24 January 2020

ब्राझील अंटार्क्टिकामध्ये नवीन संशोधन केंद्र उघडणार.

● ब्राझीलने घोषणा केली आहे की अंटार्क्टिकामध्ये ते नवीन संशोधन केंद्र उघडणार  आहेत.

● 8 वर्षांपूर्वी ब्राझीलचे तेथले कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन नावाचे वैज्ञानिक संशोधन तळ नष्ट झाले होते; तिथेच नवे केंद्र उभारले जाणार आहे.

● ब्राझीलच्या सरकारने कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशनाच्या स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजे 100 दशलक्ष डॉलर एवढा वित्तपुरवठा केला जाणार आहे.

● कमांडंट फेराझ अंटार्क्टिक स्टेशन हे दक्षिण शेटलँड द्वीपसमूहातल्या सर्वात मोठ्या किंग जॉर्ज बेटावर होते. टे 48,500 चौ. फूट एवढ्या क्षेत्रात पसरलेले होते.

●CEIEC ही चीनी सरकारी कंपनी हे नवीन केंद्र बांधणार आहे. नवीन केंद्रामध्ये 17 प्रयोगशाळा आणि 64 लोकांसाठी

“व्योममित्र”: भारताचा ‘अर्धयंत्रमानव’ गगनयानातला सहभागी


🍬-  ‘मानवी अंतराळ मोहीम आणि शोध’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ‘व्योममित्र’ या नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवाचे अनावरण करण्यात आले.
🍬- भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ या अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास करणार असून त्यासंबंधीचा तपशील पाठविणार आहे. व्योममित्र एक अत्यंत विशेष रोबो असून तो बोलू शकतो तसेच व्यक्तींची ओळख पटवू शकतो.

- गगनयान मोहीम

🍬गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे.
भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2020 या महिन्यात पहिली निर्मनुष्य अंतराळ मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 या महिन्यात होणार आहे. त्यानंतर 2021 साली भारताचे अंतराळवीर ‘गगनयान’ मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहेत.

🍬- मानवी अंतराळ मोहिमेसाठी ISROने 10 टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला आहे.
भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ (व्योम म्हणजे अंतराळ) नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत अंतराळात पाठवले जाणार आहे. या अंतराळ मोहिमेत मी विविध घटकांचे निरीक्षण करून व्योममित्र इतरांना सतर्क करणार आहे. जीवनपूरक कृतींचे परीक्षण यात केले जाणार आहे. माणसाने अंतराळात करण्याच्या कृतींची नक्कल हा यंत्रमानव करू शकतो.

खेलो इंडिया युथ गेम्स 2020


- खेळाडूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्या आवृत्तीत (2020) सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला.
- महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 78 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह एकूण 256 पदकांची कमाई करत विजेतेपद मिळवले.
- हरयाणा 200 पदकांसह दुसऱ्या स्थानी तर दिल्ली 122 पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.
- नवीनचंद्र बाडरेली स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.
- महाराष्ट्राने यंदा 20 क्रीडाप्रकारांपैकी 19 खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी जलतरणात सर्वाधिक 46 पदकांची कमाई महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली. जिम्नॅस्टिक्समध्ये 40, कुस्तीमध्ये 31, अ‍ॅथलेटिक्समध्ये 29 आणि वेटलिफ्टिंगमध्ये 25 पदके. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. मिळवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला दबदबा राखला.

जगातील सर्वात उंच 10 शिखरे


🔵(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ)
🔹8848 मीटर उंच.

🔵(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर)
🔹8611 मीटर उंच.

🔵(3).... कांचनगंगा (भारत )
🔹8586 मीटर उंच.

🔵(4)...... ल्होत्से (नेपाळ)
🔹8516 मीटर उंच.

🔵(5)...... मकालू (नेपाळ)
🔹8463 मीटर उंच

🔵(6).......चो ओयू (नेपाळ)
🔹8201 मीटर उंच.

🔵(7).......धौलागिरी (नेपाळ)
🔹8167 मीटर उंच.

🔵(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ)
🔹8163 मीटर उंच

🔵(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर)
🔹8125 मीटर उंच.

🔵(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)
🔹8091 मीटर उंच.

🔵(11).....गशेरब्रु( हिमालय)
🔹8068 मीटर उंच.

🔵(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)
🔹8051 मीटर उंच.

🔵(13)...... गशेरब्रूम --2
🔹(हिमालय) 8035 मीटर उंच

🔵(14)..... शिशापंग्मा (तिबेट)
🔹8027 मीटर उंच.

🔴जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर  करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.

Indian Constitution (भारतीय संविधान )

- 9 December 1946: दिल्लीत संविधान सभेची पहिली बैठक, सचितानंद सिन्हा हंगामी अध्यक्षपदी

- 11 December 1946: संविधान सभेचे कायमचे अध्यक्ष म्हणून डाॅ. राजेंद्र प्रसाद तर कायदेशीर सल्लागार म्हणून सर बी. एन. राव यांची नियुक्ती

- 13 December 1946: पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला

- 22 January 1947: उद्देश पत्रिकेचा संविधान सभेने स्विकार केला

- 25 January 1947: संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून एच. सी. मुखर्जी यांची नियुक्ती

- 29 August 1947: मसुदा समितीची स्थापना, अध्यक्ष: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

- 26 November 1949: संविधान सभेने संविधान स्विकारले

- 26 January 1950: संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

💝💝💝💝💝:
⚛⚛ "थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

⚛⚛ लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

⚛⚛ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

⚛⚛ सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास

⚛⚛ 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. गणेश वासुदेव जोशी

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. जगन्नाथ शंकर शेठ✅

⚛⚛ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार

B) भारत आणि नेपाळ

C) भारत आणि बांग्लादेश

D) भारत आणि थायलँड

उत्तर :- A) भारत आणि म्यानमार

स्पष्टीकरण: ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या बंडखोर गटांच्या म्यानमारच्या सीमेवरील शिबिरांना नष्ट करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि म्यानमार ऑपरेशन सनराइझ नावाने एक संयुक्त मोहीम राबववित आहे.

⚛⚛कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
उत्तर :- B) म्यानमार
स्पष्टीकरण: भारत आणि म्यानमारने संयुक्तपणे कलादन प्रकल्प सुरू केला आहे. कलादन प्रकल्प म्यानमारमधील सिट्टवे बंदराला भारत-म्यानमार सीमेशी जोडते. जळमार्गे मालवाहतुकीसाठी बहुउद्देशीय व्यासपीठ तयार करण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला आहे.

⚛⚛राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113
उत्तर :- C-कलम 112

⚛⚛कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही

⚛⚛'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी

(1) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी

(2)निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी

2)दोडाबेटा✅✅

3) अन्ना मलाई

4) उदकमडलम

⚛⚛संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

 १) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

⚛⚛संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत किती देशांचा समावेश होतो?

     1) 192  
     2) 190
     3) 194
     4) 193  
उत्तर :पर्याय : ४

⚛⚛दक्षिण आणि उत्तर सह्याद्री _______नावाच्या खिंडीमुळे वेगळे झाले आहेत

1.    पालघाट
2.    बालघाट
3.    दोडाबेट्टा
4.    अनयमुडी  

⏩⏩उत्तर :पर्याय : १

⚛⚛श्रीशैलम  जवळ ________नदीने केलेली  घळई प्रसिद्ध आहे

1.    गोदावरी 
2.    कृष्णा
3.    नर्मदा
4.    वैनगंगा  

⏩⏩उत्तर :पर्याय : २

⚛⚛_______ही तापीची प्रमुख उपनदी आहे 

1.    महानदी
2.    पूर्णा 
3.    मांजरा
4.    इंद्रावती  

⏩⏩उत्तर :पर्याय : २

भूगोल प्रश्नसंच

1) पश्चिम घाटात उगम पावणारी सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी जिची लांबी 224 कि. मी असून ती कोणत्या नावाने ओळखली जाते.
१. उल्हास
२.शास्त्री
3पेरिया✅
४.कर्ली

2) महाराष्ट्रत सर्वाधीक पर्जन्य दिवस खालील पैकी कोणत्या ठिकाणी आढळते ?
१. आंबोली (सिंधुदुर्ग)
२. गगनबावडा (कोल्हापूर)✅
३. मान (सातारा)
४. महाबळेश्वर (सातारा)

3)खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही?
१. इंद्रायणी
२. जया
३. हंसा
४. हिरामोती✅

4) इंग्लंड येथे सकाळी ९ वाजता सुरु झालेला क्रिकेट सामना भारतात किती वाजता दिसेल?
१. दुपारी ३.३० वाजता
२. दुपारी २.३० वाजता
३. रात्री २.३० वाजता
४. सायंकाळी ५.३० वाजता✅

5) सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
१. औषधी निर्माण
२. कातडी वस्तु
३. कागद
४. होजीअरी ✅

6) लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत? 
१. अरबी समुद्र  ✅
२. बंगालचा उपसागर
३. हिंदी महासागर 
४. पॅसिफिक महासागर

7) टोर्नेडो हे काय आहे?
१. ध्रूवीय वारे
२. पश्चिमी वारे
३. व्यापारी बेटे
४. आवर्त वारे✅

8) खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते? 
१. गाळाची जमीन
२. काळी जमीन✅
३. तांबडी जमान
४. रेताड जमीन

9) भारताच्या कोणत्या भागात हिवाळ्यात पाऊस पडतो ?
१. हिमालयाचा भाग
२. पश्चिम किनारपट्टी
३. पूर्व किनारपट्टी✅
 ४. दक्षिण भारताचा पठारी प्रदेश

10) उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना  काय म्हणतात? 
१. मोसमी वारे
२. उष्ण वारे
३. लू ✅
४. आरोह वारे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

राज्यसेवा प्रश्नसंच


⚛⚛योग्य जोड्या जुळवा.

गट ‘अ’                     गट ‘ब’

१) अलाहाबाद स्तंभ      i) हर्ष राजाची प्रयाग प्रशस्ती

२) मेहरौली स्तंभ          ii) चंद्रगुप्त विक्रमादित्य

३) अहिहोल स्तंभ         iii) दुसरा पुलकेशी, बदामीचा चालुक्य राजा

४) अपसद स्तंभ          iv) गुप्तानंतरच्या काळातील

(1)१-i, २-ii, ३-iii, ४-iv✅✅
(2)१-iv, २-iii, ३-ii, ४-i
(3)१-iv, २-iii, ३-ii, ४-i
(4)१-i, २-ii, ३-iv, ४-iii

⚛⚛खालील विधाने लक्षात घ्या.

१) दंतीदूर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता.

२) महाराष्ट्रातील पैठण ही राष्ट्रकूटांची राजधानी होती.

वरीलपैकी योग्य विधाने निवडा.

(1)फक्त १ योग्य✅✅
(2)फक्त २ योग्य
(3)१ व २ योग्य
(4)वरीलपैकी नाही

⚛⚛योग्य जोड्या जुळवा.

व्यक्ती                          कार्य

१) मधुसुदन दत्त       i) मेघनाबध्द काव्य

२) बंकीम चंद्र          ii) देवी चौधुराणी

३) दीनबंधू मित्र        iii) नीलदर्पण

४) अपसद स्तंभ       iv) बंगाली भाषेचे व्याकरण

(1)१-iv, २-ii, ३-i, ४-iii
(2)१-i, २-ii, ३-iii, ४-iv
(3)१-iv, २-iii, ३-i, ४-ii✅✅
(4)१-iv, २-ii, ३-i, ४-iii

⚛⚛भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा विचार करा.

१) चौरीचौरा दुर्घटना

२) मोर्ले-मिंटो सुधारणा

३) दांडी मार्च

४) माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा

वरील घटना योग्य कालानुक्रमे लावा.
(1)२-४-१-३✅✅
(2)१-३-२-४
(3)१-४-२-३
(4)२-३-१-४

⚛⚛खालीलपैकी कोणत्या समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक आढळत नाही?
(1)काळा समुद्र
(2)कॅस्पियन समुद्र
(3)बाल्टीक समुद्र✅✅
(4)कॅरेबियन समुद्र

⚛⚛योग्य जोड्या जुळवा.

कालवा                राज्य

१) सरहिंद         i) शेवरी

२) पूर्व यमुना     ii) मध्य प्रदेश

३) इंदिरा गांधी   ii) पंजाब

४) वैनगंगा        iv) राजस्थान

(1)१-iii, २-i, ३-iv, ४-ii✅✅
(2)१-i, २-ii, ३-iii, ४-iv
(3)१-iii, २-iv, ३-ii, ४-i
(4)१-iv, २-iii, ३-ii, ४-i

⚛⚛भारतातील वाघांचे सर्वात मोठे अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे?
(1)दांडोली
(2)दालमा
(3)गौतमबुद्ध
(4)नागार्जुनसागर श्रीशैलम✅✅✅

⚛⚛राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांनी कर्नाटकच्या बेंगळुरू या शहरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ याची स्थापना केली. त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

(A) डॉ हर्ष वर्धन

(B) रवी शंकर प्रसाद✅✅

(C) नीता वर्मा

(D) बी. एस. येडियुरप्पा

⚛⚛‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?

(A) दक्षिण आफ्रिका✅

(B) भारत

(C) ऑस्ट्रेलिया

(D) न्युझीलँड

चालू घडामोडी प्रश्नसंच

(1)ISRO इनसॅट-4ए उपग्रहाला बदलण्यासाठी _ याचे प्रक्षेपण करणार आहे जे दूरसंचार, हवामानशास्त्र, प्रसारण इत्यादींसाठी भूस्थिर उपग्रहांच्या शृंखलेतले एक आहे ?
(1)जीसॅट-31
(2)जीसॅट-30✅✅
(3)जीसॅट-7ए
(4)जीसॅट-29
⚛⏩⚛solutions ⏩ISROच्या इनसॅट-4ए उपग्रहाला बदलण्यासाठी जीसॅट-30 उपग्रह अंतराळात पाठविण्यात येणार आहे, जे दूरसंचार, हवामानशास्त्र, प्रसारण इत्यादींसाठी भूस्थिर उपग्रहांच्या शृंखलेतले एक आहे. 17 जानेवारी 2020 रोजी हा उपग्रह एरियानस्पेस या युरोपीयन एरोस्पेस कंपनीच्या सहकार्याने फ्रेंच गुयानामधील प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित केला जाणार आहे.
 

(2)______ येथे ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ आहे ?
(1)गुवाहाटी✅✅
(2)इंफाळ
(3)कोहिमा
(4)कोलकाता
⚛⏩Solution ⏩⏩आसामच्या गुवाहाटी या शहरात असलेले ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ (CBTC) ईशान्य परिषदेच्या अंतर्गत कार्य करते.

(3)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 150 व्या वर्धापनदिनानिमित्त कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण केले. हे नामकरण कोणाच्या नावावरून झाले आहे ?
(1)श्यामा प्रसाद मुखर्जी✅✅
(2)अटलबिहारी वाजपेयी
(3)स्वामी विवेकानंद
(4)नेताजी सुभाषचंद्र बोस
⚛⏩⚛Solution ⏩पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2020 रोजी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी झाले. पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टचे श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असे नामकरण केले. डॉ. श्यामा मुखर्जी यांनी देशातल्या औद्योगिकीकरणाची पायाभरणी केली आणि चितरंजन लोकोमोटिव्ह फॅक्टरी, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी, सिंदरी फर्टिलायझर फॅक्टरी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन यासारख्या प्रकल्पांच्या विकासात मोलाची कामगिरी बजावली.

(4)बाह्य अंतराळ क्षेत्रात संशोधन करण्यासाठी भारत कोणत्या देशासोबत एक संयुक्त कार्य गट स्थापना करणार आहे?
(1)मंगोलिया✅✅
(2)सिंगापूर
(3)जापान
(4)फ्रान्स
⚛⏩Solution ⏩8 जानेवारी 2019 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मंगोलिया यांच्यात बाह्य अंतराळाचा वापर आणि संशोधन कार्यात शांतिपूर्ण आणि नागरी उद्देशाने सहकार्य करण्याच्या करारास मान्यता दिली. मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान 20 सप्टेंबर 2019 रोजी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या कराराच्या अंतर्गत, उभय पक्ष एक संयुक्त कार्य गट तयार करण्यास सक्षम असणार ज्यामध्ये भारत सरकारचे अंतराळ विभाग आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) आणि मंगोलियाच्या कम्युनिकेशन्स अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी अथॉरिटी या संस्थांच्या सदस्यांचा समावेश असणार आहे. हा कार्य गट कराराच्या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या पद्धती आणि त्यांच्यासाठी कालावधी निश्चित करणार.

(5)'सुकन्या' प्रकल्प हा _______ विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यासाठी चालू केलेला उपक्रम आहे ?
(1)कोलकाता पोलीस✅✅✅
(2)राजस्थान पोलीस
(3)मुंबई पोलीस
(4)दिल्ली पोलीस
⚛⏩SOLUTION ⏩कोलकाता पोलीस विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी चालू केलेल्या 'सुकन्या' प्रकल्पाच्या तृतीय आवृत्तीला 6 जानेवारी 2020 पासून आरंभ केला आहे.

(6)ISRO या संस्थेनी _________ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?
(1)बेंगळुरू
(2)तिरुवनंतपुरम
(3)छल्लाकेरे✅✅
(4)कोची
⚛⏩Solution ⏩⏩अंतराळवीरांना मोहिमेसाठी सज्ज करण्याच्या हेतूने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक राज्यातल्या छल्लाकेरे या गावाजवळ जागतिक दर्जाची सुविधा देणार एक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. कर्नाटकातल्या चित्रदुर्गा जिल्ह्यात बेंगळुरू-पुणे NH4 वरील छल्लाकेरे या गावाजवळ हे केंद्र उभारले जाणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. ISROने या प्रकल्पासाठी 2,700 कोटी रुपयांचा एक आराखडा तयार केला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच तेथे ‘योंग ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर’ देखील तयार केले जाणार.

(7) कोणत्या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन होणार आहे?
(1)कटक
(2)भुवनेश्वर✅✅
(3)भोपाळ
(4)गुवाहाटी
⚛⏩SOLUTION⏩⏩भुवनेश्वर (ओडिशा) या शहरातल्या KIIT विद्यापीठात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन केले जाणार आहे.
 

(8)जाहीर झालेला ‘अर्थशॉट पारितोषिक’ ________ शी संबंधित आहे ?
(1)दहशतवाद
(2)हवामानातले बदल✅✅
(3)लोन वुल्फ अटॅक
(4)क्रिप्टोकरन्सी
⚛⏩SOLUTION⏩⏩ब्रिटनच्या ड्यूक अँड डचेस ऑफ केंब्रिज या संस्थेनी त्यांच्या ‘अर्थशॉट पारितोषिक’ यांची घोषणा केली आहे. हे पुरस्कार हवामानातल्या बदलांच्या दिशेनी पृथ्वीवरील पर्यावरण सुधारण्यासाठी दशकभर केलेल्या कार्यांसाठी व्यक्ती वा संस्थेला दिले जाणार आहेत. हे पुरस्कार वर्ष 2021 ते वर्ष 2030 या काळात दरवर्षी पाच विजेत्यांना दिले जाणार आहेत.
 

(9)दुसरी ‘तेजस’ रेलगाडी _________ या शहरांच्या दरम्यान धावणार आहे ?
(1)मुंबई आणि ठाणे
(2)अहमदाबाद आणि मुंबई✅✅✅
(3)लखनऊ आणि दिल्ली
(4)चेन्नई आणि त्रिची
⚛⏩SOLUTION⏩⏩IRCTC कंपनीची दुसरी खासगी ‘तेजस’ रेलगाडी अहमदाबाद आणि मुंबई या शहरांच्या दरम्यान धावणार आहे.

(10) कोणत्या प्रकल्पासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) भारतीय खगोलशास्त्र संस्था (IIA) सोबत करार केला ?
(1)चंद्रयान-3
(2)नेत्र✅✅
(3)आदित्य एल-1
(4)गगनयान
⚛⏩SOLUTION⏩⏩“प्रोजेक्ट नेत्र (NETRA)” अंतर्गत एक अंतराळ दुर्बिण तयार करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) भारतीय खगोलशास्त्र संस्था (IIA) सोबत करार केला आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा 15 वा उदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
(1)20 जानेवारी
(2)19 जानेवारी
(3)18 जानेवारी✅✅
(4)26 जानेवारी
⚛⏩SOLUTION ⏩⏩18 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा 15 वा उदय दिवस साजरा करण्यात आला. NDRFची स्थापना 2006 साली झाली. ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005’ अन्वये या दलाची स्थापना झाली. हे दल गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. संकटकाळात शास्त्रोक्त पद्धतीने संकटाचे निवारण करण्याच्या उद्देशाने नेमलेले हे एक विशेष दल आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDRM) हे भारताचे आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रमुख मंडळ आहे आणि पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात.
@allpaperinformation

⚛⚛कोणते राज्य 6 मार्च 2020 रोजी ‘चपचार कुट’ महोत्सव साजरा करणार?
(1)नागालँड
(2)मणीपूर
(3)मिझोरम✅✅✅
(4)पश्चिम बंगाल
⚛⏩⏩6 मार्च 2020 रोजी मिझोरम राज्यात ‘चपचार कुट’ महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. हा मिझोरमचा सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव आहे.
 

महाराष्ट्रातील नद्या व त्याच्या उपनद्या

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे गरजेचे ठरते. आज आपण महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांविषयी माहिती घेऊ.

👉 नदी : उपनद्या

▪ गोदावरी : वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता ,पैनगंगा , दुधना

▪ तापी : गिरणा, पुर्णा, बोरी, अनेर , पाझरा

▪ कृष्णा : कोयना , वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा

▪ भिमा : इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा

▪ पैनगंगा : कन्हान, वर्धा व पैनगंगा

▪ पुर्णा : काटेरुर्णा व नळगंगा

▪ सिंधफणा : बिंदुसरा

▪ मांजरा : तेरणा , कारंजी, घटणी, तेरू

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे


1) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला?
उत्तर : 19 एप्रिल 1975

2) भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते?
उत्तर : इंदिरा पॉईंट

3) भारताची 2021 ला होणारी जनगणना कितवी असणार आहे?
उत्तर : 16 वी

4) जागतिक मुद्रण दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 24 फेब्रुवारी

5) “सबारो” (“Sabaro”) नावाचे ब्रॅण्डेड सफरचंद कोणत्या समुहाने बाजारात आणले आहे?
उत्तर : महिंद्रा शुभलाभ

6) अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर : बंगळूरु

7) स्कीन बँक भारतात कुठे सुरू करण्यात आली आहे?
उत्तर : केरळ

8) हरित क्रांतीचे जनक कोण आहेत?
उत्तर : नॉर्मल ब्रोलोंग

9) "अ हेरिटेज ऑफ जजिंग ऑफ बाँम्बे हायकोर्ट थ्रू 150 इअर्स" या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड

10) केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे?
उत्तर : राजमहेंद्री (आंध्र प्रदेश)

आंध्रप्रदेश राज्याच्या तीन राजधानी असणार.

🔰आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तयार केलेल्या तीन राजधानींच्या विधेयकाला 20 जानेवारी 2020 रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंजूरी देण्यात आली.

🔰नव्या विधेयकानुसार, आंध्रप्रदेशची प्रशासकीय राजधानी विशाखापट्टणम, न्यायालयीन राजधानी कर्नूल, तर विधिमंडळ राजधानी अमरावती असणार आहे.

🔰अमरावती या शहरात विधीमंडळाचे कामकाज ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

🔰तीन शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा देशातला हा पहिलाच प्रयोग असण्याची शक्‍यता आहे.

🔰राज्यातल्या प्रशासनाचे विकेंद्रीकरण आणि सर्वकष विकास विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. चर्चेअंती आवाजी मतदानाने ते विधेयक मंजूर करण्यात आले.