,ब,क,ड 2) ब,अ,ड,क
3) ब,क,ड,अ💐💐 4) क,ब,ड,अ
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 2) हुगळी नदी.........नदीची वितरिका आहे?
1) दामोदर
2)ब्रम्हपत्रा
3) गंगा💐💐
4) पदमा
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 3) योग्या जोड्या लावा.
*नदी* *धरण*
अ) अरुणावती 1) पूरमेपाडा
ब) बोरी 2) बोरकुंड
क) कान 3) करवंद
ड) कनोली 4) मलनगांव
1) 3,1,2,4
2) 3,1,4,2💐💐
3) 1,3,2,4
4) 4,2,1,3
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 4) भारताचा.........हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
1) वृंदावन
2) राजमुंद्रि
3) सुंदरबन 💐💐
4) मच्छ्लिपट्टन
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 5) भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
1) मध्य दिल्ली
2) माहे💐💐
3) लक्षद्वीप
4) यानम
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 6) भारताच्या भु सिमा ....... देशाना भिडतात.
1) सात 💐💐
2) आठ
3) सहा
4) नऊ
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 7) भारताची दक्षिनोत्तर लांबी किती आहे?
1) 3214 कि.मी 💐💐
2) 3014 कि.मी
3) 2933 कि.मी
4) 3312 कि.मी
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 8) ..........हा भारताचा सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे.
1) अरवली 💐💐
2) सह्याद्री
3) हिमालय
4) निलगिरि
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 9) यारदांग हे भुदृष्य कशामुळे तयार होते?
1) वाऱ्याचे खणन कार्य💐💐
2) वारयाच्य भरण कार्य
3) नदिचे खणण कार्य
4)नदीचे खणण कार्य
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 10) खलीलपैकी वातवरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?
1) तपांबर 💐💐
2) तपस्तब्धी
3) दलांबर
4) स्तितांबर
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 11) विषुववृत्तापासुन ध्रुवाकडे वहणारया ग्रहीय वरयांचा योग्या क्रम ओळखा.
1) पश्चिमी वारे,व्यापारी वारे,धृवीय वारे
2) व्यापारी वारे,पश्चिमी वारे,धृवीय वारे💐💐
3) व्यापारी वारे,धृवीय वारे,पश्चिमी वारे
4) धृवीय वारे,पश्चिमी वारे,व्यापारी वारे
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 12) ......मृदेने लहान सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.
1) काळी कपसाची मृदा
2) तांबडी मृदा
3) गाळाची मृदा💐💐
4) जांभी मृदा
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 13) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?
1) आंध्रप्रदेश
2) महाराष्ट्र 💐💐
3) बिहार
4) उत्तर प्रदेश
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 14) भारतातील कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमूख राज्य आहे?
1) झारखंड 💐💐
2) मध्य प्रदेश
3) छत्तीसगढ़
4) गुजरात
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 15) ही भारतातील सर्वात लहाण आदिवासी जमात आहे.
1) भिल्ल
2) संथल
3) अंदमानी 💐💐
4) नागा
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 16) उत्तर - पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यलय कोठे आहे?
1) भुवनेश्वर
2) हजिपुर
3) गुहाटी
4) गोरखपुर💐💐
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 17) योग्या जोड्या लावा.
*स्थलांतरीत शेती* *देश*
अ) रोका 1)मलेशिया
ब) लदांग 2) ब्राझिल
क) चेना 3) झैरे
ड) मसोले 4) श्रीलंका
1) 2,1,4,3💐💐
2) 1,2,3,4
3) 3,2,1,4
4) 4,3,2,1
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 18) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?
1) हिस्सर 💐💐
2) पुणे
3) रहुरी
4) दपोली
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 19) क्योटो करार हा...........शी संबधित आहे.
1) लोकसंख्या
2) साधनसंपत्ती
3) जागतिक उबदारपणा 💐💐
4) प्रदूषण
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
प्रश्न 20) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखवृत्तावर निश्चीत केली गेली आहे?
1) 82° 30' पश्चिम
2) 28° 30' पुर्व
3) 82°30' पुर्व💐💐
4) 28°30'पश्चिम
मातीचे प्रकार व स्थान
गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.
काळी मृदा
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.
तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.
वाळवंटी मृदा
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.
गाळाची मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.
पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे ? महाराष्ट्राविषयी माहिती
महाराष्ट्राविषयी माहिती
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
▪️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
▪️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
▪️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
▪️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
▪️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
▪️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
▪️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
▪️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
▪️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
1) गोंडवाना श्रेणीचे खडक - यवतमाळ , गडचिरोली
◾️ विंध्य श्रेणीचे खडक - चंद्रपूर
◾️ आर्कियन श्रेणीचे खडक - सावंतवाडी, वेंगुर्ला
◾️ धारवाड श्रेणीचे खडक - भंडारा, गोंदिया
2) दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे पुरावे - गरम पाण्याचे झरे
3) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना - 1 नोव्हेंबर 1956
4) महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टेकड्या - दरेकसा
5) खलाशी - कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग
6) मोमिनाबाद - आंबेजोगाई
7) औरंगाबाद - वेरूळ टेकड्या
◾️ नांदेड - मुदखेड टेकड्या
◾️ गडचिरोली - सुरजागड टेकड्या
◾️ धुळे - गाळणा डोंगर
8) कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त - पश्चिमेकडील
9) दुधा-तुपाचा जिल्हा - धुळे
10) भारतातील सर्वात प्राचीन लेणी - पितळखोरा
11) सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा - नांदेड आणि यवतमाळ
12) महाराष्ट्र पठाराची निर्मिती - भ्रूश्यमूलक उद्रेक
13) जोगेश्वरी लेणी - मुंबई उपनगर
14) महाराष्ट्र सीमेलगत राज्य - 6 ( गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक , गोवा व दादर आणि नगर हवेली
◾️ केंद्रशासित प्रदेश - 1
15) अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर - वैराट
16) कृष्णा व भीमा जलविभाजक - शंभू महादेव डोंगररांग
17) मांजरा पठार - मराठवाडा
18) महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी 52 - 60 km
19) भामरागड टेकड्या - गडचिरोली जिल्हा
20) अजिंठा लेणी - वाघुर नदीच्या तीराव
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सराव प्रश्न
1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात🚩
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे
2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली🚩🚩
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ
3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान🚩
3. सिक्किम
4. गुजरात
4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05🚩
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री
5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व🚩
6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_
ज) ग्वाल्हेर_📚✍🏻
ग) इंदौर
ता) दिल्ली
प) या पैकी नाही
7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1)अमर शेख
2)अण्णाभाऊ साठे✅
3)प्र. के.अत्रे
4)द.ना.गव्हाणकर
8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1)धुळे -गाळणा डोंगर
2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4)हिंगोली -हिंगोली डोंगर
1)सर्वच बरोबर ✅✅
2)1, 2बरोबर
3)3, 4बरोबर
4)सर्वच चूक
9. खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?
(1) महाराष्ट्र ✌️🚩
(2) तामिळनाडु
(3) आंध्रप्रदेश
(4) पश्चिमप्रदेश
10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
१) नर्मदा व तापी🚩🚩
२) तापी व गोदावरी
३) कृष्णा व गोदावरी
४) कृष्णा व पंचगंगा
11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश
12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम🚩🚩
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र
13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता🚩🚩
3. चंदिगड
4. मुंबई
14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद🚩🚩
4. नांदेड
15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा🚩🚩
नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर पक्षी
भारतीय नद्या(INDIAN RIVERS)
1 सिन्धु नदी :-
•लांबी: (2,880km)
• उगम: मानसरोवर झील के निकट
• उप नदी:(तिब्बत) सतलज, बियास,
झेलम, चिनाब,
रावी, शिंगार,
गिलगित, श्योक (जम्मू और कश्मीर, लेह)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
2 झेलम नदी
•लांबी: 720km
•उगम : शेषनाग झील,
जम्मू-कश्मीर
•सहायक नदी: किशन गंगा, पुँछ लिदार,करेवाल,
सिंध जम्मू-कश्मीर,
कश्मीर
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
3 चिनाब नदी
•लांबी: 1,180km
•उगम : बारालाचा दर्रे के निकट
•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
4 रावी नदी
•लांबी: 725 km
•उगम स्थळ:रोहतांग दर्रा,
कांगड़ा
•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
5 सतलज नदी
•लम्बाई: 1440 (1050km भारत)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल
•सहायक नदी : व्यास, स्पिती,
बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
6 व्यास (बियास)नदी
•लांबी: 470
•उगम: रोहतांग दर्रा
•सहायक नदी:तीर्थन, पार्वती,
हुरला
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
7 गंगा नदी
•लांबी :2,525 km
•उगम: गंगोत्री के निकट गोमुख से
• उप नदी: यमुना, रामगंगा,
गोमती,
बागमती, गंडक,
कोसी,सोन,
अलकनंदा,
भागीरथी,
पिण्डार,
मंदाकिनी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
8 यमुना नदी
•लांबी: 1375km
•उगम: यमुनोत्री ग्लेशियर
•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,
टोंस, गिरी,
काली, सिंध,
आसन
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
9 रामगंगा नदी
•लांबी: 690km
•उगम:नैनीताल के निकट एक हिमनदी से
• सहायक नदी:खोन
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
10 घाघरा नदी
•लम्बाई: 1,080 km
•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)
• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,
कुवाना, राप्ती,
चौकिया
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*11 गंडक नदी*
•लम्बाई: 425km
•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,
त्रिशूल, गंगा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*12 कोसी नदी*
•लम्बाई: 730km
•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी
(गोंसाईधाम)
•सहायक नदी: इन्द्रावती,
तामुर, अरुण,
कोसी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*13 चम्बल नदी*
•लम्बाई: 960 km
•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से
•सहायक नदी :काली सिंध,
सिप्ता,
पार्वती, बनास
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*14 बेतवा नदी*
•लम्बाई: 480km
•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*15 सोन नदी*
•लम्बाई: 770 km
•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से
•सहायक नदी:रिहन्द, कुनहा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*16 दामोदर नदी*
•लम्बाई: 600km
•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व
•सहायक नदी:कोनार,
जामुनिया,
बराकर झारखण्ड,
पश्चिम बंगाल
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*17 ब्रह्मपुत्र नदी*
•लम्बाई: 2,880km
•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)
•सहायक नदी: घनसिरी,
कपिली,
सुवनसिती,
मानस, लोहित,
नोवा, पद्मा,
दिहांग अरुणाचल प्रदेश, असम
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*18 महानदी*
•लम्बाई: 890km
•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर
•सहायक नदी: सियोनाथ,
हसदेव, उंग, ईब,
ब्राह्मणी,
वैतरणी मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
उड़ीसा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*19 वैतरणी नदी*
• लम्बाई: 333km
•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*20 स्वर्ण रेखा*
•लम्बाई: 480km
•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,
झारखण्ड,
पश्चिम बंगाल
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*21 गोदावरी नदी*
•लम्बाई: 1,465km
•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से
•सहायक नदी:प्राणहिता,
पेनगंगा, वर्धा,
वेनगंगा,
इन्द्रावती,
मांजरा, पूर्णा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*22 कृष्णा नदी*
•लम्बाई: 1,290km
•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट
•सहायक नदी: कोयना, यरला,
वर्णा, पंचगंगा,
दूधगंगा,
घाटप्रभा,
मालप्रभा,
भीमा, तुंगप्रभा,
मूसी महाराष्ट्र,
कर्नाटक,
आन्ध्र प्रदेश
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*23 कावेरी नदी*
•लम्बाई: 760km
•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी
•सहायक नदी:हेमावती,
लोकपावना,
शिमला, भवानी,
अमरावती,
स्वर्णवती कर्नाटक,
तमिलनाडु
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*24 नर्मदा नदी*
•लम्बाई: 1,312km
•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी
•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,
दूधी, बर्ना मध्य प्रदेश,
गुजरात
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*25 ताप्ती नदी*
•लम्बाई: 724km
•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)
•सहायक नदी: पूरणा, बेतूल,
गंजल, गोमई मध्य प्रदेश,
गुजरात
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*26 साबरमती*
•लम्बाई: 716km
•उद्गम स्थल: जयसमंद झील
(उदयपुर)
•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,
गुजरात
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*27 लूनी नदी*
•उद्गम स्थल: नाग पहाड़
•सहायक नदी:सुकड़ी, जनाई,
बांडी राजस्थान,
गुजरात,
मिरूडी,
General knowlege
बियास
०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम
०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश
०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद
०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची
०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव
०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप
०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.
०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार
१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश
११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर
१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग
१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण
१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite
१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद
१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी
१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम
१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर
१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता
२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान
२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा
२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर
२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
१) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?
👉🏿उत्तर ----------- - कोल्हापूर
२) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?
👉🏿 उत्तर ------------- औरंगाबाद
३) विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?
👉🏿 उत्तर ------------- गोंदिया
४) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते.
👉🏿उत्तर ------------- रत्नागिरी
५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
👉🏿उत्तर ------------- गोंदिया
६) महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.
👉🏿 उत्तर ------------- बेसॉल्ट
▶️
७) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.
👉🏿 उत्तर ------------- सह्याद्री
८) महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे.
👉🏿 उत्तर ------------- मुंबई
९) महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
👉🏿 उत्तर ------------- रत्नागिरी
१०) महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
👉🏿 उत्तर ------------- गडचिरोली
११) महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?
👉🏿 उत्तर ----------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
१२) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ?
👉🏿 उत्तर ----------- वर्धा.
१३) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?
👉🏿 उत्तर ---------- प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.
१४) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ?
👉🏿 उत्तर ------------- महाराष्ट्रात
१५) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?
👉🏿 उत्तर ------------ नाशिक
१६) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ?
👉🏿 उत्तर ----------- अहमदनगर.
१७) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉🏿 उत्तर ------------- रायगड
१८) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.
👉🏿 उत्तर ----------- आंबोली (सिंधुदुर्ग)
१९) पंढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.
👉🏿 उत्तर -------------- भीमा
२०) कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?
👉🏿 उत्तर ------------- गोदावरी
२१) कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?
👉🏿 उत्तर ----------- प्रवरा
२२) गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ?
👉🏿 उत्तर ----------- वज्रेश्वरी
२३) जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉🏿 उत्तर - बुलढाणा
२४) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
👉🏿 औरंगाबाद
विज्ञान प्रश्नसंच
🌸मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?
१) कोरनिआ
२) इरीस✅
३) प्युपील
४) रेटीना
🌸सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?
१) आंतर परावर्तन
२) सस्पंदन
३) निनाद✅✅
४) स्पंदन
🌸अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) रक्त गोठलेले असणे
२) रक्त थंड असणे
३) शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅
४) शरीराचे तापमान स्थिर असते.
🌸१ ग्रॅम हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.
१) १.३६
२) १.३४✅✅
३) १.३८
४) १.३३
🌸 स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.
१) शाकीय
३) लैंगिक
२) शाकीय आणि लैंगिक ✅✅
४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही
🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
१) जगदीश चंद्र बोस
२) कॕमिलो गोल्गी
३) रॉबर्ट हुक✅✅
४) रॉबर्ट ब्राऊन
🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??
१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची
२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅
३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन
४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची
🌸 खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा.....होय.
१) ॲस्ट्रोनॉट
२) मार्स अॉर्बिटर मिशन
३) ॲस्ट्रोसॕट✅✅
४) यापैकी नाही
🌸वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?
१) मँग्नीज अॉक्साइड
२) रेनी निकेल ✅✅
३) कोबाल्ट
४) झिंक
🌸इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?
१) टंगस्टन
२) ब्रान्झ
३) नायक्रोम✅✅
४) अॉरगान
उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?*
💚 बयुटिरिक
💜 लक्टरीक
❤️ फोर्मिक
💛 *सायट्रिक ☑️*
उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?
💚 - कादारनाथ
💜 - हेल आयलंड रेड
❤️ - ब्रम्हा
💛 - *लेगहॉर्न ☑️*
महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?
💚 - गवताळ कुरणे
💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️
❤️ - पानझडी वृक्षांची वने
💛 - उंच वृक्षांची वने
इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?
💚 - होमर ☑️
💜 - सेक्रेटिस
❤️ - पिंडार
💛 - सॉफिकलीस
आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?
💚 - 26 ☑️
💜 - 59
❤️ - 49
💛 - 29
न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?
💚 - जेम्स चॅडविक ☑️
💜 - न्यूटन
❤️ - रुदरफोर्ड
💛 - जे जे थॉमसन
महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?
💚 - काळी ☑️
💜 - करडी
❤️ - वालुकामय
💛 - लाल
सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?
💚 - *बल्बन ☑️*
💜 - राजिया सुलतान
❤️ - अल्लाउद्दीन खिलजी
💛 - यापैकी नाही
NTPC ची स्थापना केव्हा झाली?
💚 - 1973
💜 - *1975 ☑️*
❤️ - 1982
💛 - 1966
पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?
💚 - उपसूर्य
💜 - अपसूर्य ☑️
❤️ - भ्रमणसूर्य
💛 - बहिर्यसूर्य
..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?
💚 - बी12 ☑️
💜 - बी 8
❤️ - बी3
💛 - बी7
बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?
💚 - दुरदृष्टीता ☑️
💜 - लंबदृष्टीता
❤️ - निकटदृष्टीता
💛 - यापैकी नाही
बालकवी कोणाला म्हणतात?
💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️
💜 - गोविंद करंदीकर
❤️ - प्रल्हाद केशव अत्रे
💛 - यापैकी नाही
झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?
💚 - सयाजीराव
💜 - दामोदर ☑️
❤️ - यशवंतराव
💛 - धोंडोपंत
उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
💚 - वैतरणा
💜 - कुंबी
❤️ - तेरणा ☑️
💛 - भोगावती
सेस्मोग्राफ हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?
💚 - क्षारमापक
💜 - वक्रातामापाक
❤️ - भूकंपनोद मापक ☑️
💛 - यापैकी नाही
सलवा जुडूम हे काय आहे?
💚 - नक्षलवादी संघटना
💜 - राजनैतिक पक्ष
❤️ - NGO
💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️
मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
💚 - मिशी काढून टाकणे
💜 - मिशी कातरने
❤️ - मिशी वाढविणे
💛 - बेअब्रू करणे ☑️
ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?
💚 - स्थायु
💜 - द्रव
❤️ - वायू
💛 - निर्वात जागा ☑️
चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?
💚 - सोलापूर
💜 - पुणे
❤️ - कोल्हापूर ☑️
💛 - मुंबई
प्रश्न मंजुषा
1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.
A. 1/2 सदस्य संख्या
B. 1/3 सदस्य संख्या✅
C. 1/4 सदस्य संख्या
D. 1/10 सदस्य संख्या.
________________________
2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?
A. 30 दिवस
B. 60 दिवस
C. 90 दिवस✅
D. वरीलपैकी काहीही नाही.
________________________
3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?
A. राज्य शासन
B. स्थायी समिती✅
C. जिल्हा परिषद
D. मुख्य कार्यकारी अधिकारी.
________________________
4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.
A. सहाय्यक अधिकारी
B. सल्लागार समिती
C. कक्ष अधिकारी✅
D. मुख्य अधिकारी.
________________________
5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे?
A. सरपंच
B. गट विकास अधिकारी
C. मुख्य कार्यकारी अधिकारी
D. वरील सर्वांना.✅
________________________
6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?
A. डॉ. बी.आर, आंबेडकर
B. वल्लभभाई पटेल✅
C. जवाहरलाल नेहरू
D. डॉ. राजेंद्र प्रसाद.
________________________
7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.
(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.
(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.
(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.
सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?
A. (a) आणि (b)
B. (b), (c) आणि (d)
C. (a), (c) आणि (d)
D. (a), (b), (c) आणि (d). ✅
________________________
8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?
(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.
(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.
(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.
(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.
पर्यायी उत्तरे :
A. (a), (b), (c)
B. (b), (c), (d)
C. (a), (c), (d)
D. (a), (b), (c), (d). ✅
________________________
9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.
A. संसद ठराव करून
B. संसद कायदा तयार करून✅
C. राष्ट्रपती आदेश पारित करून
D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.
________________________
10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते.
A. वित्त विधेयक
B. विनियोजन अधिनियम ✅
C. वित्तीय अधिनियम
D. संचित निधी अधिनियम.
१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?
१) पुणे
२)नागपूर
३)मुंबई
४)अहमदनगर ✅
२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?
१)नाशिक
२)पुणे
३)मुंबई उपनगर ✅
४)मुंबई शहर
३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?
१)ठाणे जिल्हा
२)पुणे जिल्हा
३) वाशिम जिल्हा
४)परभणी जिल्हा ✅
४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
१)१६ ✅
२)०९
३)१३
४)१०
५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?
१) आंध्र प्रदेश
२)तेलंगणा
३)मध्य प्रदेश ✅
४)कर्नाटक
६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?
१) पूर्व - पश्चिम
२) पश्चिम - उत्तर
३)उत्तर - पूर्व ✅
४) दक्षिण - पूर्व
७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?
१)भिलेवडा
२) भिल्लेश्र्वर
३) भिवटेकडी
४) भिलठाण ✅
८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अमरावती
२) लात्तुर
३) सोलापूर
४)बुलढाणा ✅
९) सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपूर
२) नागपूर
३) भंडारा
४) यवतमाळ ✅
१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) सांगली
२)सातारा ✅
३)धुळे
४) औरंगाबाद
११) धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
१)४ ✅
२)१०
३)१४
४)१६
१२) तोरणमाळ डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जळगाव जिल्हा
२) बुलढाणा जिल्हा
३)नाशिक जिल्हा
४) नंदुरबार जिल्हा ✅
१३) खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?
१) वाशिम जिल्हा
२) धुळे जिल्हा
३) जळगांव जिल्हा ✅
४)हिंगोली जिल्हा
१४) गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जालना जिल्हा
२)परभणी जिल्हा
३) सातारा जिल्हा
४) औरंगाबाद जिल्हा ✅
१४) भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली ?
👉 ११ July १८५१ रोजी भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरु झाली.येथून मुंबईमध्ये अनेक सूतगिरण्यासह औधोगिक वाढीस सुरुवात झाली.
१५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता जिल्हा कोणता व त्याचे प्रमाण किती टक्के आहे.?
Ans.मुबंई उपनगर जिल्हा त्याचे प्रमाण 89.9% इतके आहे.
भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती
१) तापी नदी :--
-- ही पश्चिम वाहिनी नदी आहे.
--तिचा उगम सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो.
--ती महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते.
--पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे.
-------------------------------------------------
(२) गोदावरी नदी :--
-- ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब
अशी नदी आहे.
--गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.
--ही नदी महाराष्ट्र
आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व
बंगालच्या उपसागरास मिळते.
--प्रवरा,मांजरा,प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
---------------------------------------------------
(३)कृष्णा नदी :--
-- ही नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे
उगम पावते.
--ही नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या समुद्राला मिळते.
--भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत.
-------------------------------------------------
(४) गंगा नदी :--
-- गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची
नदी आहे.
--या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो.
--ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेशव बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते.
---------------------------------------------------
(५) सिंधू नदी :--
-- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू
नदीच्या काठीच झाला.
--ही नदी हिमालयात मान सरोवराजवळ उगम पावते. --ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.
पठाराची स्थानिक नावे:
खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.
09 June 2025
9 जून २०२५ चालू घडामोडी
08 June 2025
ठळक बातम्या. ८ जुन २०२५.
१. G-७ शिखर परिषद.
- स्थान: कानानस्किस, अल्बर्टा, कॅनडा
- मोदींचा हा दशकातील पहिलाच कॅनडा दौरा आहे.
२.जागतिक अन्न सुरक्षा दिन २०२५.
- ७ जून रोजी, संपूर्ण जग जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यासाठी एकत्र येते.
- २०२५ ची थीम, "अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान"
- डिसेंबर २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषित केले.
- ७ जून २०१९ रोजी पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला.
३. फ्लिपकार्ट.
- फ्लिपकार्ट ही रिझर्व्ह बँकेकडून नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी परवाना मिळवणारी भारतातील पहिली मोठी ई-कॉमर्स फर्म बनली.
- परवान्यामुळे वॉलमार्ट-समर्थित प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना आणि विक्रेत्यांना थेट कर्ज देऊ शकते.
- १९३४ च्या आरबीआय कायद्यानुसार, एनबीएफसींचे नियमन आरबीआयद्वारे केले जाते.
४.अश्वनी लोहानी
- एअर इंडियाचे माजी सीएमडी अश्वनी लोहानी यांची पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) चे नवीन संचालक म्हणून नियुक्ती.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएमएमएल सोसायटीचे अध्यक्ष आहेत.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.
- कार्यकारी परिषदेचे अध्यक्षपद पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे आहे.
५.स्वच्छता पखवाडा २०२५.
- १ मे ते १५ मे दरम्यान स्वच्छता पंधरावा २०२५ साजरा केला.
- स्वायत्त संस्थांमध्ये (AIs) आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSUs) १८८ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025
26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025
👉स्थळ: गुमी, दक्षिण कोरिया.
👉कालावधी: 27 - 31 मे 2025.
👉भारताची कामगिरी: एकूण 24 पदके (8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य). पदकतालिकेत दुसरे स्थान.
👉टॉप 3 देश (पदकतालिका):
१)चीन: 19 सुवर्ण, 9 रौप्य, 4 कांस्य (एकूण 32 पदके)
२)भारत: 8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य (एकूण 24 पदके)
३)जपान: 5 सुवर्ण, 11 रौप्य, 12 कांस्य (एकूण 28 पदके)
👉भारतासाठी सुवर्णपदक विजेते
१) गुलवीर सिंग: पुरुषांची 10,000 मीटर शर्यत
२)गुलवीर सिंग: पुरुषांची 5,000 मीटर शर्यत
३)अविनाश साबळे: पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस
४)ज्योती याराजी: महिलांची 100 मीटर अडथळा शर्यत
५)पूजा सिंग: महिला उंच उडी
६)नंदिनी आगसारा: हेप्टाथलॉन
७)मिश्र 4x400m रिले संघ: संतोष कुमार, रुपल चौधरी, विशाल आणि सुभा व्यंकटेशन
८)महिला 4x400m रिले संघ: जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा राजिता आणि सुभा व्यंकटेशन
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
महत्त्वाची ऐतिहासिक पुस्तके आणि त्यांचे लेखक
१. अर्थशास्त्राचे लेखक कोण आहेत?
👉 चाणक्य
२. अष्टाध्यायीचे लेखक कोण आहेत?
👉 पाणिनी
३. इंडिकाचे लेखक कोण आहेत?
👉 मेगास्थेनिस
4. मेघदूत, कुमारसंभवमचे लेखक कोण आहेत?
👉 कालिदास
५. भामदर्शनचे लेखक कोण आहेत?
👉 भगवती चरण बोहरा
६. अभिज्ञान शकुंतलमचे लेखक कोण आहेत?
👉 कालिदास
७. मुद्राराक्षसाचे लेखक कोण आहेत?
👉 विशाखदत्त
८. हाफ अ लाईफचे लेखक कोण आहेत?
👉 व्ही.एस. एस.एस. नायपाल
९. कामसूत्राचे लेखक कोण आहेत?
👉 वात्स्यायन
१०. राजतरंगिनीचे लेखक कोण आहेत?
👉 कल्हण
११.हर्षचरित आणि कादंबरीचे लेखक कोण आहेत?
👉 बाणभट्ट
१२. पंचतंत्राचे लेखक कोण आहेत?
👉 विष्णू शर्मा
१३. गीत गोविंदचे लेखक कोण आहेत?
👉 जयदेव
१४. पृथ्वीराज रासोचे लेखक कोण आहेत?
👉 चांदवरदाई
१५. स्पीड पोस्टचे लेखक कोण आहेत?
👉 शोभा-दिन
१६. शाहनामेहचे लेखक कोण आहेत?
👉 फिरदौसी
१७. ऐन-ए-अकबरीचे लेखक कोण आहेत?
👉 अबुल फजल
१८. काव्य मीमांसा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 राजशेखर
१९. बाबरनामाचे लेखक कोण आहेत?
👉 बाबर
२०. अकबरनामाचे लेखक कोण आहेत?
👉 अबुल फजल
२१. हुमायुन्नामाचे लेखक कोण आहेत?
👉 गुलबदन बेगम
प्रश्न २२. मिलिंडापान्होचे लेखक कोण आहेत?
👉 नागसेन
प्रश्न २३. बुद्धचरिताचे लेखक कोण आहेत?
👉 अश्वघोष
प्रमुख जागतिक आणि राष्ट्रीय क्रमवारी २०२४-२०२५
१. कॉफी उत्पादन: भारत ७ वा, ब्राझील पहिला (भारतात कर्नाटक प्रमुख)
२. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५: भारत चौथा, यूएसए पहिला
३. NITI आयोगाचा आर्थिक आरोग्य निर्देशांक २०२५: पहिला ओडिशा, दुसरा छत्तीसगड, तिसरा गोवा
४. IATA देशांतर्गत उड्डाण वाहतूक २०२४: भारत पहिला
५. ग्लोबल LEED ग्रीन बिल्डिंग २०२४: भारत तिसरा, चीन पहिला (USGBC)
६. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक २०२४: भारत ९६ वा, डेन्मार्क पहिला (ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल)
७. पंचायत विकास निर्देशांक २०२४: कर्नाटक पहिला, केरळ दुसरा, तामिळनाडू तिसरा (पंचायत राज मंत्रालय)
८. जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५: भारत १४ वा, बुर्किना फासो पहिला (अर्थशास्त्र आणि शांतता संस्था)
९. जागतिक आनंद निर्देशांक २०२५: भारत ११८ वा, फिनलंड पहिला (UN SDSN)
१०. पंचायत उत्तम निर्देशांक २०२२-२३: गुजरात श्रेणी A मध्ये अव्वल
११. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२४: चाड पहिला, भारत पाचवा; सर्वाधिक प्रदूषित शहर: बेगुसराय (बिहार); राजधानी: दिल्ली (आयक्यू एअर)
१२. एसआयपीआरआय शस्त्रास्त्र आयात (२०२०-२०२४): युक्रेन पहिला, भारत दुसरा
१३. संयुक्त राष्ट्रांच्या मातृ मृत्युदर (२०००-२०२३): नायजेरिया पहिला, भारत दुसरा
१४. यूएनसीटीएडी फ्रंटियर टेक रेडीनेस २०२४: भारत ३६ वा, यूएसए पहिला
१५. नीती आयोग ऑटोमोटिव्ह उत्पादन २०२३: भारत चौथा (चीन, अमेरिका, जपान पुढे)
१६. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२५: भारत १५१ वा, नॉर्वे पहिला (रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
भारतातील 2 नवीन ठिकाणांचा रामसर यादीत समावेश
👉मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स - राज्यस्थान
👉खिचन वेटलँड साइट - राज्यस्थान
👉भारतात आता एकूण "91 रामसर स्थळे" झाली आहेत
●जागतिक पाणथळ दिवस -2 फेब्रुवारी
●आशियातील सर्वात जास्त रामसर - भारतात 91
●जगात रामसर यादीत भारताचा 3 रा क्रमांक लागतो
१. UK - 176 रामसर स्थळे
२. मेक्सिको - 144 रामसर स्थळे
३. भारत - 91 रामसर स्थळे
👉 रामसर बाबत महत्वाचे
● रामसर करार :- हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे
●रामसर हे एक इराण देशातील शहर आहे
●2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचवा साठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते
●भारत 1 फेब्रुवारी 1982 मध्ये यात सामील झाला 🇮🇳
👉भारतात एकूण 91 रामसर स्थळे आहेत
1. तमिळनाडू : 20 रामसर स्थळे
2. उत्तरप्रदेश : 10 रामसर स्थळे
👉भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले
1.चिलका सरोवर ( ओडीसा) 🌊
2.केवलादेवी राष्ट्रीय उद्यान ( राज्यस्थान)🐆
👉भारतातील सर्वात मोठे रामसर : सुंदरबन ( प.बंगाल)
👉भारतातील सर्वात लहान रामसर : रेणुका ( हिमाचल) -0.2 SqKm
👉 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत
1.नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य (2019)
2.लोणार सरोवर (2020)
3.ठाणे खाडी(2022)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
बातम्यांमधील पहिल्या महिला - २०२५
१️⃣ विजया किशोर रहाटकर - *राष्ट्रीय महिला आयोग (NCW)* च्या नवीन अध्यक्षा
२️⃣ बाला देवी - ५० आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू
३️⃣ तनुष्का सिंग - भारतीय हवाई दलाच्या *जॅग्वार स्क्वॉड्रन* मधील पहिली महिला पायलट
४️⃣ क्रिस्टी कोव्हेंट्री (झिम्बाब्वे) ▪️ आयओसी (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ▪️ पहिल्या आफ्रिकन आणि १० व्या एकूण अध्यक्ष ▪️ माजी ऑलिंपियन जलतरणपटू
५️⃣ न्गोझी ओकोंजो-इवेला (नायजेरिया) - जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) प्रमुख असलेल्या पहिल्या महिला
६️⃣ अंजू राठी राणा - भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव
७️⃣ नल्लाथंबी कलैसेल्वी - CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद) च्या पहिल्या महिला महासंचालक संशोधन)
८️⃣ रेखा गुप्ता – दिल्लीच्या *४ व्या महिला मुख्यमंत्री*
९️⃣ नेतुम्बो नंदी-नदैतवाह – नामिबियाच्या *पहिल्या महिला राष्ट्रपती*
🔟 पॅट्रिशिया स्कॉटलंड (डोमिनिका) – राष्ट्रकुल राष्ट्रांच्या पहिल्या महिला सरचिटणीस
१️१️⃣ खुनयिंग पटामा (थायलंड) – जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष
१️२️⃣ दिव्या शर्मा – भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
संविधान सभेच्या प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष
१. सुकाणू समिती
अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद
२. संघ संविधान समिती
अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू
३. प्रांतिक संविधान समिती
अध्यक्ष : सरदार वल्लभभाई पटेल
४.केंद्रीय अधिकार समिती
अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू
५.मसुदा समिती
अध्यक्ष: डॉ. B R आंबेडकर
६. ध्वज समिती
अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद
७. तदर्थ ध्वज समिती
अध्यक्ष: ए.एन. सिन्हा
८. वित्त आणि कर्मचारी समिती
अध्यक्ष: एन.एस. सिन्हा
९.मूलभूत हक्क उपसमिती
अध्यक्ष: जे बी कृपलानी
१०.अल्पसंख्याक उपसमिती
अध्यक्ष: एचसी मुखर्जी
११. नियम समिती
अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद
१२.व्यवसाय समिती
अध्यक्ष: डॉ. के.एस. एम. मुन्शी
महत्वपूर्ण चालु घडामोडी 8 जून 2025
१. राजस्थानातील दोन पाणथळ जागांचा समावेश झाल्यानंतर, भारतातील रामसर स्थळांची संख्या ९१ झाली
२. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाच्या मते, संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल.
३. भारताची २०२६-२८ या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ECOSOC परिषदेवर निवड झाली आहे.
४. हैदराबादमध्ये पोलिसांच्या छळामुळे झालेल्या मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे.
५. जनगणना-२०२७ आणि जातीनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाईल.
६. भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २८९ दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिजाचे उत्पादन केले.
७. सध्या भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अॅल्युमिनियम उत्पादक देश आहे.
8. डॉ मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे "अर्बन अड्डा 2025" परिषदेचे उद्घाटन केले.
९. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने १२ देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली
१०. येमेनच्या सोकोत्रा बेटावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी WHO ने UAE च्या सहकार्याने एक उपक्रम सुरू केला आहे.
११. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
१२. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी राज्यात ९ लाईटहाऊस स्कूल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले.
१३. दरवर्षी ६ जून रोजी जागतिक कीटक दिन साजरा केला जातो.
१४. अलिकडेच, इटलीतील माउंट एटना ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाला आहे.
१५. भारताने नॉर्वेच्या सहकार्याने पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज बांधण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते
1) राम घाट --> कोल्हापूर - सावंतवाडी
2) अंबोली घाट --> कोल्हापूर - सावंतवाडी
3) फोंडा घाट --> संगमेश्वर - कोल्हापूर
4) हनुमंते घाट --> कोल्हापूर - कुडाळ
5) करूळ घाट --> कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट --> कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट --> कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट --> सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट --> सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट --> सातारा - रत्नागिरी
11) पार घाट --> सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट --> सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट --> सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट --> महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट --> पोलादपुर - वाई
16) बोरघाट --> पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट --> पुणे - पनवेल
18) कुसुर घाट --> पुणे - पनवेल
19) वरंधा घाट --> पुणे - महाड
20) रूपत्या घाट --> पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट --> पुणे - महाड
22) कसारा घाट --> नाशिक - ठाणे
23) नाणे घाट --> अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट --> नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट --> ठाणे- पुणे
26) सारसा घाट --> सिरोंचा - चंद्रपूर
१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम (पहिला स्वातंत्र्य संग्राम) – सविस्तर माहिती
पार्श्वभूमी आणि कारणे:
1. सामाजिक आणि धार्मिक कारणे :
ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप केला.
इंग्रजांनी ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे स्थानिक धर्मीयांना त्रास झाला.
ब्रिटिशांनी सैनिकांना नवीन लीव्हर बंदुका वापरण्यास सांगितल्या, ज्यांच्या कार्ट्रिजच्या साठ्यावर जनावरांची चरबी लावलेली होती.
या चरबीचा वापर गाय आणि डुक्कर या जनावरांची चरबी असल्याचा समज होत होता — हिंदूंसाठी गाय पवित्र असल्याने आणि मुसलमानांसाठी डुक्कर हराम असल्याने, सैनिकांना ही गोष्ट स्वीकार्य नव्हती.
सैनिकांना कार्ट्रिजला ओठाने चावून वापरावे लागत होते, ज्यामुळे ही धार्मिक भावना भडकली.
त्यामुळे सैनिकांमध्ये धार्मिक असंतोष निर्माण झाला आणि हा एक महत्त्वाचा उग्रतेचा कारणीभूत ठरला.
2. आर्थिक कारणे:
शेतकऱ्यांवर जबरदस्त करवसुली, जमीन जप्ती, आणि कर्जाची वाढती स्थिती.
ब्रिटिशांनी भारतीय कुटुंबांचे पारंपरिक व्यवसाय आणि उद्योग नष्ट केले.
ब्रिटिश कंपनीच्या कारभारामुळे भारतातील आर्थिक संपत्ती लुटली गेली.
3. राजकीय कारणे:
ब्रिटिशांनी अनेक स्थानिक राजे आणि महाराजांच्या सत्ता काढून घेतली.
'डॉक्ट्रिन ऑफ लैप्स' आणि 'राईट ऑफ सर्वाइव्हर' सारख्या धोरणांनी भारतीय राजघराण्यांवर थेट परिणाम केला.
4. सेनिक कारणे :
भारतीय सैनिकांना कमी वेतन आणि वाईट स्थिती.
इंग्रजांनी स्थानिक सैनिकांना नीच समजले.
बंदुकांच्या साठ्याच्या चरबीच्या अफवा यांनी सैनिकांमध्ये रोष निर्माण केला.
घटनाक्रम :
२ मई १८५७ - मेरठ बंड:
ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांनी (सेपाया) बंड पुकारला. ह्याला ‘मेरठ उठाव’ म्हणतात.हा बंड पुढे दिल्लीपर्यंत पसरला. दिल्लीतील बादशहा बहादुरशाह झफर यांचा पुनर्स्थापना:
दिल्लीतील मुघल सम्राट बहादुरशाह झफर यांना भारतीयांनी स्वातंत्र्य सेनानी म्हणून सम्राट घोषित केले.
लखनऊ, कानपूर, झांसी आणि इतर ठिकाणी लढाया:
झांसीची राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांविरुद्ध जोरदार लढा दिला.
कानपूरच्या नाना साहेब आणि तात्या टोपे यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले.
लखनऊत बेगम हजरत महल यांनी उग्र विरोध केला.
ब्रिटीशांची प्रतिक्रिया :
ब्रिटिशांनी लष्कर पाठवून या उठावाला दाबलं. त्यांनी कडक कारवाई केली आणि विद्रोहींवर क्रूर अत्याचार केले.
परिणाम :
ईस्ट इंडिया कंपनीचा अंत झाला आणि १८५८ मध्ये भारताचा थेट ब्रिटिश राजवटा सुरु झाला.
ब्रिटिश सरकारने "भारत शासन अधिनियम 1858" लागू केला.
भारतीयांच्या भावना अधिक दडपल्या गेल्या पण स्वातंत्र्याची ज्वाला पेटली.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नवा प्रवाह मिळाला.
ब्रिटिशांनी प्रशासनात सुधारणा करून स्थानिक हितसंबंधांना काही प्रमाणात समजून घेण्याचा प्रयत्न केला.
महत्त्व :
भारतीय लोकांच्या एकात्मतेचा आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या स्वप्नाचा पहिला मोठा प्रयत्न.
अनेक राजकारणी आणि समाजसुधारकांना स्वातंत्र्य लढ्यात पुढे येण्याचा मार्ग दिला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारा प्रसंग.
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि त्यांचे योगदान
नेते, ठिकाण आणि त्यांचे योगदान / भूमिका
राणी लक्ष्मीबाई - झांसी ( इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढली, झांसीचे संरक्षण केले.)
नाना साहेब - कानपूर (कानपूरमधील बंडाचा नेतृत्वकर्ता, ब्रिटिशांविरुद्ध मोहीम राबवली.)
तात्या टोपे - महाराष्ट्र ((विशेषतः) राणी लक्ष्मीबाईचे समविचारी, विविध भागात स्वातंत्र्यलढा राबवला.)
बेगम हजरत महल - लखनऊ (लखनऊच्या स्वातंत्र्यासाठी लढली, ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला.)
झकिर हुसेन - दिल्ली (दिल्लीतील विद्रोहाचे प्रमुख, बादशहा झफर यांचे सहकारी.)
मक़बूल खान - कर्नाटक विद्रोहाचे नेतृत्त्व केले.
बहादूर शाह झफर - दिल्ली (मुघल सम्राट, स्वातंत्र्यसैनिकांचा प्रतीकात्मक नेता.)
मदनलाल - कानपूर (नाना साहेब यांचा सहकारी, कानपूरमधील लढाईत महत्त्वाची भूमिका.)
बक्शी बख्त खान - मेरठ, (दिल्ली सेपायांच्या उठावाचे नेतृत्व केले.)