26 June 2020

तिसरी पंचवार्षिक योजना (1961-1796).

🅾तिसर्‍या योजनेत शेती आणि गहू उत्पादन सुधारण्यावर भर देण्यात आला, परंतु १९६२ च्या छोट्या भारत-चीन युद्धाच्या अर्थव्यवस्थेने कमकुवतपणा उघडकीस आणला आणि संरक्षण उद्योगाकडे लक्ष वेधले. १ पाकिस्तानने भारताशी युद्ध केले.

🅾 महागाई आणि प्राथमिकतेच्या नेतृत्वात युद्धाची किंमत स्थिरतेकडे वळविली गेली. धरणाचे बांधकाम चालूच होते. बरीच सिमेंट आणि खताची रोपेही बांधली गेली. गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन पंजाबमध्ये सुरू झाले. ब rural्याच ग्रामीण भागात प्राथमिक शाळा सुरू झाल्या. 

🅾यासाठी तळागाळात लोकशाही आणण्याच्या प्रयत्नात पंचायत निवडणुका सुरू झाल्या आणि अधिक विकासाशी संबंधित जबाबदा the्या राज्यांना देण्यात आल्या. राज्य विद्युत मंडळे व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन केली गेली. 

🅾राज्य, माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी जबाबदार होते. रस्ते वाहतूक कॉर्पोरेशनची राज्ये ही राज्ये होती आणि स्थानिक रस्ते बांधणीसाठी ही राज्ये जबाबदार ठरली.
जीडीपी (जीडीपी) चे लक्ष्य .6..6 टक्के विकास दर साध्य करण्याचे होते . साध्य केलेला विकास दर 2.84 टक्के होता.

🅾जॉन सॅंडी आणि सुखमय चक्रवर्ती मॉडेल्सवर आधारित ही योजना होती. या योजनेनंतर 1967-1969 पर्यंत कोणतीही नवीन योजना लागू केली गेली नव्हती. या कालावधीला प्लॅन हॉलिडे असे म्हणतात. हे मिर्डेनच्या मॉडेलवर आधारित आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

25 June 2020

वातावरण

पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत. या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.

हवेतील घटक घटकाचे प्रमाण

नायट्रोजन 78.03%

ऑक्सीजन 20.99%

कार्बडायक्साईड 00.03%

ऑरगॉनवायु 00.94%

हैड्रोजनवायु 00.01%

पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%

एकूण हवा 100.00%.

2. तपस्तब्धी

भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

3. स्थितांबर

तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.
ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.
मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

4. आयनाबंर

मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.
इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.
एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

5. बाहयांबर

आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.

जागतिकीकरण म्हणजे.....

१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे .

२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .

३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .

=जागतिकीकरणाच्या व्याख्या:

१. हेराड, टाथेल आणि रॉबर्ट:- "जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एका काल्पनिक विश्व अर्थ व्यवस्थेकडे होणारे संक्रमण दर्शवणारी संकल्पना आहे."

२. एडवर्ड हार्मन:- " जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल सेवा आणि आर्थिक क्रिया प्रक्रियांच्या वाढत्या प्रवाहाला लक्ष करणारी प्रक्रिया आहे."

३. बायलिस आणि स्मिथ: - "जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणा-या लोकांमध्य वाढते सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व्यापारी, सांस्कृतिक संबंध दर्शविणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय."

४. कॉक्स आणि कॉटन;- " जागतिक भांडवलशाही मधुन निर्माण झालेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, संस्था यांचा प्रभाव असणारी, आंतररष्ट्रीय आणि आर्थिक व्यवस्थेत राष्ट्राची भूमिका मर्यादित करणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.'

५ स्मिथ:- " आंतरराष्ट्रीय आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य या मूल्यांचा समावेश असणारी आणि मुक्त व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे फायदे सर्वांना मिळून देणारी सर्वसमावेशक प्रक्रिया आहे."

6 जागतिक बॅंक:- जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया होय

पाऊस

1. आरोह पाऊस (Conventional Rainfall)

सूर्याच्या उष्णतेने जमिनीलगत हवा तापते व प्रसरण पावते. ही प्रसरण पावलेली हवा हलकी होऊन वातावरणात वरच्या दिशेने चढू लागते वर जात असताना हवेचे तापमान कमी होत जाते व विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर क्युमिल्स निंबल्स  नावाच्या ढगात रूपांतर होते व हे ढग त्या क्षेत्राला पाऊस देतात व यालाच आरोह पाऊस म्हणतात.

उदाहरण:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत अशा प्रकारचा पाऊस पडतो.

2. प्रतिरोध पाऊस

समुद्रावरून पाहणाऱ्या बाष्पयुक्त हवेच्या मार्गात पर्वत आडवे आल्यास बाष्पयुक्त हवा अडवली जाते आणि त्यामुळे पर्वतावर पाऊस पडतो.

पर्वताच्या उतारावर जोरदार वृष्टी होते त्याच प्रतिरोध प्रकारचे पाऊस असे म्हणतात

महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताच्या उतारावर अशा प्रकारची पाऊस पडतो.

3. कृत्रिम पाऊस

पर्जन्य योग्य ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी करून निसर्गात पाऊस पडण्याची प्रक्रिया जलद रीतीने घडवून आणणे म्हणजे कृत्रिम वर्षा होय.

यात प्रथम ढगांचे तापमान मोजली जाते.

0°C पेक्षा जास्त तापमान असणारे उष्ण ढग व 0°C पेक्षा कमी तापमान असणारे शित ढग या ढगांवर सोडियम क्लोराइड घनरूप कार्बन-डाय-ऑक्‍साईड सिल्व्हर आयोडाईड ढगांच्या तळाशी करतात.

उष्ण ढगांपेक्षा शीत ढगांमधून अधिक पाऊस मिळतो.

महाराष्ट्र सर्वप्रथम हा प्रयोग 2003 मध्ये करण्यात आला होता.

दुष्काळ

दुष्काळ म्हणजे एखाद्या वर्षाचा एखाद्या भागात 75% पेक्षा कमी पाऊस होणे.

जर पावसाचे प्रमाण 26% – 50% ने कमी झाले असेल तर मध्यम दुष्काळ समजला जातो.

जर सरासरी 50% पेक्षा कमी पाऊस झाल्यास तीव्र दुष्काळ समजला जातो.

महाराष्ट्रात अक्षांश विस्तार 15° उत्तर ते 22° उत्तर अक्षवृत्त असा आहे.

याचा अर्थ महाराष्ट्र उष्णकटिबंधीय हवामानात मोडला जातो.

म्हणून महाराष्ट्रात उन्हाळा पावसाळा व हिवाळा हे तिन्ही ऋतू आढळून येतात.

हवामानाच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात येतो

महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक

महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना पश्चिमेला असणार्‍या अरबी समुद्र, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार नैऋत्य व ईशान्य मौसमी वारे व पूर्वेकडील पठारी प्रदेश या घटकांचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होत असतो.

महाराष्ट्राचे हवामान

हवामानाची संकल्पना

वातावरण

पृथ्वीभोवती अनेक वायू पाण्याची वाफ धूलिकण इत्यादींनी बनलेले जे आवरण आहे त्यालाच वातावरण असे म्हणतात

हवामान

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वातावरणाचे तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग हवेचा दाब या संदर्भातील स्थिती म्हणजे हवामान होय

विषम हवामान

उन्हाळ्यात अधिक उष्ण तर हिवाळ्यात अधिक थंड अशा भागाचे हवामान विषम हवामान म्हणतात

उदाहरण:- नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा

सम हवामान

उन्हाळ्यात सौम्य तर हिवाळ्यातही सोमी अशा प्रकारच्या हवामानाला सम हवामान म्हणतात

उदाहरण:- कोकण किनारपट्टी

महाराष्ट्र उष्ण कटिबंधीय मोसमी वार्‍याच्या प्रदेशात येतो

तापमान कक्षा

कमाल तापमान (दिवसाचे) व किमान तापमान (रात्रीचे) यातील फरक म्हणजेच तापमान कक्षा होय.

दैनिक तापमान कक्षा

दिवसभरातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा होय.

टीप:- उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते तर हिवाळ्यात सर्वात कमी असते.

वार्षिक तापमान कक्षा

वर्षातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा होय.

महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा जास्त (अधिक) असते तर पश्चिमेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा कमी असते.

आर्द्रता (Humidity)

वातावरणात बाष्पाचे प्रमाणावर आर्द्रता ठरवली जाते

महाराष्ट्रात पश्चिमेला लागून अरबी समुद्र असल्याने पश्चिम किनारपट्टीला आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे.

जून ते ऑक्‍टोबरच्या दरम्यान ना प्रमाण जास्त तर हिवाळा व उन्हाळ्याच्या काळात कमी असतो

जगातील प्रमुख सरोवरे


● कॉस्पिअन समुद्र (खारे पाणी) रशिया-इराण : 3,71,000

● सुपिरीअर लेक (गोडे पाणी) अमेरिका-कॅनडा : 82,100

● व्हिक्टोरिया लेक (गोडे पाणी) केनिया, युगांडा, टांझानिया : 70,000

● अरल सागर (खारे पाणी) कझाकस्थान, उझ्बेकिस्थान : 68,600

● ह्युरॉन (गोडे पाणी) अमेरिका-कॅनडा : 60,000

● मिशिगन (गोडे पाणी) अमेरिका : 58,000

● टांगानिका(गोडे पाणी) टांझानिया-झाईरे : 33,000

● बैकल (गोडे पाणी) रशिया : 32,000

● ग्रेट बियर(गोडे पाणी) कॅनडा : 31,000

काही राष्ट्रीय महामार्ग

1)NH३ मध्य प्रदेश सीमेपासून - सांगवी - धुळे - मालेगाव - नाशिक - इगतपुरी - भिवंडी - ठाणे - मुलुंड - मुंबई ३९१

2)NH1४ ठाण्याजवळ रा.म.क्र.३शी तिठा - पनवेल - पुणे - सातारा - कोल्हापूर - कागल कर्नाटक सीमेपर्यंत ३७१

3)NH४B जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट - पळस्पे फाटाजवळ रा.म.क्र.४शी तिठा २०

4)NH ४C कळंबोलीजवळ रा.म.क्र.४ (किमी ११६)- रा.म.क्र.४ब (किमी १६.६८७) ७

5)NH ६ गुजरात सीमेपासून - विसारवाडी - धुळे - एरंडोल - जळगाव - एदलाबाद - खामगांव - अकोला - अमरावती - नागपूर - भंडारा - देवरी छत्तिसगढ सीमेपर्यंत ८१३

6) NH७ मध्य प्रदेश सीमेपासून - देवळापूर - नागपूर - हिंगणघाट - करंजी आंध्र प्रदेश सीमेपर्यंत. २३२

7)NH८ गुजरात सीमेपासून - तलासरी - बांद्रा - मुंबई १२८

8)NH१३ सोलापूर - नंदनी - कर्नाटक सीमेपर्यंत ४३

9)NH १६ आंध्र प्रदेश सीमेपासून - सिरोंचा - कोपेला छत्तिसगढ सीमेपर्यंत ३०

10)NH१७ पनवेल - पेण - महाड - पोलादपूर - खेड - आसूर्डे - चिपळूण - संगमेश्वर - रत्नागिरी - लांजा - राजापूर - कुडाळ - वेंगुर्ला गोवा सीमेपर्यंत. ४८२

11)NH५० नाशिक - संगमनेर - नारायणगांव - खेड - पुणे १९२

12)NH६५ पुणे - इंदापूर - सोलापूर - उमरगा कर्नाटक सीमेपर्यंत. ३३६

13)NH६९ नागपूर - सावनेर मध्य प्रदेश सीमेपर्यंत ५५

.14)NH२०४ रत्‍नागिरी - पाली - शाहूवाडी - कोल्हापूर १२६

15)...NH २११ सोलापूर - उस्मानाबाद - बीड - गेवराई - औरंगाबाद - वेरूळ - चाळीसगाव - धुळे ४००

16)NH२२२ कल्याणजवळ रा.म.३शी तिठा - अहमदनगर - पाथर्डी - परभणी - नांदेड आंध्र प्रदेश सीमेपर्यंत.

संस्था आणि संस्थापक

◆ १८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
◆ १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
◆ १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
◆ १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
◆ १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
◆ १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
◆ १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
◆ १८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
◆ १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
◆ १९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
◆ १९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
◆ १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
◆ १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
◆ १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

सोसायटी 

● १७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
● १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
● १८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
●  १८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
● १८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
● १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
● १८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
● १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
● १८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
● १८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
● १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
● १९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
● १९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
● १९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी

वारेन हेस्टिंग


_________________________________
◾️ कालावधी: 1774 ते 1785

◾️बंगाल चा पहिला गव्हर्नर जनरल

◾️कलेक्टर पद निर्माण केले

◾️चार्ल्स विलकिन्स ने भगवद्गीता इंग्रजीत लिहली

◾️विलियम जोन्स ने शाकुंतल इंग्रजीत लिहले

◾️पहिले इंग्रज-मराठा युद्ध(सलबाई तह)

.              🔰 वादग्रस्त प्रकरणे 🔰
_________________________________

◾️रोहिले युद्ध

◾️नंदकुमार फाशी प्रकरण

◾️अयोध्या बेगम अन्याय

◾️चेतसिंग प्रकरण

◾️सदर दिवाणी व सदर निझामी अदालत सुरू केले

◾️दुसरे इंग्रज मैसूर युद्ध

◾️साहित्य विद्ववता कला वर लक्ष देणारा

◾️दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली

◾️शेतजमिनीचे लिलाव पद्धत सुरू केली

◾️बोर्ड ऑफ रेव्हनू ची स्थापना केली

◾️महाभियोग लावण्यात आलेला एकमेव गव्हर्नर
________________________________

पोलीस भरती प्रश्नसंच

1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?
30 अंश
 60 अंश
 90 अंश
 10 अंश

उत्तर : 90 अंश

2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.
 2
 4
 3
 5

उत्तर :4

 3. 1/9+1/12=?
 1/36
 7/36
 2/36
 2/21

उत्तर :7/36

 4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?
 रा.म.3
 रा.म.4
 रा.म.5
 रा.म.6

उत्तर :रा.म.5

 5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
 औरंगाबाद
 अमरावती
 पुणे
कोकण

उत्तर :औरंगाबाद

 6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?
 पंजाब
 उत्तरप्रदेश
 हरियाणा
 हिमाचलप्रदेश

उत्तर :हरियाणा

 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?
 तापी
 महानदी
 गोदावरी
 चंबळ

उत्तर :तापी

 8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
 महाराष्ट्र
 आसाम
 मध्यप्रदेश
 गुजरात

उत्तर :गुजरात

 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?
भूकंपाचे धक्के
पावसाचे प्रमाण
 योग्य वेळ
 हवेचा दाब

उत्तर :भूकंपाचे धक्के

 10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
 परभणी
 यवतमाळ
 अमरावती
 वाशिम

उत्तर :यवतमाळ

 11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?
 25 ऑक्टोबर 2014
 27 ऑक्टोबर 2014
 31 ऑक्टोबर 2014
 1 नोव्हेंबर 2014

उत्तर :31 ऑक्टोबर 2014

 12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.
 नो टू ऑल
 नन ऑफ द अबोह
 नॉट अलाऊड
 यापैकी नाही

उत्तर :नन ऑफ द अबोह

 13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?
 स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन
 स्टॅच्यू ऑफ सरदार
 स्टॅच्यू ऑफ युनिटी
 स्टॅच्यू ऑफ फ्रिडम

उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी

 14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?
 2012
 2013
 2014
 2015

उत्तर :2013

 15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?
 समृद्धि योजना
 सुकन्या योजना
 बेटी बचाव योजना
 निर्भया योजना

उत्तर :सुकन्या योजना

 16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?
 लॅक्टोज
 माल्टोज
 फ्रुक्टोज
 स्रूक्रोज

उत्तर :लॅक्टोज

 17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
 क्षय
 डायरिया
 अॅनिमिया
 बेरीबेरी

उत्तर :अॅनिमिया

 18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
 एडवर्ड जेन्नर
 साल्क
 हरगोविंद खुराणा
 विल्यम हार्वी

उत्तर :साल्क

 19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?
 वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील
 वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील
 वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील
 वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील

उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील

 20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?
 रॅपीड अॅक्शन मेमरी
 रॅन्डम अॅक्सेस मेमरी
 राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट
 रोल अँड मेमरी

उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार.

१) रामसर करार - वर्ष - १९७६

🅾 दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९७५

🅾 भारताने मान्य केला - १९८२

२) CITES - वर्ष - १९७३

🅾 संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९७६

🅾 भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार - वर्ष -१९७९

🅾 स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९८३

🅾 भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -वर्ष - १९८५

🅾 ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

🅾 भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार - वर्ष - १९८९

🅾 हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९९२

🅾 भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC - वर्ष - १९९२

🅾 हवामान बदल रोखणे

🅾 अमलात येण्याचे वर्ष - १९९४

🅾 भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

🅾 हरितवायू उत्सर्जनात घट

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - २००५

🅾 भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

🅾 जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९९३

🅾 भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००

🅾 जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - २००३

🅾 भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -वर्ष - १९९४

🅾 वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - १९९६

🅾 भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार - वर्ष - १९९८

🅾 हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

🅾 अंमलात येण्याचे वर्ष - २००४

🅾 भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार - वर्ष - २००१

अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

🅾 अमलात येण्याचे वर्ष - २००४

🅾भारताने मान्य केला - २००६

विटामिन तथा उनके रासायनिक नाम


👉  विटामिन- A
रासायनिक नाम : रेटिनाॅल
कमी से रोग: रतौंधी
स्त्रोत : 🥕गाजर,🥛 दूध, 🥚अण्डा ,🍓फल🍉

👉  विटामिन – B1
रासायनिक नाम: थायमिन
कमी से रोग: बेरी-बेरी
स्त्रोत : 🥜मुंगफली, आलू, 🥦सब्जीयाँ🍆

👉  विटामिन – B2
रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन
कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग
स्त्रोत : 🥚अण्डा,🥛 दूध,🥦 हरी सब्जियाँ

👉  विटामिन – B3
रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल
कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद
स्त्रोत :🍗 मांस🍖,🥛 दूध, 🍅टमाटर, मुँगफली🥜

👉  विटामिन- B5
रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)
कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)
स्त्रोत : 🍗मांस🍖, 🥜मूंगफली, आलू

👉  विटामिन- B6
रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन
कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग
स्त्रोत : 🥛दूध, 🍗मांस,🥦 सब्जी🍆

👉  विटामिन – H / B7
रासायनिक नाम: बायोटिन
कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग
स्त्रोत : यीस्ट, गेहूँ, 🥚अण्डा

👉  विटामिन – B12
रासायनिक नाम: सायनोकोबालमिन
कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग
स्त्रोत : 🍗मांस, 🍖कजेली, 🥛दूध

👉  विटामिन- C
रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड
कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना
स्त्रोत : आँवला, 🍋नींबू, 🍑संतरा, 🍊नारंगी

👉  विटामिन – D
रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल
कमी से रोग: रिकेट्स
स्त्रोत :☀ सूर्य का प्रकाश,🥛 दूध, अण्डा🥚

👉  विटामिन – E
रासायनिक नाम: टेकोफेराॅल
कमी से रोग: जनन शक्ति का कम होना
स्त्रोत: 🥦हरी सब्जी, 🍚मक्खन, दूध🥛

👉  विटामिन- K
रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन
कमी से रोग: रक्त का थक्का न बनना
स्त्रोत: 🍅टमाटर, 🥦हरी सब्जियाँ, 🥛दूध